कथा क्रमांक ५७

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ५७. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻पाण्याचा पैसा पाण्यात* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰  
एका खेडेगावात एक दूधवाला रहत असे. त्याने आयुष्यभर लबाडीने वागून बराच पैसा मिळविला होता. त्याच्या जवळ बऱ्याच म्हशी होत्या. त्या म्हशीचे दुध काढून ते तो शहरात जाऊन विकत असे. शहरात त्याच्या दुधाला चांगला भाव मिळत असे. परंतु शहरातील गिऱ्हाइकपर्यंत पोहचण्यासाठी त्याला रोज नदी पार करून जावे लागे. नदी पार करण्यासाठी तो बोटीचा उपयोग करत असे. बोटीतून नदी पार करताना तो बरोबर असलेल्या दुधात सहजपणे नदीचे पाणी मिसळत असे. आणि ते दुध तो चांगला नफा मिळवून विकत असे. एक दिवस त्याच्या मुलाचे लग्न ठरले. मुलाचे लग्न थाटामाटात करण्यासाठी शहरात जाऊन त्याने आपल्या गिऱ्हा इकाकडून  पैश्याची वसुली केली. बरेच पैसे गोळा झाल्यावर त्या पैश्यातून त्याने भरजरी कपडे खरेदी केले . तसेच सोन्याचे दागिने सुद्धा विकत घेतले. हे सर्व बरोबर घेऊन तो बोटीने घराकडे निघाला. नदी पार करताना मात्र बोट पाण्यात उलटली. सर्व किमती वस्तू पाण्यात पडून वाहून गेल्या. दुधवाला मूकपणे शोक करू लागला. तेवढ्यात नदीतून आवाज आला. " रडू नकोस गिऱ्हा इकांना फसवून तू जी बेकायदेशीर संपत्ती गोळा केली होतीस तिच वाहून गेली आहे."


*तात्पर्य* :
*चांगल्या मार्गाने मिळविलेली संपत्ती टिकते. तर वाईट मार्गाने आलेली कधीही टिकत नाही.*

〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

स्वर्ग आणि नरक यामधील फरक (कथा)

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.

त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.

त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता

त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

“हा नरक आहे...”देव म्हणाला.

“चल आता स्वर्ग पाहू.

”ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

“सोपं आहे...”देव म्हणाला
“या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत.

हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”

गोष्ट संपली.........

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील

स्वत:च्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा व आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणे हे समूह यशाचे गुपित आहे.

यात आनंदाची बातमी अशी की हा स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात असते.

खोली,खीर,टेबल आणि चमचा..

सगळ्यांना समान संधी मिळते.
सर्वांना मदत करा.

मग बघा आपल्या जीवनातील अंतर रंग कसे खुलतात ते...
🍁🍁🍁

कविता (संकलित )

आयुष्याच्या या वाटेवरती....
असतात संगती सर्व सखे-सोबती....
एके दिवशी जातात सोडून...
अशाच एका वळणावरती .......!!!!

आयुष्य हे झगडायचे असते ....
असेच एकट्याला पार करायचे असते....
आयुष्यात नेहमी जिंकायचं असतं ....
अंधारमय जीवन जागायचे नसतं.......!!!!

आयुष्य कसे फुलवायचे....
हे आपल्याच हातात असते ....
पण , आयुष्याच्या या वाटेवरती....
सर्वांची साथच नसते.........!!!!

आयुष्य हे उर्मी देते....
नव्याने जगायला स्फूर्ती देते....
समोरच्या संकटांनाही....
झगडताना घाबरून जायचे नसते........!!!!

प्रत्येकाच्या आयुष्यात येते एक नवीन पहाट...
असतो नव्या स्वप्नांचा त्यात शुकशुकाट ....
स्वप्नांचे हे धुके आयुष्यात असते चिमुटभर....
आयुष्य कधी संपले हे कळतच नाही क्षणभर ........!!!!

अशाच एका रम्य पहाटे...
आयुष्याची सुरवात करायची असते ....
मूठभर दुखः साठी ,
चिमुटभर आयुष्य वाया घालवायचे नसते.
चिमुटभर आयुष्य वाया घालवायचे नसते..........!!!

कविता (मुलिंची नावे ओळखा)

कवितेत मुलींची नावे ओळखा।।।।
कवितेला मी माध्यम बनवून
एकच अर्चना माझी जाणून
कोणासमोर आणू दर्शना
प्रकट करतोय माझी भावना.

प्रेरणा कुठे दिसत नाही
स्वप्नासाठी जगतोय मीच माझी प्रतिमा पाहून
जगी स्नेहाची ओळख देतोय
रेशमाचे जुने नाते
अभिलाषा मनात आणते
आठवून ती निवेदिता

प्रचिती रसिका येते प्रीतिने मज फूल द्यावे
तृप्तीने नयनात झुलावे
कोमल सरोज सुन्दर असुनही
प्रजक्ताला जवळ घ्यावे
कल्पना कल्पिता मानसी
चांदण्यात कृतिका हसली संगीताशी इतकं नातं जुळलं
की सीमा सोडावी लागली

विणाने वेडं केलं
मैफिलीत शोभा आली
मग मेघाने घोळ घातला
आणि रुचा निघून गेली श्रद्धा आलो घेउन
ओढ़ लागली भक्तीची
मनात माझ्या पूजा ठेवून
वाट पाहिली आरतीची

अमृताचा शोध घेतांना
संजीवनी जीवनी आली समृद्धीच्या नादात
शांती विसरावी लागली
आधी विद्या मग किर्ती
निशानंतर उषा जाशी
आधी माया मग मोहिनी
छायानंतर ज्योति जशी..

मनातल्या भावना मुखी ओवल्या ( गीत )

हसू जर आलं तर,
खळखळून हसावं...
   हास्य असं की जे,
   मुखावर ओसंडून वाहावं...!!

आलाच कंठ दाटुन,
तर रडावं मनसोक्त...
   साठले जे भाव सारे,
   करावं त्यांना ही मुक्त...!!

बोलावसं वाटलं कधी,
नक्कीच व्हावं व्यक्त...
   माणुस मात्र असावा,
   अगदी जवळचा फक्त....!!

कौतुक वाटलं करावसं,
तर ते मनापासून यावं...
   खोटं आणि वरवरचं,
   तर ते कधीच नसावं...!!

थोडसं राखावं भान,
कुणावर करताना टीका...
   नंतरच लक्षात येतात,
   चुकून घडलेल्या चुका....!!

प्रेम करावं कुणावरही
त्याला सीमा नसावी....
   भावनाच इतकी गोड,
   जी अखंड जपावी...!!

रागही आलाच कधी,
तोही असावा लटका...
   फार काळ टिकु नये,
   असावा एखादी घटका....!!

शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त...
   बोलून मिटवावं सारं,
   हेच सगळ्यात रास्त...!!

कधी लागु देऊ नये,
अबोल्याचं कोंदण...
   झालंच जर कधी,
   चुकून एखादं भांडण...!!

अती भावुक नसावं,
नसावं अती कोरडं...
   समसमानच राखावं,
   दोघांचंही पारडं...!!

जरी असतील नेहमी
सगळेच आपणा सहित,
   कुणालाच कधी धरु नये,
   कायमचंच गृहीत...!!

केलेल्याची जाणीव,
सदा मनात असावी...
   कृतार्थ भावाची रेषा,
   सदा डोळ्यात दिसावी...!!

असावा विश्वासाचा,
एक भरभक्कम पाया...
   त्याशिवाय सारं असुन,
   सगळचं जाईल वाया....!!

गोष्टी छोट्या छोट्या,
पण ठेवलं जर भान...
   नात्यांची सुरेल गुंफण,
   भासेल अधिकच छान....!!

मातृदिन

◆ मराठी मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ◆

 ●|| पिठोरी अमावस्या ||●

सर्वांना मराठी मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छांसह आदरपूर्वक नमस्कार!

श्रावण दर्श अमावस्या!
या श्रावण दर्श अमावस्येला, "पिठोरी अमावस्या"  असे दोन वेगवेगळे सण आपण साजरा करीत असतो!

 "पिठोरी अमावस्या" अर्थात, "मराठी मातृ दिना" बद्दल माहिती घेणार आहोत!

आई! माता! जननी!
आई जी जन्माची शिदोरी!
जी उरत ही नाही आणि पुरत ही नाही!
मुलगा/ मुलगी जन्माला यावीत म्हणून उपवास, पुजाविधी करणारी आई!
स्वतः नऊ महिने बाळाचे ओझे सांभाळणारी आई!
मूल जन्माला आल्यावर त्या बाळाचे कोड-कौतुकात संगोपन करणारी आई!
जीवनभर पुरतील तरीसुद्धा उरतील इतक्या संस्कारांची शिदोरी देणारी आई!
मुलाचे आजारपण, शिक्षण या काळात स्वतः उपाशी राहुन मुलाची काळजी घेणारी आई!
वात्सल्य व त्यागाची मूर्ती म्हणजे आई!
या आईचे ऋण किती व्यक्त केलेत तरीसुद्धा अनेक जन्म ऋण फिटणार नाहीत, अशी देवता स्वरुप आई!
ज्या आईची मुले अल्पायुषी ठरतात किंवा जिला अपत्यसुख लाभत नाही, अशी आई जे व्रत घेते; त्या व्रताला "पिठोरी अमावस्या व्रत" म्हणतात!

हे "पिठोरीचे व्रत" एक आई आपल्या बाळाच्या जन्मासाठी, त्याच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी करते; म्हणूनच आजचा हा दिवस "मराठी मातृ दिन" म्हणून साजरा केला जातो!
नव्हे! तो करायलाच हवा!
कारण आई आपल्या वात्सल्याने, त्यागाने, संयमाने, सहनशक्तीने आपल्या मुलांची, कुटुंबिय, नातलग म्हणजेच संपूर्ण घरादाराची सेवा करते तिच्याविषयी आजच्या या "मातृ दिनी" तरी, तिच्याप्रती आदर व्यक्त झालाच पाहिजे!

म्हणून आज आपण या पिठोरी अमावस्येच्या दिवशी मातृ दिन साजरा करु या! महाराष्ट्रभरात या मातृ दिनाचा जल्लोष पोहोचवू या!

आता वळू या, पिठोरी अमावस्येच्या व्रताकडे!

वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्या मातेला बाळ हवे असते अथवा ज्या मातेची मूले अल्पजीवी ठरतात, अशा माता आपल्याला बाळ व्हावे अथवा जन्माला आलेले बाळ दीर्घायुषी व्हावे अशा माता हे पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून चौसष्ठ योगिनी या पुजेच्या देवता आहेत.
या व्रताच्या दिवशी म्हणजेच श्रावण अमावास्येला माता उपवास करतात. सायंकाळी सर्वतोभद्रमंडलावर आठ कलशांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात ब्राम्ही, महेश्वरी, वैष्णवी, वाराही, कोमारी, इंद्राणी, चामुंडा इत्यादी शक्तीदेवतेच्या मूर्ती स्थापन केल्या जातात. तांदुळाच्या राशीवर चौसष्ठ सुपा-या मांडून योगिनींचे आवाहन केले जाते. या चौसष्ठ योगिनी म्हणजेच एक मानव म्हणून उपजीवेकेसाठी उपयुक्त असलेल्या चौसष्ठ कला आहेत. त्यांचीच ही प्रतिके आहेत. त्यांचीच पूजा करतात. या दिवशी “पिठाचे दिवे" करुन पूजन करण्याच्या रुढीमूळे या सणाला "पिठोरी अमावस्या" हे नाव मिळालेले आहे!
या पिठाच्या ६४ योगिनींच्या पूजेसोबतच पिठोरी अमावास्येला, पिंड दान करून ते मृत पूर्वजांचे आशीर्वाद घेतात.
अशी ही स्त्रीला पुत्रवती बनविणारी अमावस्या, "मातृदिन" म्हणून ओळखली जाते. श्रावण वद्य अमावस्येलाच ‘दर्भग्रहणी अमावस्या’ म्हणतात.
अर्थातच व्रतसांगतेला खीर- पुरणपोळीचे जेवण बनवितात.

अशा रितीने हे पिठोरी अमावस्या व्रत पिठोरी अमावस्येला मोठ्या भक्तीभावाने करण्यात येते!

या पिठोरी व्रताच्या निमित्ताने "मराठी मातृ दिन" साजरा होत असतो!

या अनुषंगाने आम्ही इतकेच सांगू इच्छितो की, "आपल्या जन्म आणि दीर्घायुष्यासाठी, आपल्या मातेचे कष्ट व त्याग हे आम्हावर ऋण आहे! या ऋणातून अंशतः का होईना, मुक्त होण्यासाठी आपण दररोज आपल्या मातेची सेवा करु या, मातेचे पांग फेडू या! हे पांग फिटण्यासाठीच आपण
घरोघरी दररोज मातृ दिन साजरा करु या!", अशा अर्थाची चारोळी सादर करुन; आम्ही आपला निरोप घेतो!

आपल्या जन्म आणि दीर्घायुष्यासाठी,

मातेचे कष्ट व त्याग हे आम्हावर ऋण;

करु या दररोज मातेची सेवा, फेडू पांग,

घरोघरी साजरा व्हावा रोज मातृ दिन!


विचारपुष्प क्रमांक १३४

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शिक्षण ही मानवी जीवनशक्तीची प्रेरणा असते. संस्कृती ही मानवी जीवनशक्तीचा सुंदर अविष्कार असते. शिक्षणाची मुळ भूमिका प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाण्याची असते.संपूर्ण मानव संस्कृती एकाच ध्येयानं नटलेली असते.समन्वयवृत्ती हेच खर्या संस्कृतीचे भूषण होय.*

       *मानवी जीवनसंस्कृती राखण्यासाठी शिक्षणाची गरज असते.शिक्षणाचे अंतीम ध्येय सेवामय माणसं निर्माण करणं हेच असतं.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

गीत सुखाची खरेदी

सुखाची खरेदी..

माणूसकीच्या बाजारामध्ये;
'दिखावेपणाची' लयलूट आहे,
सापडेल का हो 'Shop' एखादं
जिथे 'सुखावरती' सुट आहे..

अगदीच जिर्ण 'झोळी' माझी;
पायी 'बुजरेपणाचं बुट' आहे,
सरळमार्गी जगण्यामध्ये;
किचकट भारी 'Root' आहे,

दुःखावरती एक्सेंज ऑफर;
'आनंदाने' भरली 'मुठ' आहे,
शोधतोय असं दुकान नवखं;
जिथे 'अपेक्षाभंग' झूट आहे,

गर्दी नको 'आडमुठेपणाची';
आणि 'समंजसपणाची' तिथे 'तुट' आहे,
सापडेल का हो 'Shop' एखादं
जिथे 'सुखावरती' सुट आहे

मन की बात

🌻🌞🍀-॥ मन की बात ॥-🍀🌞🌻


     "कधी कधी जोंधळ्याच्या
    शेतातील वेङ्या पाखरांकडे
 बघतांना आयुष्याचा भास होतो."

     बहुतांशी पाखरं,अपयशाच्या
  बुजगावण्यांना घाबरून संधीच्या
      शेतात उतरतच नाहीत...!
  आणि वावरातील बुजगावणी
     खोटी आहेत हे कळेपर्यंत
       'संधीचा हुरडा' संपून,
 पीकांची मळणी झालेली असते..!

    पंखात धग आणि चोचीत रग
असेपर्यंत बुजगावण्यांना घाबरायचे
               काम नाही...!
आणि हे दोन्ही संपल्यावर जगण्यात
          काही अर्थ नाही...!!


                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               

आदमी की औकात ( चिंतन )



🤔 *आदमी की औकात*  🤔

एक माचिस की तिल्ली,
एक घी का लोटा,
लकड़ियों के ढेर पे
कुछ घण्टे में राख.....
बस इतनी-सी है
*आदमी की औकात !!!!*

एक बूढ़ा बाप शाम को मर गया ,
अपनी सारी ज़िन्दगी ,
परिवार के नाम कर गया।
कहीं रोने की सुगबुगाहट  ,
तो कहीं फुसफुसाहट ,
अरे जल्दी ले जाओ
कौन रोयेगा सारी रात...
बस इतनी-सी है
*आदमी की औकात!!!!*

मरने के बाद नीचे देखा ,
नज़ारे नज़र आ रहे थे,
मेरी मौत पे .....
कुछ लोग ज़बरदस्त,
तो कुछ  ज़बरदस्ती रो रहे थे।
नहीं रहा..चला गया..........
चार दिन करेंगे बात.........
बस इतनी-सी है
*आदमी की औकात!!!!!*

बेटा अच्छी तस्वीर बनवायेगा ,
सामने अगरबत्ती जलायेगा ,
खुश्बुदार फूलों की माला होगी ......
अखबार में
अश्रुपूरित श्रद्धांजली होगी.........
बाद में उस तस्वीर पे ,
जाले भी कौन करेगा साफ़...
बस इतनी-सी है
*आदमी की औकात !!!!!!*

जिन्दगी भर ,
मेरा- मेरा- मेरा  किया....
अपने लिए कम ,
अपनों के लिए ज्यादा जीया ...
कोई न देगा साथ...
जायेगा खाली हाथ....
क्या तिनका ले जाने की भी
है हमारी औकात   ???

*हम चिंतन करें,क्या है हमारी औकात ???*

मिसेस पाटील कथा.

मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. पाटील बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना,

“love you All”

असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही.

पण त्यांना जाणवलं की, खरंतर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत.

त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता.

तो मुलगा अगदी अव्यवस्थित, गबाळा असा होता आणि पाटील बाईंना त्याच्याबद्दल प्रेम
 किंवा आत्मीयता वाटेल असं, त्यांची दखल घ्यावी असं, काहीही नव्हतं !

त्या मुलाशी जरा अलिप्तपणेच त्या वागायच्या.

कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी बऱ्याचदा त्याचंच उदाहरण द्यायच्या आणी कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या.

पहिली तिमाही झाली.

प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले. त्याही मुलाची ‘प्रगती’ त्यांनी लिहिली.

शाळेची अशी पद्धत असते की, प्रगतिपुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकेची सही होते.

त्याप्रमाणे प्रगतीपुस्तके सहीसाठी गेली.

मुख्याध्यापिकेने पाटील बाईंना बोलावून घेतले.

त्या म्हणाल्या, “अहो प्रगतिपुस्तकात ‘प्रगती’ लिहायची असते.

पालकांना कळायला हवे, की त्यांच्या मुला-मुलींना काही भवितव्य आहे.

या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाहीये. असं कसं चालेल? त्याच्या पालकांना काय वाटेल ? अहो त्याला ते मारतीलसुद्धा एखादेवेळी !”

पाटील बाई म्हणाल्या, “मी त्या मुलाचं करू तरी काय ? अहो, सकारात्मक काहीच नसेल, काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू ?”

“ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा,” मुख्याध्यापिका म्हणाल्या.

मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले,

आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके काढून आणायला सांगितले. आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके पाटील बाईंकडे पाठवून दिली.

पाटील बाईंनी प्रगतिपुस्तके चाळायला सुरुवात केली.

तिसरीच्या प्रगतीपुस्तकावर शेरा होता,

“शैलेश हा वर्गातील सगळ्यांत हुशार विद्यार्थी आहे!”

त्याना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चवथीचे प्रगतीपुस्तक पाहिले,

त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे सुचवत होते की,

त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येतो आहे.

त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोचला होता. त्यांची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती.

आणि ते हळूहळू त्या शेऱ्यांमधून ध्वनीत होत होते.

सहावीत शेरा होता,

“ शैलेशने त्याची आई गमाविली आहे आणि तो स्वत:ही हरवल्यागत झाला आहे.

आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण त्याला गमावू !

आतापर्यंत पाटील बाईंच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.

त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या,

“मला कळले काय करायला पाहिजे ते !”

पुन्हा सोमवारी, त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरवून नेहमीप्रमाणे म्हणाल्या, “love you All”!

पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत.

कारण त्याना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कैक पटींनी जास्त माया आता शैलेशविषयी वाटत होती !

त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होतं.

आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता.

त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या.

दिवस जात होते.

शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी teacher साठी छान-छान गिफ्ट्स आणल्या होत्या.

एकच ‘गिफ्ट’ एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती.

शिक्षिकेच्या अंत:प्रेरणेने त्यांनी ओळखले, ही कोणाची गिफ्ट आहे ते.

एक अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन खड्यांच्या बांगड्या.

एका बांगडीतले दोन खडे आधीच निखळलेले होते.

सगळी मुले हसली. त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं.

काही न बोलता पाटील बाईंनी तो परफ्युम आपल्या साडीवर उडवला. त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या.

आता शैलेशचा चेहेरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला,

“आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय!”

“ती मला सोडून गेली त्या आधी, तिने वापरलेला हा शेवटचा परफ्युम होता.

आणि शेवटी तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या !”

एक वर्षानंतर,

म्हणजे शाळा संपली तेव्हा, पाटील बाईंच्या टेबलावर एक पत्र होते. “मला जेव्हढे शिक्षक-शिक्षिका लाभल्या, त्यातल्या तुम्ही सर्वांत छान आहात.”- शैलेश.

त्यानंतर बरीच वर्षे, शैलेशकडून याच आशयाचे पत्र त्यांना दर वर्षी मिळत असे.

वर्षे निघून गेली.

त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान, त्या निवृत्तही झाल्या. अचानक त्याना एक कुरिअर शोधत आला. त्याने एक पत्र त्यांना दिले.

त्यावर प्रेषक म्हणून नाव होतं, डॉ. शैलेश, Ph.D.

या दरम्यान, शैलेश मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट मिळविली होती.

पत्रात तीच ओळ पुन्हा होती. थोड्या फरकाने.

“मला जगात खूप माणसे भेटली. पण तुम्ही सर्वांत छान आहात !”

“मी लग्न करतोय. आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही  करू शकत नाही.”

सोबत विमानाची दोन तिकिटे होती. जायचे आणि यायचे.

पाटील बाईंकडे आता तो परफ्युम नव्हता.

पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्या हातात होत्या.

पाटील बाईंना राहावले नाही. त्या लग्नाला गेल्या. तिथे अपरिचितच जास्त होते.
त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहात होत्या. मात्र कुणीतरी त्यांना शोधत होते. त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे नेले.

तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली होती,

“आई”.

त्यांना पाहताच, सोहळा थांबवून शैलेश त्यांच्यापाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने

खुर्चीवर बसविले. पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे, तो केवळ तुमच्यामुळेच.

लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला,

“हया नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !”

त्यावर पाटिल बाई उत्तरल्या,

'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं,

की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक' ! 😊

असल्या चांगल्या गोष्टी जमेल तेवढ्या लोकांना पाठवा,
.

आई बाप म्हणजे काय असते ? कविता

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

👤आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं.

👤तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं.

👤तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत,त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं.

👤आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं.

👤अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं.

👤आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं.

👤बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं.

👤आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं.

👤कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस” असतं.

👤आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस ” असतं.

👤शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, बाप हे”क्वारनटाईन” बटण असतं.

👤आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, शिक्षणाचं विद्यापीठ असते.

👤बाप म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते.

👤आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते.

👤बाप म्हणजे कर्म करून, आयुष्यभर मिळवलेली कमाई असते.

👤आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्षशक गुरु असतो.

👤दाखवलेल्या वाटेवर, बाप हा जवळचा मित्र असतो.

👤आई म्हणजे साक्षात, भगवंत; परमेश्वर असतो.

👤त्या परमेश्वरापर्यंत , पोचवणारा बाप एक संत असतो.

👤आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू; हृदय; अन् मन असतं.

👤बाप म्हणजे; भक्कम ठेवणारा, पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं.

👤कधीही वेदना झाली कि, तोंडात वाक्य “आई गं SSS” असतं.

👤आणि भले मोठे संकट आले, कि उच्चारात “बाप रे बाप” असतं.

👤परमेश्वर समोर आला तरी, उभे राहायला वीट फेकलेल; पुंडलिकाच मन असतं.

👤त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने; स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं.

🌺म्हणूनच म्हणतो, परमेश्वर; अध्यात्म; भगवंत हे सगळ, अजब गणित असतं.

🍀त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं, आई-बाप हे कनेक्शन असतं.

👤आई-बाप म्हणजे नकळत मागे असलेली, मायेची सावली असतं.

उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत,🍁 “मातृ देवो भव- पितृ देवो भव”🍁 म्हणलेलं असतं..
👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽

पहाटेचा मंद वारा

हा पहाटेचा मंद मंद वारा..
त्यामध्ये रात-राणीचा परीमळ
सारा..मनाला माझ्या स्पर्शुन
गेला..जणु काही सांगुन गेला..

त्यामध्ये ते कोकिळेचे गीत
माझे चित्त झाले पुलकित...

उगवेल हा सुर्य आज फक्त
तुमच्यासाठी..सार्या *मनीच्या*
इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..

अशी सुंदर सकाळ रोजच
जिवनी यावी...तुमच्या प्रसन्न
चित्तानेती अशी खुलुन यावी..

हा दिवस तुम्हा सर्वांना
खुप खुप आनंदाचा जावो..


नाती जपुन ठेवा

नाती जपून ठेवा
स्वार्थ खूप झाला ,
थोडी प्रीत पेरा
गोफ सैल झाला .
         

मित्रांनो , माणूस हा समाजशील प्राणी आहे . समाजाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे . फुलण्यासाठी रोपांना जशी मातीची तशी माणसाला समाजाची गरज असते . अनेक पाकळ्या जेव्हा एकसंघ फुलतात तेव्हा एक सुंदर फूल उमलतं . पण त्यातल्या काही पाकळ्या मिटल्या , कोमेजल्या वा गळून पडल्या तर फूल सौंदर्यविहीन , मूल्यहीन होतं . त्याचा जगण्याचा अर्थही संपतो . आपल्या जीवनाचं पुष्पही असंच नात्याच्या पाकळ्यांनी बहरत असतं . त्याची प्रत्येक पाकळी अनमोल असते .

मी पाहिलेली , अनुभवलेली नात्यांची विलोभनीय उत्कटता शब्दांच्या कँमेरातून टिपण्याचा इथं प्रयत्न करतो आहे .

      ||   आई- वडील  ||
सार्वकालीन  सर्वश्रेष्ठ मानवी नातं
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं
आपल्या घराची जीवित दैवतं
तीर्थाचे  सागर , स्नेहाचे आगर
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती
आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर

    || गुरुजन ||
आपल्या भविष्याचे शिल्पकार
आपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
मानवतेचे महादूत

    || आजी - आजोबा ||
आपले जीवन फुलविणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश
स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती

  || सासू - सासरे ||
आपल्याला जन्म न देणारे आईवडील
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती
आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप

    || काका - मावशी ||
आईवडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या  सागर - सरिता
विशुध्द भावाचे चिंतामणी

     || आत्या - मामा ||
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती

      || मामा ||
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा
आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार

     || मामी ||
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती

     || दाजी ||
आपल्या आदर भावाचं शिखर
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक

     || बहिण ||
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका
मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका
कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका

     || भाऊ ||
आपल्या हिमतीच्या धमन्या
आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं
आपल्या आवाजातील निनाद

    ||  साडू ||
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं
इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ

     || साली / मेहुणी ||
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता
आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी

    || मावस भाऊ बहीण ||
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस
बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय

     || मेव्हण भाऊ बहीण ||
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी
थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग

      || भाचे भाची ||
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं

     || पुत्र ||
भविष्याचा प्रकाश
अस्तित्वाचा अर्थ
वंशाचा कुलदीपक
कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी

      || पुत्री ||
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा
जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती

    || नातवंडे ||
 दुधावरली साय
आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट

   || मित्र मैत्री ||
ईश्वरी वरदान
रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं
विश्वासाची आधारशीला
स्वतःचेच प्रतिरुप

   || शेजार धर्म ||
मानवी मूल्यांचा ओझोन
संस्कृतीचा संधीप्रकाश
आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन

    || शिष्य ||
आपल्या कर्तृत्वाचा कळस
आपल्या कौशल्याची किरणं

खरंच , नातं न जोपासणारा माणूस जणू पिसारा गमावलेला मोरच ! नाही का ?

गीत (शिक्षक )


शिक्षका,तू वेडा कुंभार
*************************
शाळेच्या बाकावरती देसी,
मुलांना आकार
शिक्षका,तू वेडा कुंभार !
खडु,फळा अन् प्रश्न उतारा
तूच शिकविसी सर्व उत्तरा
सदगुणच मग,ये आकारा
तुझ्या मुलांच्या शिकवीण्याला
नसे अंत ना पार
शिक्षका,तू वेडा कुंभार
मुलामुलांचे रूप आगळे
प्रत्येकाचे गुण वेगळे
तुझ्याविना ते,कोणा न कळे
पाठी कुणाच्या पड़ते थाप
कुणा हाती छडीमार
शिक्षका,तू वेडा कुंभार
तूच घडविसी,तूच तुडविसी
कुरवाळीसी तू, तूच ताडीसी
कळते यातून राष्ट्र घडवीसी
देउन ज्ञान, दूर करिसी
तयापुढील अंधार
शिक्षका,तू वेडा कुंभार
*************

गीत

फक्त शिक्षकांसाठी..

💥✨✨ 'खडू ' ✨✨💥

ओळखलंत का साहेब मला ?
ऑफिसात आला कोणी ,

हातांमध्ये फाईल होती,
डोळ्यांमध्ये पाणी ,

टेबलापुढे उभा राहिला,
बोलला डोळ्यात पाहून ,

तपासणीची 'टीम' आली,
गेली शाळा पाहून ,

महाशयांनी प्रश्नांची,
तुफान बरसात केली ,

मोकळ्या हाती जाईल कशी ?
नोकरी तेवढी वाचली ,

अहवाल घेतले;

मित्र 'धुतले',

होते नव्हते गेले ,

आठवणीला रंगवलेले,
शेरेबुक तेवढे ठेवले ,

सोबत घेऊन मित्रांना,
साहेब आता लढतो आहे ,

कागदावरची गुणवत्ता घेऊन,
चकरा मारतो आहे ,

पेनाकडे हात जाताच,
हसत-हसत बोलला ,

शिफारस नको साहेब,

माझ्यातला 'गुरुजी' तेवढा जपा ,

हजार आल्या योजना,
तरी टिकवून ठेवला 'बाणा',

हातामध्ये 'खडू' देऊन,
नुसतं शिकव म्हणा . . . ……


विचारपुष्प क्रमांक १३४

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ताकात लोणी असेल तर काही हरकत नाही, पण लोण्यात ताक नसावं....

कोळश्यात हिरा असेल तर काही हरकत नाही, पण हिर्यात कोळसा नसावा....

पाण्यात बोट असेल तर काही हरकत नाही, पण बोटीत पाणी नसावं....

*त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर काही हरकत नाही, पण मैत्रीत राजकारण नसावं....*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

Reserve bank governor list

रिझर्व्ह बँक गव्हर्नर यादी
=======================
1) सर ऊसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937)
2) सर जेम्स ब्राईड टेलर (1 जुलै 1937 - 17 फेब्रुवारी, 1943)
3) सर सी डी देशमुख (11 ऑगस्ट, 1943 - 30 जून 1949)
4) सर बेनेगल रामा राव (1 जुलै 1949 - 14 जानेवारी 1957)
5) के. जी आंबेगावकर (14 जानेवारी 1957 - 28 फेब्रुवारी
1957)
6) एच. व्ही आर अय्यंगार (1 मार्च 1957 - 28 फेब्रुवारी 1962)
7) पी. सी भट्टाचार्य (1 मार्च 1962 - 30 जून 1967)
8) एल. के झा (1 जुलै 1967 - 3 मे 1970)
9) बी एन आडारकर (4 मे 1970 - 15 जून 1970)
10) एस. जगन्नाथन (16 जून 1970 - 19 मे 1975)
11) एन. सी सेन गुप्ता (19 मे 1975 - 19 ऑगस्ट 1975)
12) के. आर पुरी (20 ऑगस्ट 1975 - 2 मे 1977)
13) एम. नरसिम्हा (3 मे 1977 - 30 नोव्हेंबर 1977)
14) डॉ. आय जी पटेल (1 डिसेंबर 1977 - 15 सप्टेंबर 1982)
15) डॉ. मनमोहन सिंग (16 सप्टेंबर 1982 - 14 जानेवारी 1985)
16) ए. घोष (15 जानेवारी 1985 - 4 फेब्रुवारी 1985 )
17) आर. एन मल्होत्रा (4 फेब्रुवारी 1985 - 22 डिसेंबर 1990)
18) एस. वेंकटरमण (22 डिसेंबर 1990 - 21 डिसेंबर 1992)
19) डॉ. सी रंगराजन (22 डिसेंबर 1992 - 21 नोव्हेंबर 1997)
20) डॉ. बिमल जालान (22 नोव्हेंबर 1997 - 6 सप्टेंबर 2003)
21) डॉ. वाय व्ही रेड्डी (6 सप्टेंबर 2003 - 5 सप्टेंबर 2008)
22) डॉ. डी सुब्बाराव (6 सप्टेंबर 2008 - 3 सप्टेंबर , 2013)
23) डॉ. रघुराम जी राजन (4 सप्टेंबर 2013- 3 सप्टेंबर 2016)
24) उर्जित पटेल (4 सप्टेंबर 2016 -...)

विचारपुष्प क्रमांक १३२

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*त्यागाच्या अगदी विरूद्ध लोभ आहे . लोभ कधीच तृप्त होत नसतो .त्यामुळे मानवप्राणी अनावश्यक वस्तूंचा संग्रह सारखा करीत जातो .ह्या त्याच्या लोभ प्रवृत्तीतुन त्याच्या संग्रह प्रवृत्तीला अधीक बळकटी तो आणतो आणि संचय करत जातो .*

 *म.गांधीजी म्हणतात, " आपल्या दैनंदिन गरजा भागण्याइतके पदार्थ निसर्ग उत्पन्न करतो. त्यातून प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार घेतले , अधीकांना  हात लावला नाही ,   तर जगात कंगालपणा औषधालासुध्दा उरणार नाही ."*

*" The earth 🌎 has enough to satisfy every man's needs but not enough to satisfy a single man' s greed,"*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

माझ्या शाळेतील उपक्रम

💠🎀🔰🎀🔰🎀🔰🎀💠

 *🔮माझी शाळा माझे उपक्रम🔮*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

*सर्वांना दहिहंडीचा हार्दिक शुभेच्छा!*💐🌹🌹💐

*🏺 रचनावादी दहीहंडी गोपाळकाला*🏺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

        ⚜आज दि.२५/८/२०१६  रोजी *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड*
येथे गोपाळकाला या निमित्ताने *शब्दरंग दहिहंडी गोपाळकाला* हा कार्यक्रम मोठया उत्साहाने व आनंदाने घेण्यात आला.⚜
      🌷कार्यक्रमाची सुरूवात होण्यापूर्वी श्री कदम सर यांनी पर्यावरणाचे संरक्षण कसे ठेवता येईल यावर आधारित एक लेख वाचुन दाखवला व महत्त्व सांगितले.
त्यानंतर मी  स्वतः एक श्रीकृष्ण कथा सांगीतली.व कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. 🌷
         🏺प्रथमतः  दोन हंडी ठेवण्यात आल्या. वर्ग १ते ४ साठी व वर्ग ५ ते ७ साठी  वेगवेगळ्या शब्दरंग दहिहंडीत विद्यार्थ्यांना त्यामधुन चिठ्ठी काढण्याची संधी दिली ज्या विद्यार्थ्यांस त्या चिठ्ठीतील जे शब्द , वाक्य येईल त्यानुसार त्या विद्यार्थ्यांनी कृती करावयाची व आपला खाऊ घ्यायचा. हा कार्यक्रम चालू असतांना मध्ये मध्ये काही वेळा  श्रीकृष्णावर आधारित माहिती श्रीमती क्षिरसागर मँडम यांनी तर  , विद्यार्थ्यांच्या सोबत श्री चव्हाण सर यांनी गवळण , गाणी श्रीमती अबुलकर, श्रीमती सेनकुडे मँडम ह्यांनी सादर केली . फलकचिञ श्री रामटेके सर व काकडे मँडम यांनी  काढले.🏺
        🎊अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा  आनंद व त्यांचा उत्साह पाहून सर्वांना समाधान वाटले हा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील काही मंडळी तसेच मा.के.प्रमुख साहेब श्री पि.वाय जाधव साहेब यांची उपस्थिती लाभली.ह्या कार्यक्रमसाठी सर्व शिक्षक शिक्षिका ह्यांचे भरपूर सहकार्य लाभले.शेवटी आभार👉 झाडे मँडमनी 👈यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.🎉
       🌺प्रथम सत्रातील हा शब्दरंगी कार्यक्रम पार पडला.व व्दितिय सत्रात पूर्ववत दैनिक अध्यापन करण्यात आले.🌺

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

  *💠शब्दांकन / सुञसंचलन💠*
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
                 *शिक्षिका*
        *जि.प.प्रा.शा. वाटेगाव*
     *ता. हदगाव, जिल्हा नांदेड*
*© मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💠🎀🔰🎀🔰🎀🔰🎀💠

श्रीकृष्ण जन्माष्टमी माहिती

आनंदाच्या झाडाचं गणित कृष्णानं सत्यभामेच्या अंगणात लावलेल्या प्राजक्ताच्या झाडासारखं असतं.

झाड सत्यभामेच्या अंगणात आणि फुलं मात्र टपटपायची रुक्मिणीच्या अंगणात !

रुक्मिणीला झाडाचं मूळ काही शोधता नाही आलं पण प्राजक्ताच्या सुगंधाचा आनंद मात्र मिळाला.

सत्यभामेचा चडफडाट झाला तो झालाचं कारण तिनं शोधायचा प्रयत्न करुन ते फुलांचं टपटपणं थांबवायचा प्रयत्न केला.   त्यामूळं अंगणात असणाऱ्या त्या झाडाच्या  सहवासाचा तिला आनंद नाही उपभोगता आला.

रुक्मिणीनं मात्र झाडाच्या मूळाचा शोध घेण्याचा नाद सोडला आणि अंगणात टपटपणाऱ्या फुलांचा आनंद घेत राहिली.

आनंदाचं तसंच असतं. तो कुठून मिळतोय याचा शोध घेत राहिलं तर आनंद संपून जातो. उरते  . . . .
फक्त बेचैनी !

आनंद घ्यावा आणि द्यावा...प्रत्येक क्षण महोत्सव करावा.... तो कुणामुळे, कशामुळे याचा विचार शक्य झाल्यास नंतर करावा फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून !

कृष्णं म्हणजे आनंदोत्सव....

कथा क्रमांक ५६

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग 56. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ मनाची शुद्धता* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
पांडवांचा युद्धात विजय झाला. पूर्वी आपल्या हातून झालेली पापे नाहीशी करण्यासाठी व मनःशुध्दीसाठी त्यांनी तीर्थस्थानांची यात्रा करण्याचे ठरविले.

श्रीकृष्णाला सांगण्यासाठी व त्याची संमती घेण्यासाठी सर्व पांडव त्याच्याकडे गेले.

श्रीकृष्ण म्हणाला, “जात आहात तर जा. परंतु...मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाची फांदी देतो. तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तेथे तिला पण स्नान घाला."

पांडव त्यानंतर भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांवर स्नान करण्यासाठी तीर्थयात्रेला गेले.

तीर्थयात्रेहून परत आल्यावर सर्व पांडवांनी श्रीकृष्णाची भेट घेतली व त्यांची फांदी त्याला परत करत ते म्हणाले,

“आठवणीने सर्व क्षेत्रांवर तिला स्नान घातले."

श्रीकृष्णाने सुरीने फांदीचे तुकडे करून सर्वांना खावयास दिले व म्हणाला,

 “प्रसाद गोड आहे का ते जरूर सांगा."

सर्वांनी तुकडा तोंडात टाकल्यावर तोंड एकदम कसेसेच केले.

कारण प्रसादाची चव कडूच होती.

श्रीकृष्णाने विचारले, "सर्व तीर्थक्षेत्रांमधे स्नान करूनही कडूनिंबाची चव गोड झाली का?"

“कशी होईल? स्नान घालून बाह्य बदल होईल. आतला कडूपणा कसा जाईल?"
धर्मराजाने प्रश्न केला.

श्रीकृष्ण म्हणाला,
“तेच समजावून सांगण्यासाठी मी ही डहाळी तुमच्याबरोबर दिली होती.
तीर्थस्नानाने शरीर शुद्ध होईल परंतु मनशुध्दी किंवा आत्मशुध्दी कशी होईल? त्यांचा संबंध
सदाचरणाशी, सद्गुणांशी आहे."
तात्पर्यः
मनशुध्दीसाठी ज्ञान, सदाचार, सेवा, सत्त्वगुण यांनी सुस्नात व्हावे ..
तीर्थस्नानाने नव्हे.  
 
🌹श्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा!🌹
         
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

बहिणाबाई चौधरी (गीत)



बहिणाई...

खान्देशम्हा जलमनी
म्हणी एक बहिणाई
तिन्हा बोट धरीसन
अहिरानी मोठी झायी

घट्या बोले तिन्हा रोज
पायटाम्हा आयरानी
दये जिवार बाजरी
सक्कायम्हा उठीसनी

करे वावरम्हा काम
तिन्हा गाना तोंडीपाठ
देये न्यामीना दाखला
दाये जीवननी वाट

मानूसनं रूप दखी
त्याले शिकाडे जगनं
जर कोठे चुकायनं
त्यान्हं थोडसं वागनं

बोले मनम्हाना बोल
रीत सांगे जमानानी
करे वावरम्हा काम
गोट सांगे न्यामीतीनी

तिन्हं साधभोयं रूप
बोल तसा साधाभोया
उघडेत खडकनी
बठ्ठी दुनियाना डोया

बनो मानूस मानूस
बहिणानी कायपात
देये छोटूसा दाखला
त्याम्हा राहे मोठी बात


दुनिया

*एक व्यक्ति ने अपने गुरु से पूछा*

*मेरे कर्मचारी मेरे प्रति ईमानदार नहीं है*

*मेरी पत्नी मेरे बच्चे और सभी दुनिया के लोग सेल्फिश हैं*

*कोई भी सही नहीं हैं*

*गुरु थोडा मुस्कुराये और उसे एक कहानी सुनाई*

*एक गाँव में एक अलग सा कमरा था जिसमे 1000 शीशे लगे थे.*
*एक छोटी लड़की उस कमरे में गई और खेलने लगी.*

*उसने देखा 1000 बच्चे उसके साथ खेल रहे है और वो इंजॉय करने लगी*

*जेसे ही वो अपने हाथ से ताली बजाती सभी बच्चे उसके साथ ताली बजाते*
*उसने सोचा यह दुनिया की सबसे अच्छी जगह है यहां वह् सबसे ज्यादा खुश रहती है वो यहां बार बार आना चाहेगी*

*इसी जगह पर एक उदास आदमी ने विजिट की.*

*उसने अपने चारो तरफ हजारो दुखी और रोष से भरे चेहरे देखे*

*वह बहुत दुखी हुवा और उसने हाथ उठा कर सभी को धक्का लगाना चाहा.. उसने देखा हजारों हाथ उसे धक्का मार रहे है..*

*उसने कहा यह दुनिया की सबसे खराब जगह है वह् यहां दुबारा नहीं आना चाहता और उसने वो जगह छोड़ दी.*

*इसी तरह यह दुनिया एक कमरा है जिसमे हजारों मिरर यानी शीशे लगे है*

*जो कुछ भी हमारे अंदर भरा होता है वही यह समाज  हमे लौटा देता है.*

*अपने मन और दिल को बच्चों की तरह साफ़ रखें*

*तब यह दुनिया आपके लिए स्वर्ग की तरह ही है.....*
       
 🌹🌹🌹🌹🌹🌹

शिक्षक गीत

🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
शिक्षका,तू वेडा कुंभार
*************************
शाळेच्या बाकावरती देसी,
मुलांना आकार
शिक्षका,तू वेडा कुंभार !
खडु,फळा अन् प्रश्न उतारा
तूच शिकविसी सर्व उत्तरा
सदगुणच मग,ये आकारा
तुझ्या मुलांच्या शिकवीण्याला
नसे अंत ना पार
शिक्षका,तू वेडा कुंभार
मुलामुलांचे रूप आगळे
प्रत्येकाचे गुण वेगळे
तुझ्याविना ते,कोणा न कळे
पाठी कुणाच्या पड़ते थाप
कुणा हाती छडीमार
शिक्षका,तू वेडा कुंभार
तूच घडविसी,तूच तुडविसी
कुरवाळीसी तू, तूच ताडीसी
कळते यातून राष्ट्र घडवीसी
देउन ज्ञान, दूर करिसी
तयापुढील अंधार
शिक्षका,तू वेडा कुंभार
*************

विचारपुष्प क्रमांक १३०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 *तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.*

    *स्वामी विवेकानंद*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

कथा क्रमांक ५५

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ५५. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ जाणीव उपकाराची* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एकदा एक 🐅वाघ आणि वाघीण 🐅आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात.
खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. त्यांची कलकल ऐकून एका 🐐 बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या 🐅पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली.
एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तेथे वाघ🐅 आणि वाघीण 🐅आले. बकरीला 🐐पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतज्ञतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी 🐐मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची 🌿🌿पाने खातांना एका पक्षाने 🕊पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.

आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.
एकदा 🕊पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात.
चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.
बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"
बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली!

  *"उपकार पण वाघा सारख्यावर करावेत उंदरा सारख्यावर नाही".*                            
*तात्पर्यः कारण 👉"असे लोक नेहमी ते कुरतड्यात धन्यता मानतात, उपकार विसरतात  आणि बहादूर लोक ते लक्षात ठेवतात".*
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प क्रमांक १२९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 परिस्थितीसमोर गुडघे टेकले तर परिस्थिती तुम्हांला नेस्तनाबूत करते.
मात्र तूमच्या ध्येयासाठी परिस्थितीशी झुंजाल तर परिस्थिती सुद्धा नतमस्तक होते...

 "आत्मविश्वास अशी शक्ती आहे, जी तुम्हांला पायथ्यावरून शिखरावर पोहचविते".!!!                                                                                                                                                                          
कुठलीच प्रतिकूल परिस्थिती
इतकी शक्तिशाली असू शकत
नाही की निश्चित ध्येय असलेल्या
माणसाला ती कायमची अडवून ठेऊ शकेल..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

विचारपुष्प क्रमांक १२८

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍🏼श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे )*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

संध्याकाळच्या संधीप्रकाशात ही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.

'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणुस एकांताला जास्त घाबरतो.

'It is better to have loved and lost, than never to have loved at all!'

अत्यंत महागडी,न परवडणारी     खर्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य ".

जोपर्यंत स्वतःच्या विचांराचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेल असतं सगळ्यांचं.
 
"आंब्याच्या झाडाला खुप मोहोर येतो; पण फळ थोडे लागते.आयुष्याचे झाडही तसेच आहे.त्याला आशेचा मोहोर खुप येतो".

म्हणूनच म्हणतात 'आयुष्य ही चैन नसुन एक कर्तव्य आहे'.
आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत आपण  आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणूच शकत नाही.

' जीवन म्हणजे प्रेम, कर्तव्य आणि श्रमरुपी सरितांचा संगम होय'.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏'वाणी,पाणी आणि नाणी' ह्याचा वापर जपुन करावा.
🍀💦💦💦💦💦🍀

🙏🏼शब्दांकन /संकलन 🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.
हदगाव,  जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

बापाचःमन (गीत संकलित)

👉🏻*बापाचं मन*👈🏻
घरामधला कर्ता बाप,
जेंव्हा येतो बाहेरून |
पाळलेली मांजर सूद्धा,
आनंदाने जाते शहारून |
मॅव मॅव करत बिचारी,
फिरते सा-या घराला |
पण ते प्रेम कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

मालकाला बघून कूत्रा,
झेपाऊन घेतो ओढ |
साखळी दाटे मानेला,
कमी होत नाही वेड |
शेपटाचा गोंडा घोळून,
घूटमळते ते दाराला |
पण ती ओढ कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

दूर बघून मालकाला,
हंबरते गोठ्यात गाय |
वळवळ करते जागीच,
तान्ह्या वासराची माय |
वासराच्या आधी चाटे,
ती मालकाच्या ऊराला |
पण ती माया कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

बांधा वरचा बैल सूद्धा,
हाक ऐकून परत वळतो |
रागाची हाक असुनही,
गप गुमान रानात पळतो |
आपुलकीचा राग सुद्धा,
कळतो मुक्या ढोराला |
पण तो राग कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |

जीव लावला जनावराला,
लेकरावानी वागत आली |
पोटची लेकरं मात्र कशी,
परक्यावानी जगत आली |
बाप लेकाचा सुर कधीच,
जुळला नाही सुराला |
जीव लावनं कळंलं नाही,
पोटच्या त्या पोराला |

बाप असतो जरा जरा,
नारळाच्या फळा वानी,
बाहेरून कठोर भासे,
आतमध्ये गोड पाणी |
पावसाचं महत्व सुद्धा,
कळेना झालंय मोराला |
तसाच बाप कळत नाही,
जीवंत पणी पोराला |
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

विचारपुष्प १२७

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं.
                घरात दिवे असूनही
निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश
 आपल्याला अधिक प्रकाश देणारा ठरतो.
   सहवासातील माणसांचं देखील तसंच…
एखाद्या सौंदर्यानं, प्रकाशानं दिपून जाणं
           हा काही क्षणांचा खेळ असतो.
           पण खरं आत्मिक समाधान हे
      समईच्या इवल्याशा तेजातच मिळतं.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

भाऊराया

काय विचार करतोय भाऊराया?
काय देऊ रक्षाबंधनाची भेट?
नको पैसे , नको वस्तु थेट!
क्षणभर विसावायला माहेर दे
हीच खरी भेट!!

भाऊबिजेला तुला बोलावते देऊन आग्रहाचं निमंत्रण...
राखीपौर्णिमेचं देशील का तू आमंत्रण?
आई वडिलांची खुशाली अन
 तुझ्या संसाराच सुख पाहून
भरेल माझे पोट!
माहेरपण म्हणजे प्रत्येक स्त्रीची ओढ़!!

आपुलकीचं बोलावणं करशील का ग वहिनी?
बहिण भावाच्या नात्यातला
 रेशमी धागा जपशील ना ग वहिनी?
नात्यांची भिस्त आता तुज़वरच आहे!
माझ्यासारखी तू देखील एक स्त्रीच आहेस!!

प्रेमाचा हिस्सा आणि मायेचा वाटा द्या ना!
तुम्ही माझ्याकडे, मी तुमच्याकड़े येत राहावे, एवढा लोभ असु द्या ना!!

लग्न करून मी सासरी गेले,
तरी नाती तीच आहेत!
डोळे बंद केले अन्  सारं लहानपण समोरून गेलं !!

काय विचार करतोय भाऊराया?
काय देऊ रक्षाबंधनाची भेट?
नको पैसे , नको वस्तु थेट!
क्षणभर विसावायला माहेर दे
हीच खरी भेट.

 संकलित

भाई बहन का (गीत )

जाति-धर्म के तोड़ता बंधन, फिर भी सबको है भाता।
कांटे भी खिलते फूलों से, जब रक्षाबंधन है आता।।

प्राणवायु नहीं दिखती फिर भी, जीवन उसी से है चलता।
बहन हो कितने दूर भी, फिर भी राज उसी का है चलता।।

जंजीरें भी जकड़ न पाएं, मन इतना चंचल होता।
पल में अवनि, पल में अंबर, पल में सागर में खोता।।

इतने चंचल मन को बांधा, इक रेशम के धागे ने,
हंसते-हंसते खुद बंध जाना, सबके मन को है भाता।
कांटे भी खिलते फूलों से, जब रक्षाबंधन है आता।

विचारपुष्प क्रमांक १२६

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*नातं हे कुठलही असो पण ते मनापासून असावं आणि मनापासून निर्माण झालेल्या नात्याला रक्ताच्या नात्याची गरज नसते.गरज असते  ती नाती सांभाळण्याची त्याच्या संरक्षणाची, प्रेमाची , जिव्हाळ्याची, आपुलकिची.*

*हा नात्याचा धागा जोपासणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.* *बहिण भावाला जेव्हा प्रेमाने हा धागा बांधते तेव्हा तो धागा फक्त धागा नसतो तर तिचा जिव्हाळा , आपुलकी आणि आशा असते कि , माझ्या भावाने माझे संरक्षण   केले पाहिजे.* *असा हा बहिण भावाचा कर्तव्यपुर्तीचा जबाबदारीची जाणीव , प्रेमाचा गोडवा आणि नात्याचा संस्कार रुजविणारा सण म्हणजे ' राखी पौर्णिमा '*

*माझ्या सर्व बंधुरायास रक्षाबंधनाच्या सस्नेह शुभेच्छा!*
💐💐💐💐💐💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

विचारपुष्प क्रमांक १२५.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*शरदाचं चांदणं, वसंताचा बहर, श्रावणाची पालवी या सर्वांहून अधिक मनमोहक आकर्षक कोण?, असा प्रश्न विचारला असता... मैत्री हेच शब्द कानावर पडतील."*

*मैत्री म्हणजे एक रोपटं असतं जे जमिनीत पूर्णपणे रुजलेलं असतं वर दिसतं त्याच्या दुप्पट ते जमिनीत असतं ज्याचा गाभा शोधणं केवळ अशक्य असतं. जसा पाण्याचा रंग कोणता याचं उत्तर देता येत नाही, तसंच मैत्रीचं आहे. ती कशी असते, कधी होते कोणासोबत आणि का होते? हे कोणालाच कधीही कळत नाही. मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो  थेट.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

कथा क्रमांक ५४

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ५३. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ सेवा हाच धर्म*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*एकदा म.गांधी फिरून येत होते .बरोबरची मंडळी आश्रमात पुढे आली.महात्माजी मागे कसे राहिले त्यांना कळेना . एकजण पहायला गेला.*
 
    *त्याला म.गांधी हे एका कुष्ठरोग्याची सेवा करताना दिसले. तो कुष्ठरोगी त्यांचाच एक आश्रमवासी होता. फिरताना त्याच्या जखमाना ञास होऊन त्यातून रक्त येत होते म्हणून चालताना फार ञास होत होता.*

*तात्पर्यः जे दुसऱ्यासाठी ते महात्माजी.स्वतः करता कोणतेही काम त्यांना अस्वच्छ वा कमी प्रतीचे वाटले ना; म्हणूनच ते महात्मा !*
*"मानव सेवा हीच ईश्वर सेवा होय."*
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण:
*मराठी व्याकरण*

*शब्दसिद्धी व त्याचे प्रकार*

*शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.*

*शब्दांचे खालील प्रकार पडतात.*

 *तत्सम शब्द :*

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना *'तत्सम शब्द'* असे म्हणतात.

*उदा.*

राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम,   आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य,   बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.


 *तदभव शब्द :*

*जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.*

*उदा.*  

घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.

*देशी/देशीज शब्द :*

*महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्‍या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.*

*उदा.*  

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.    

*परभाषीय शब्द :*

*संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.*

*1) तुर्की शब्द*
कालगी, बंदूक, कजाग

*2) इंग्रजी शब्द*
टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

*3) पोर्तुगीज शब्द*
बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.

*4) फारशी शब्द*
रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार,  महिना हप्ता.

*5) अरबी शब्द*
अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.

*6) कानडी शब्द*
हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.

*7) गुजराती शब्द*
सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.

*8) हिन्दी शब्द*
बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर,  इमली.

*9) तेलगू शब्द*
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.

*10) तामिळ शब्द*
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.


*सिद्ध व सधीत शब्द :*

*1) सिद्ध शब्द—*

*भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना 'सिद्ध शब्द' असे म्हणतात.*

उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.

*सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात.*

*अ) तत्सम*

*ब) तदभव*

*क) देशी (यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे)*

*2) साधीत शब्द—*

*सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.*

*साधित शब्दांचे पुढील 4 प्रकार पडतात*

*अ)उपसर्गघटित*

*ब) प्रत्ययघटित*

*क) अभ्यस्त*

*ड) सामासिक*

 *अ) उपसर्गघटित शब्द—*

*शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना 'उपसर्ग घटित शब्द' असे म्हणतात.*


उदा. अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इ.

वरील शब्दांमध्ये अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्‍या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे
 म्हणतात


*ब) प्रत्ययघटित शब्द—*

*धातूच्या कि

ंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.*


उदा. जनन, जनक, जननी, जनता इ.    

वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्‍या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.

*क) अभ्यस्त शब्द—*

*एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना 'अभ्यस्त शब्द' असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.*


उदा. आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.

*अभ्यस्त शब्दांचे खलील 3 प्रकार पडतात.*

*i) पूर्णाभ्यस्त*

*ii) अंशाभ्यस्त*

*iii) अनुकरणवाचक*


*i) पूर्णाभ्यस्त शब्द—*

*एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.*

उदा. बारीक बारीक, कळाकाळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.

*ii) अंशाभ्यस्त शब्द—*

*जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.*

उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ.

*iii) अनुकरणवाचक शब्द—*

*ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.*

उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.

*ड) सामासिक शब्द—*

*जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्‍या शब्दाला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.*

उदा. पोळपाट, देवघर, दारोदार इ.

बहिण भावाचे गीत.

।।बहिण।।

        ।। मायेचं साजुक तुप
            आईचं दुसरं रूप।।

       ।।  काळजी रूपी धाक
           प्रेमळ तिची हाक।।

        ।। कधी बचावाची ढाल
      कधी मायेची उबदार शाल।।

      ।। ममतेचं रान ओलांचिंब
   पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

     ।। दुःखाच्या डोहावरील
           आधाराचा सेतू।।

        ।। निरपेक्ष प्रेमामागे
           ना कुठला हेतू।।

        ।।कधी मन धरणारी ,
     तर कधी कान धरणारी.।।

    ।।कधी हक्काने रागवणारी,
 तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

        ।।बहिणीचा रुसवा जणु,
          खेळ उन-सावलीचा.।।

       ।।भरलेले डोळे पुसाया
      आधार माय- माऊलीचा.।।

    ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
          या नात्यात ओढ आहे.।।

       ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
             चिरंतन गोड आहे.।।

    ।।भरलेलं आभाळ रितं कराया
         तिचीच ओंजळ पुढे येई .।।

      ।।जागा जननीची भरुन
    काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।

       ।।निर्मिली देवाने आई नंतर बहिण.।।

।। ज्यांना नाही बहिण, त्यांनी जपावी चांगली एक मैत्रीण ।।

👆

कथा क्रमांक ५३.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ५२. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻  देशप्रेम* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी 'आझाद हिंद सेना' स्थापन केली.सेनेच्या खर्चासाठी देणग्या जमा करण्यात आल्या.*

    *अशीच एक सभा संपल्यानंतर एका वृद्ध स्त्रीने सुभाषबाबुंच्या हातात चुरगाळलेल्या नोटा देणगी म्हणून दिल्या.* *म्हणाली, ' लेकरा, माझी ही सर्व शिल्लक तुझ्या सेनेसाठी घे ,  मी म्हातारी इतकच देऊ शकते! त्या म्हातारीचं औदार्य बघून सुभाष बाबुंचे मन भरून आले. ते म्हणाले , " माते , ह्या पैशाची गरज तुम्हालाच जास्त आहे . पण वृद्ध स्त्रीने ते नाकारले . आणि म्हणाली , " मला माझ्या देशासाठी इतकं तरी करायची संधी हवी." नेताजींनी तीला नमस्कार केला.*

🙏 *संदेश*🙏
*तात्पर्यः ज्याच्याविषयी प्रेम असते त्याचीच  सेवा माणूस मनापासून करतो. देशसेवा करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.*
 
🇭🇺 *जय हिंद जय भारत.*🇭🇺
     
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प क्रमांक १२४.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*माणूस हा सामाजिक प्राणी आहे . इतर माणसांशी असलेले भावानिक नाते हा त्याच्या जीवनातील महत्त्वाचा आधार आहे. आपल्या माणसांविषयीचा ह्दय भाव व्यक्त करण्यासाठी तो एकमेकांना भेटतो, आनंदोत्सव साजरा करतो. हेच त्याचे सण आणि उत्सव होत.*

   *ह्या सणांमध्ये कधी धार्मिक , सामाजिक भावना प्रबळ असतात ; तर कधी राष्ट्रभावना प्रबळ असते. ह्या राष्ट्रीय सणांनी देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शुरविरांच्या   त्यागाचे,पराक्रमाचे, कर्तृत्वाचे,दानाचे, कर्तव्याचे स्मरण होते.भारतीयांच्या विविधतेतील एकतेचं दर्शन या राष्ट्रीय सणाच्या दिवशी घडते.*
*ह्या थोर भारतीय वीरपुरुषांना व राष्ट्रनेत्यांना शतशः वंदन.*🙏🙏 *देशप्रेमी सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा!* 👏👏👏👏👏
🇭🇺 *जय हिंद जय भारत*🇭🇺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

मंजिल मिले या ना मिले....

_*Beautiful poem *_
✍✍

_*मंजिल मिले ना मिले*_
_*ये तो मुकदर की बात है!*_
_*हम कोशिश भी ना करे*_
_*ये तो गलत बात है...*_
_*जिन्दगी जख्मो से भरी है,*_
_*वक्त को मरहम बनाना सीख लो,*_
_*हारना तो है एक दिन मौत से,*_
_*फिलहाल  जिन्दगी जीना सीख लो..!!*_

विचारपुष्प क्रमांक १२३.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*राष्ट्रसंतानी  समाजातील दोष घालवून राष्ट्रीयता निर्माण केली . स्वतःच्या आचारांतून,  विचारांतून व उच्चारांतून जनतेला प्रखर राष्ट्रनिष्ठेचे धडे घालून दिले.*

    *त्यांच्या  शिकवणीतील तत्त्वे अनादी व अनंत होती. कालप्रवाहात समाज बदलतो; पण सत्य , नीती , मानवता, कर्मयोग , प्रेम , बंधुभाव , दीनदुबळ्यांची सेवा ही संतांची तत्त्वे ञिकालबाधीत व अविनाशी राहतात.असे हे संत म्हणजे खरोखरच समाजाचे सच्चे मार्गदर्शक आहेत. 🙏🙏 त्यांचा  हा विचारांचा सहवास ईश्वरप्राप्तीपेक्षा अधीक मोलाचा आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

मैत्री

खुद्कन् फुलणारं झुळकन हसणारं,एक गोजिर फुलं असतं, दवंभरल्या त्या प्राजक्ताचं, नावचं मुळी मैञी असतं.✍

विचारपुष्प क्रमांक १२२.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
दूध आणि पाणी एकत्र मिसळले असता त्यातील फक्त दूध प्राशन करणे आणि  पाणी टाकून देणं हा अत्यंत दुर्लभ गुण राजहंसाजवळ आहे.हा गुण मानवी मनाला मोहीत करून सोडतो.
 
       तसं पाहील तर राजहंस आणि  बगळा या दोन्ही पक्षांचा  रंग पांढरा असतो , परंतु दोघांच्या स्वभावधर्मात जमीन-आसमानचा फरक आहे.

  चांगल्याची निवड करणारा हंस कुठं  आणि  एका पायावर  उभा राहून क्षणात मासा गिळकृंत करणारा बगळा कुठं ? रंगाने सारखे असलेले हे दोन पक्षी स्वभावानं मात्र भिन्न आहेत .

या जगात गुण-दोष असलेली असंख्य माणसं आढळतात. माणसांच्या ठिकाणी असलेले गुण घ्यावेत  आणि अवगुण टाकून द्यावेत.
जीवनात माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर नीरक्षीरविवेक बुद्धी बाळगली पाहिजे. समाजात वावरताना हंस आणि बगळे निवडता आले पाहिजेत. म्हणून अनुभवाच्या कसोटीवर माणसं पारखून घ्यावी लागतात.

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दाकन / संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

Most practical .



1)मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्याFCC तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
------------------------------------
2)संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!
-------------------------------------
3)कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं
 कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..!
म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!
------------------------------------
4)जाळायला काही नसलं तर पेटलेली
 काडीसुद्धा आपोआप विझते..!!
------------------------------------
5)खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब
 लागला नाही की त्रास होतो..!!
------------------------------------
6)प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
-------------------------------------
7)आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
------------------------------------
8)शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी
 घाबरलेला असतो, बरा झाल्यावर
 शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
------------------------------------
9)घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
------------------------------------
10)माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
----------------------------------
11)बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..!!
------------------------------------
12)कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
-------------------------------------
13)पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.
-----------------------------------
14)वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
-----------------------------------
15)कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .
------------------'-----------------
16)आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
-------------------------------------
17)समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
-------------------------------------
18)संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
-------------------------------------
19)'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
-------------------------------------
20) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
-------------------------------------
21)खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
-------------------------------------
22)सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
-----------------------------------
23)चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस!
-----------------------------------
24)तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
-----------------------------------
25)औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या
 गरजेपेक्षा कमी घेणं.
-------------------------------------
26)गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले
------------------------------------
27)अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
-----------------------------------
28)भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!
-----------------------------------
29)आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.
Do you want any more thoughts or sufficient for the day?

विचारपुष्प क्रमांक १२१

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

   🌞       सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही...
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही...

सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते...
पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात...

           जीवनात संकटांचं येणं म्हणजे
         "Part of life" आहे,
                 आणि...
 त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
         बाहेर पडणं म्हणजे
          "Art of life" आहे...!
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प क्रमांक १२०.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
कलीयुगाचे पर्व आहे..,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!

     मी आहे तरच सर्व आहे...,
     नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!

अरे वेड्या..!
कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!

    प्रेमाने जोडलेली चार माणसं व
    त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द

हे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!!

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

डाँ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार.


*************************

1. जिदंगी मे कभी भी किसी को
      बेकार मत समझना,क्योक़ि
        बंद पडी घडी भी दिन में
          दो बार सही समय बताती है।

2. किसी की बुराई तलाश करने
      वाले इंसान की मिसाल उस
       मक्खी की तरह है जो सारे
         खूबसूरत जिस्म को छोडकर
           केवल जख्म पर ही बैठती है।

3. टूट जाता है गरीबी मे
      वो रिश्ता जो खास होता है,
        हजारो यार बनते है
          जब पैसा पास होता है।

4. मुस्करा कर देखो तो
      सारा जहाॅ रंगीन है,
        वर्ना भीगी पलको
          से तो आईना भी
             धुधंला नजर आता है।

5..जल्द मिलने वाली चीजे
      ज्यादा दिन तक नही चलती,
        और जो चीजे ज्यादा
           दिन तक चलती है
             वो जल्दी नही मिलती।

6. बुरे दिनो का एक
      अच्छा फायदा
         अच्छे-अच्छे दोस्त
            परखे जाते है।

7. बीमारी खरगोश की तरह
      आती है और कछुए की तरह
        जाती है;
          जबकि पैसा कछुए की तरह
             आता है और.खरगोश की
                तरह जाता है।

8. छोटी छोटी बातो मे
      आनंद खोजना चाहिए
        क्योकि बङी बङी तो
          जीवन मे कुछ ही होती है।

9. ईश्वर से कुछ मांगने पर
      न मिले तो उससे नाराज
        ना होना क्योकि ईश्वर
           वह नही देता जो आपको
             अच्छा लगता है बल्कि
             वह देता है जो आपके लिए
                    अच्छा होता है

10. लगातार हो रही
        असफलताओ से निराश
           नही होना चाहिए क्योक़ि
           कभी-कभी गुच्छे की आखिरी
           चाबी भी ताला खोल देती है।

11. ये सोच है हम इसांनो की
        कि एक अकेला
          क्या कर सकता है
             पर देख जरा उस सूरज को
           वो अकेला ही तो चमकता है।

12. रिश्ते चाहे कितने ही बुरे हो
        उन्हे तोङना मत क्योकि
          पानी चाहे कितना भी गंदा हो
           अगर प्यास नही बुझा सकता
              वो आग तो बुझा सकता है।

13. अब वफा की उम्मीद भी
         किस से करे भला
            मिटटी के बने लोग
               कागजो मे बिक जाते है।

14. इंसान की तरह बोलना
         न आये तो जानवर की तरह
             मौन रहना अच्छा है।

15. जब हम बोलना
         नही जानते थे तो
           हमारे बोले बिना'माँ'
      हमारी बातो को समझ जाती थी।
            और आज हम हर बात पर
                 कहते है छोङो भी 'माँ'
                  आप नही समझोंगी।

16. शुक्र गुजार हूँ
        उन तमाम लोगो का
           जिन्होने बुरे वक्त मे
              मेरा साथ छोङ दिया
                 क्योकि उन्हे भरोसा था
                    कि मै मुसीबतो से
              अकेले ही निपट सकता हूँ।

17. शर्म की अमीरी से
         इज्जत की गरीबी अच्छी है।

18. जिदंगी मे उतार चङाव
         का आना बहुत जरुरी है
          क्योकि ECG मे सीधी लाईन
            का मतलब मौत ही होता है।

19. रिश्ते आजकल रोटी
         की तरह हो गए है
            जरा सी आंच तेज क्या हुई
            जल भुनकर खाक हो जाते।

20. जिदंगी मे अच्छे लोगो की
        तलाश मत करो
          खुद अच्छे बन जाओ

            आपसे मिलकर शायद
               किसी की तालाश पूरी हो।
   
         * संकलन *

सुविचार.

चुकल्याशिवाय माणुस
नव काही शिकत नाही
हारण्याला भिणारा व्यक्ती
कुठलीच लढाई  जिंकत नाही.

कथा क्रमांक ५१.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ५१. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ माणसाची पारख* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
हिवाळा चालू असल्यामुळे थंडीच्या दिवसांत एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या🌞 कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो,
"माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये."

जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सारख्याच  असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो.रंग ,ठेवण, सारख्याच  प्रकाशमान !!
राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत."
तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे."
आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय"
राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे"

सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले?
यावर हसून अंध म्हणतो, "सोपे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही"

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो. 🙏🙏

 *तात्पर्यः जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड अर्थात शांत  राहतो तो "हिरा" समजावा !! परिणामी अशांमुळेच आयुष्याचे सोने होते.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प क्रमांक ११९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰

 "कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही"
"एखाद्या  जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"
"आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा"
"योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही".
                                  कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो. पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो.

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...
 
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

मुस्कुराहट का महत्त्व

💐💐मुस्कराहट का महत्व💐💐

👍अगर आप एक अध्यापक हैं और जब आप मुस्कुराते हुए कक्षा में प्रवेश करेंगे तो देखिये सारे बच्चों के चेहरों पर मुस्कान छा जाएगी।

👍अगर आप डॉक्टर हैं और मुस्कराते हुए मरीज का इलाज करेंगे तो मरीज का आत्मविश्वास दोगुना हो जायेगा।

👍अगर आप एक ग्रहणी है तो मुस्कुराते हुए घर का हर काम किजिये फिर देखना पूरे परिवार में खुशियों का माहौल बन जायेगा।

👍अगर आप घर के मुखिया है तो मुस्कुराते हुए शाम को घर में घुसेंगे तो देखना पूरे परिवार में खुशियों का माहौल बन जायेगा।

👍अगर आप एक बिजनेसमैन हैं और आप खुश होकर कंपनी में घुसते हैं तो देखिये सारे कर्मचारियों के मन का प्रेशर कम हो जायेगा और माहौल खुशनुमा हो जायेगा।

👍अगर आप दुकानदार हैं और मुस्कुराकर अपने ग्राहक का सम्मान करेंगे तो ग्राहक खुश होकर आपकी दुकान से ही सामान लेगा।

👍कभी सड़क पर चलते हुए अनजान आदमी को देखकर मुस्कुराएं, देखिये उसके चेहरे पर भी मुस्कान आ जाएगी।

🌺मुस्कुराइए, 😊क्यूंकि मुस्कराहट के पैसे नहीं लगते ये तो ख़ुशी और संपन्नता की पहचान है।

🌺मुस्कुराइए, 😊क्यूंकि आपकी मुस्कराहट कई चेहरों पर मुस्कान लाएगी।

🌺मुस्कुराइए, 😊क्यूंकि ये जीवन आपको दोबारा नहीं मिलेगा।

🌺मुस्कुराइए, 😊क्योंकि क्रोध में दिया गया आशीर्वाद भी बुरा लगता है और मुस्कुराकर कहे गए बुरे शब्द भी अच्छे लगते हैं।”

🌺 मुस्कुराइए ,😊क्योंकि दुनिया का हर आदमी खिले फूलों और खिले चेहरों को पसंद करता है।”

🌺मुस्कुराइए, 😊क्योंकि आपकी हँसी किसी की ख़ुशी का कारण बन सकती है।”

 🌺मुस्कुराइए,😊 क्योंकि परिवार में रिश्ते तभी तक कायम रह पाते हैं जब तक हम एक दूसरे को देख कर मुस्कुराते रहते है”
       और सबसे बड़ी बात
"मुस्कुराइए,😊 क्योंकि यह मनुष्य होने की पहचान है। एक पशु कभी भी मुस्कुरा नही सकता।”
 इसलिए स्वयं भी मुस्कुराए और औराें के चहरे पर भी मुस्कुराहट लाएं , यही जीवन है।
 आनंद ही जीवन है।। 🌺🌺🌺

माणुसकी ( कथा)

एका शहरात एक आजी संत्री विकायला बसायची.
.
एक दिवस तिच्या जवळ एक तरूण आला साधारण ३० एक वयाचा..
.
त्याने आजीला विचारले,"आजी संत्री कशी दिली ग?"
.
आजीने भाव सांगितला..
.
त्याने २ किलो संत्री विकत घेतली आणि त्यातल एक संत्र सोलुन एक फोड खाऊन तो तरुण आजीला म्हणाला,"आजी हे संत्र गोड आहे का बघा हो जरा?"
.
आजीने हात पुढे करत संत्र हातात घेऊन एक फोड खाल्ली.
आणी म्हणाली "लेकरा गोडच हाय की"
.
तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला.
.
असच दुसरया दिवशीही तो आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आला.
त्या दिवशी ही त्याने संत्र्याची एक फोड खात संत्र गोड आहे का विचारत आजीच्या हातात संत्र देऊन हसत हसत घरी गेला.
.
असे बरेच दिवस निघून गेले.
.
आजीच्या शेजारची एक भाजीवाली व त्या तरूणाची पत्नी हे रोज पाहत असे.
.
एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले,"तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र का देतोस आणि ते ही अर्ध खाऊन"
.
तो तरुण आपल्या पत्नीला म्हणाला,"अग वेडे आजी रोज ही संत्री विकते पण ती स्वतः कधीच  ही संत्री खात नाही, कारण तिला २ रूपये कमी मिळतील. मी तिला रोज एक संत्र खायला घालून माझ्या आजीच्या रूपात तिला पाहतो."
.
पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली.
दुसरया दिवशीही तसच घडल.
.
तेव्हा शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली,"अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो ग तुला आजी?  समदी संत्री गोड हायीत."
.
आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली ,"अग त्यो पिरमा पायी असा वागतुय. अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते."
.
आजीचे शब्द एकुन त्याला खुप बर वाटल.
.
मनात विचार करत असताना.शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरूणाला म्हणाली," बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास. म्हणुन तर तुला न मागता संत्री आणि या आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या.."
.
मित्रांनो ओंजळीत बसेल एवढ नक्की घ्या..
.
पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका..
.
माणूसकी कमी होत चाललीय.
.
तेवढी फक्त जपायला शिका
.

विचारपुष्प ११८

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी ,
आपण कधी भेटु अगर न भेटु पण आपले चांगले विचार नक्कीच भेटतील
माझी माणसे हीच माझी श्रीमंती आहेत.

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो !
जगण्यासाठी लागतात फक्त
      ''प्रेमाची माणसे''

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

सुंदर सुविचार

*✍👉🏻हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार ..* ____________________________
*👉🏻 .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..*
____________________________
*👉🏻 .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .* ___________________________
*👉🏻 .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..* ____________________________
*👉🏻 .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..*
____________________________
*👉🏻.. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..* ____________________________
*👉🏻.. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..* ____________________________
*👉🏻.. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..* ____________________________
*👉🏻 .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..* ___________________________
*👉🏻.. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..* ____________________________
*👉🏻 .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..* ____________________________
*👉🏻.. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..* ____________________________
*👉🏻 .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . .* ___________________________
*👉🏻.. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..*
____________________________
*👉🏻.. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..*
____________________________
*👉🏻 .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..*
____________________________
*👉🏻 .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..*
____________________________
*👉🏻 .. तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . ..* ____________________________
*👉🏻 .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..* ____________________________
*👉🏻.. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..* ____________________________
*👉🏻.. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..*
____________________________
*👉🏻.. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..*
____________________________
*👉🏻.. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . ..*
____________________________
*👉🏻 .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..*
____________________________
*👉🏻 .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..*
____________________________
*👉🏻 .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..*
____________________________
*👉🏻 .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..*
____________________________
*👉🏻 .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..*
___________________