सुविचार भाग १३

🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १३ )*
*✍🌻सुविचार मौक्तिके 🌻*
➖➖➖➖➖➖➖➖

*📚१) राष्ट्र जगायला हवे असेल तर राष्ट्राच्या मुळाला पाणी घालावयाला सर्वांनी उठले पाहिजे.*


*📚२) जी शक्ती माणसाचा जीवनाला गती देते तीला श्रद्धा म्हणतात.*


*📚३) मृत्यू आहे म्हणूनच जीवनसागराचं पाणी खराब होत नाही.*

*📚४) स्त्री शिकल्याशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही.*

*📚५)  आत्मविश्वासासारखा दुसरा मित्र नाही.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

No comments:

Post a Comment