*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 *जीवनात स्वच्छता, आचार-विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे.* ज्या भांड्यात पाणी ठेवायचे आहे ते भांडे स्वच्छ असावे लागते.त्याप्रमाणे जीवनाची उभारणी जिच्यावर करायची ती श्रद्धा निर्मळ असली पाहिजे.म्हणजे आपल्याकडून कोणाचेही वाईट होणार नाही चांगलीच कर्म घडतील. आपली बुद्धी स्वच्छ आणि स्पष्ट असेल तरच आपण नेमका निर्णय घेऊ शकतो.आणि असा घेतलेला निर्णय कोणाचेही नुकसान करीत नसतो. माणसाने भोगलालसा आणि सत्ताभिलाषा यांचे आवरण काढून टाकले पाहिजे आणि आपली बुद्धी स्वच्छ व सात्त्विक ठेवली पाहिजे.मगच सर्वांचे कल्याण होईल. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰

चाळीतले दरवाजे मनाने रुंद असतात तर फ्लॅटमधील दरवाजे जवळ येण्याआधीच बंद होतात नोकरी म्हणजे ८ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे २४ तासांची नोकरी "खरं तर सगळे कागद सारखेच…त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते." पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला, कि कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो लहानपणी मुलांना कार आणि मुलींना बाहुली पाहिजे असते आणि मोठेपणी मुलींना कारवाला नवरा आणि मुलांना बाहुली सारखी मुलगी हवी असते लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो…! पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं.. आईच्या पदरात झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही. कारण जिन्स घातलेली आई पदर देऊ शकत नाही. सत्य कायम टोचतं … कारण त्यामध्ये पॉईंट असतो -पु. ल. देशपांडे

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/09/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :- १९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *2020 पर्यंत भारतात 5 जी मोबाईल नेटवर्कसाठी चाचपणी, रोडमॅप निश्चित करण्यासाठी केंद्राकडून समिती स्थापन.* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणे - थेट सरपंच निवड प्रक्रियेतुन जिल्ह्यातील पहिला सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन गावच्या पियुषा किरण दगडे यांना मिळाला* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग - मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा, ३ ऑक्टोबरपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश अन्यथा अंगणवाडी कर्मचारी बडतर्फ होणार,* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - जिल्ह्यातील मान्यता नसलेल्या 54 शाळांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश* ----------------------------------------------------- 5⃣ *एसटी कर्मचारी वैद्यकीय दृष्टया अपात्र ठरल्यास त्यांना स्वेच्छा निवृत्ती घेता येणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली घोषणा.* ----------------------------------------------------- 6⃣ *मंदीत नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका, सरकारला घरचा आहेर.* ----------------------------------------------------- 7⃣ *आज भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया सामना, व्हाईट वॉश देण्याचा भारतीय संघाचा इरादा* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *उद्याची सुंदर पहाट........!* आर्थिक स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. बातमी वाचून अनेक युवकांना धक्का बसला असेल कारण गेल्या दहा वर्षापासून सरकार........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/BrokuXN1pSN आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *व्यास जी ने बनाया बासर का सरस्वती मंदिर* वाग्देवी, मां वीणापाणि, शारदा, विद्यादायिनी आदि नामों से स्मरण की जाने वाली मां वाणी अर्थात् सरस्वती जी के भारत में दो ही प्राचीन देवस्थल माने जाते हैं – पहला आंध्र प्रदेश में जो ऋषि वेद व्यास द्वारा बनाया गया था। आंध्र प्रदेश के इस बासर स्थित वैदिककालीन देवस्थल के बारे में कहा जाता है कि कुरुक्षेत्र युद्ध से निराश और उदास होकर ऋषि व्यास, उनके पुत्र शुकदेव जी एवं अन्य अनुयायी दक्षिण की ओर तीर्थयात्रा पर चल पड़े और गोदावरी के तट पर तप के लिए डेरा डाल दिया। उनके निवास के कारण वह स्थान व्यासर कहा जाने लगा जो कालांतर में बासर हो गया। ऋषि व्यास नित्यप्रति जब स्नान करके आते तो गोदावरी की 3 मुट्ठी बालू लाते थे और 3 ढेर बना देते थे। बालू में हल्दी का भी घोल मिलाया गया और फिर धीरे-धीरे ये ढेर आकार लेते गये और इन्होंने तीन देवियों लक्ष्मी, शारदा एवं गौरी का रूप ले लिया। स्थानीय विश्वास के अनुसार यहीं वाल्मीकि ऋषि ने रामायण लेखन प्रारंभ करने से पूर्व मां सरस्वती जी को प्रतिष्ठिïत कर उनका आशीर्वाद प्राप्त किया था। इस मंदिर के निकट ही वाल्मीकि जी की संगमरमर की  समाधि बनी है। बासर का यह मंदिर दक्षिण स्थापत्य कला का सुन्दर उदाहरण है। गर्भगृह, गोपुरम, परिक्रमा मार्ग आदि इसकी निर्माण योजना का हिस्सा हैं। मंदिर में केंद्रीय प्रतिमा सरस्वती जी की है साथ ही लक्ष्मी जी भी विराजित हैं। सरस्वती जी की प्रतिमा पद्मासन मुद्रा में 4 फुट ऊंची है। मंदिर में एक ग्रेनाइट का स्तम्भ भी है जिसमें अलग-अलग स्थान से संगीत के सातों स्वर सुने जा सकते हैं। मंदिर के प्रांगण में अयूडम्बरा वृक्ष भी है जिस पर दत्तात्रेय जी के पवित्र खड़ाऊं प्रतिष्ठित हैं। इनके स्पर्श से बांझ स्त्री के पुत्र प्राप्ति की कथा बासर में सर्वप्रचलित है। यहां की विशिष्ट धार्मिक रीति अक्षरधना कहलाती है। इसमें बच्चों को विद्या अध्ययन प्रारंभ कराने से पूर्व अक्षराभिषेकम् हेतु यहां लाकर प्रसादस्वरूप हल्दी का पेस्ट चटाया जाता है। विश्वास है कि इससे उनके कंठ के सारे रोग समाप्त हो जाते हैं और स्वर स्पष्ट होता है। मंदिर के पूर्व में निकट ही महाकाली मंदिर है और लगभग एक सौ मीटर दूर एक गुफा है जहां नरहरि मालुका ने तप किया था। यहीं एक अनगढ़ सी चट्टान भी है जिसे वेदावथी कहा जाता है। कहते हैं कि इसके नीचे सीता जी के आभूषण रखे हैं। इसमें से भी प्रहार करने पर अलग-अलग स्थान से भिन्न-भिन्न स्वर निकलते हैं। बासर गांव में 8 ताल हैं जिन्हें वाल्मीकि तीर्थ, विष्णु तीर्थ, गणेश तीर्थ, पुथ्रा तीर्थ एवं शिव तीर्थ कहा जाता है। देवी नवरात्रि, दत्तात्रेय जयंती एवं वसंत पंचमी पर यहां विशाल उत्सव आयोजित होते हैं। बागों से घिरा यह सुन्दर स्थल हैदराबाद से सड़क मार्ग से 220 कि.मी. एवं रेल मार्ग से 190 कि.मी. दूर है। यह अदिलावाद के मुथोल तालुका में निजामाबाद से 30 कि.मी. दूर स्थित है। माना जाता है कि छठी शताब्दी तक यह स्थल हिंदू तीर्थ बन चुका था। वर्तमान मंदिर चालुक्य राजाओं द्वारा बनवाया गया। मुगल आक्रांताओं द्वारा ध्वस्त हो जाने पर 17 वीं शताब्दी में नंदागिरी के सरदार द्वारा इसका पुनर्निर्माण कराया गया। वसन्त पंचमी पर यहां लाखों की भीड़ होती है और देश के कोने-कोने से श्रद्धालु विद्या की देवी का आशीर्वाद लेने आते हैं। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ अपयशातून धडा घेता आला, तर अपयशाला यशात बदलता येते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*                  9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) पंजाबची राजधानी कोणती?* 👉 चंदिगढ *२) छत्तीसगढची राजधानी कोणती?* 👉 रायपूर *३) उत्तराखंडची राजधानी कोणती?* 👉 डेहराडून *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 साईनाथ कानगुलवार 👤 सचिन बावणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *" संसार "* पाण्यात राहून माश्यासी मन कसं रमतं नाही रोज सोबत राहून सांगा कसं जमतं नाही ज्याच्या सोबत रहायचं त्याच्याशी जमलं पाहिजे संसार करायचाच गोडीने तर मन रमलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्रत्येकालाच वाटतं की, माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की, मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ? याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल. मग मनच सांगायला लागेल की, तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.* *आपण जर थोडा स्वार्थ सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जोडलं, त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील. हे जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील. तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल, संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *श्री. संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* मोबाईल'9167937040 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांच्या बुद्धीमध्ये आणि मनामध्ये अविचाराने घर केलेले असेल तर त्यांच्या जीवनामध्ये सदैव अस्थिरता सामावलेली असते.त्यामुळे इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.स्वत:चे तर कधीच चांगले होत नाही.जर स्वत:चे जरी चांगले असले तरी त्या अविवेकी विचाराने वाईट होऊन जाते तेही त्यांना समजत नाही.अशावेळी अविवेकी माणसांनी थोडा शांत मनाने आणि एकांतामध्ये गांभीर्याने विचार केला तर जीवनात स्वत:चे व इतरांचे होणारे नुकसान काही प्रमाणात हळूहळू कमी होऊ शकेल व सद्विविवेक बुद्धीचा मनामध्ये चांगला बदल होऊन चांगले जीवन समृद्ध करता येईल. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.९४२१८३९५९० 🌻☘🌻☘🌻☘🌻☘🌻☘ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *।। जरी अनेक ।।* ग्रह-तारे जरी अनेक आकाशास शोभा देती । चांद नाही त्या रात्री अंबरा काळीमा येती ।।१।। नदी-डोंगरे जरी अनेक माता धरणीस रूप देती । वृक्षवेली नाही त्या किनारी मही ओसाड दिसती ।।२।। धन-दौलत जरी अनेक जीवन आनंदी करती । दया प्रेम समता न ठायी व्यर्थ जगणे त्याचे अंती ।।३।। नाती-गोती जरी अनेक माणसास भेट देती । आई बापास न मान जेथे प्रेम वात्सल्यांची त्यास खंती ।।४।। नाव-प्रसिद्धी जरी अनेक अहंकार त्यांच्या भोवती । कान्हा म्हणे जो आत्मारामी गातो रोज त्यांची आरती ।।५।। कवी संजय कान्हव (कान्हा) नाशिक, 9850907498 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *युक्ती* नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. *तात्पर्य :-* युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* http:/www.pramilasenkude blogspot.in. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी*, *आपली नाती ह्या *वाऱ्यासारखी असावी*, *जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी*, *शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी*, *कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी*, *आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी* ।

व. पु. काळे यांचे 29 विचार वेळ मिळाला तर जरुर वाचा !! 1) मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात , पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात ....!! तुटले तर श्वासानेही तुटतील , नाहीतर वज्राघाेतानेही तुटणार नाहीत ....!! 2) संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात .... !! 3) कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं .... !! कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... !! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो .... !! 4) जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते .... !! 5) खर्च झाल्याचं दु:ख नसतं , हिशोब लागला नाही की मग त्रास होतो .... !! 6) प्रॉब्लेम्स कुणाला नसतात ....? ते शेवटपर्यंत असतात .... !! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच .... !! ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , कधी पैसा तर कधी माणसं .... !! या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो .... !! 7) आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात .... !! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही . पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात . आठवणींचंही तसंच आहे .... !! 8) शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो , बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो .... !! 9) घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते .... !! 10) माणूस अपयशाला भीत नाही .अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर ....? याची त्याला भीती वाटते .... !! 11) बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण .... !! 12) कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे . ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे . 13) पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते .... !! 14) वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं . ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात !! वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा .... !! 15) कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही , पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .... !! 16) आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो . त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो . 17) समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो . पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते .... !! 18) संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला .... !! 19) ''अंत " आणि '' एकांत " ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो .... !! 20) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं .... !! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस .... !! 21) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते . सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते .... !! 22) सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो .... !! 23) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस .... !! 24) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते .... !! 25) औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं .... !! 26) गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले .... !! 27) अत्यंत महागडी , न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे " आयुष्य " ..... !! 28) भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती ,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती .... !! 29) आपण किती पैसा मिळवला यापेक्षा , तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले , हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो .... !! ..... !!संकलित

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/09/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :- १९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *2020 पर्यंत भारतात 5 जी मोबाईल नेटवर्कसाठी चाचपणी, रोडमॅप निश्चित करण्यासाठी केंद्राकडून समिती स्थापन.* ----------------------------------------------------- 2⃣ *पुणे - थेट सरपंच निवड प्रक्रियेतुन जिल्ह्यातील पहिला सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन गावच्या पियुषा किरण दगडे यांना मिळाला* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग - मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा इशारा, ३ ऑक्टोबरपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश अन्यथा अंगणवाडी कर्मचारी बडतर्फ होणार,* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर - जिल्ह्यातील मान्यता नसलेल्या 54 शाळांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश* ----------------------------------------------------- 5⃣ *एसटी कर्मचारी वैद्यकीय दृष्टया अपात्र ठरल्यास त्यांना स्वेच्छा निवृत्ती घेता येणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली घोषणा.* ----------------------------------------------------- 6⃣ *मंदीत नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका, सरकारला घरचा आहेर.* ----------------------------------------------------- 7⃣ *आज भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया सामना, व्हाईट वॉश देण्याचा भारतीय संघाचा इरादा* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *उद्याची सुंदर पहाट........!* आर्थिक स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने सरकारी नोकर भरतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी नुकतेच वाचण्यात आले. बातमी वाचून अनेक युवकांना धक्का बसला असेल कारण गेल्या दहा वर्षापासून सरकार........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/BrokuXN1pSN आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *व्यास जी ने बनाया बासर का सरस्वती मंदिर* वाग्देवी, मां वीणापाणि, शारदा, विद्यादायिनी आदि नामों से स्मरण की जाने वाली मां वाणी अर्थात् सरस्वती जी के भारत में दो ही प्राचीन देवस्थल माने जाते हैं – पहला आंध्र प्रदेश में जो ऋषि वेद व्यास द्वारा बनाया गया था। आंध्र प्रदेश के इस बासर स्थित वैदिककालीन देवस्थल के बारे में कहा जाता है कि कुरुक्षेत्र युद्ध से निराश और उदास होकर ऋषि व्यास, उनके पुत्र शुकदेव जी एवं अन्य अनुयायी दक्षिण की ओर तीर्थयात्रा पर चल पड़े और गोदावरी के तट पर तप के लिए डेरा डाल दिया। उनके निवास के कारण वह स्थान व्यासर कहा जाने लगा जो कालांतर में बासर हो गया। ऋषि व्यास नित्यप्रति जब स्नान करके आते तो गोदावरी की 3 मुट्ठी बालू लाते थे और 3 ढेर बना देते थे। बालू में हल्दी का भी घोल मिलाया गया और फिर धीरे-धीरे ये ढेर आकार लेते गये और इन्होंने तीन देवियों लक्ष्मी, शारदा एवं गौरी का रूप ले लिया। स्थानीय विश्वास के अनुसार यहीं वाल्मीकि ऋषि ने रामायण लेखन प्रारंभ करने से पूर्व मां सरस्वती जी को प्रतिष्ठिïत कर उनका आशीर्वाद प्राप्त किया था। इस मंदिर के निकट ही वाल्मीकि जी की संगमरमर की  समाधि बनी है। बासर का यह मंदिर दक्षिण स्थापत्य कला का सुन्दर उदाहरण है। गर्भगृह, गोपुरम, परिक्रमा मार्ग आदि इसकी निर्माण योजना का हिस्सा हैं। मंदिर में केंद्रीय प्रतिमा सरस्वती जी की है साथ ही लक्ष्मी जी भी विराजित हैं। सरस्वती जी की प्रतिमा पद्मासन मुद्रा में 4 फुट ऊंची है। मंदिर में एक ग्रेनाइट का स्तम्भ भी है जिसमें अलग-अलग स्थान से संगीत के सातों स्वर सुने जा सकते हैं। मंदिर के प्रांगण में अयूडम्बरा वृक्ष भी है जिस पर दत्तात्रेय जी के पवित्र खड़ाऊं प्रतिष्ठित हैं। इनके स्पर्श से बांझ स्त्री के पुत्र प्राप्ति की कथा बासर में सर्वप्रचलित है। यहां की विशिष्ट धार्मिक रीति अक्षरधना कहलाती है। इसमें बच्चों को विद्या अध्ययन प्रारंभ कराने से पूर्व अक्षराभिषेकम् हेतु यहां लाकर प्रसादस्वरूप हल्दी का पेस्ट चटाया जाता है। विश्वास है कि इससे उनके कंठ के सारे रोग समाप्त हो जाते हैं और स्वर स्पष्ट होता है। मंदिर के पूर्व में निकट ही महाकाली मंदिर है और लगभग एक सौ मीटर दूर एक गुफा है जहां नरहरि मालुका ने तप किया था। यहीं एक अनगढ़ सी चट्टान भी है जिसे वेदावथी कहा जाता है। कहते हैं कि इसके नीचे सीता जी के आभूषण रखे हैं। इसमें से भी प्रहार करने पर अलग-अलग स्थान से भिन्न-भिन्न स्वर निकलते हैं। बासर गांव में 8 ताल हैं जिन्हें वाल्मीकि तीर्थ, विष्णु तीर्थ, गणेश तीर्थ, पुथ्रा तीर्थ एवं शिव तीर्थ कहा जाता है। देवी नवरात्रि, दत्तात्रेय जयंती एवं वसंत पंचमी पर यहां विशाल उत्सव आयोजित होते हैं। बागों से घिरा यह सुन्दर स्थल हैदराबाद से सड़क मार्ग से 220 कि.मी. एवं रेल मार्ग से 190 कि.मी. दूर है। यह अदिलावाद के मुथोल तालुका में निजामाबाद से 30 कि.मी. दूर स्थित है। माना जाता है कि छठी शताब्दी तक यह स्थल हिंदू तीर्थ बन चुका था। वर्तमान मंदिर चालुक्य राजाओं द्वारा बनवाया गया। मुगल आक्रांताओं द्वारा ध्वस्त हो जाने पर 17 वीं शताब्दी में नंदागिरी के सरदार द्वारा इसका पुनर्निर्माण कराया गया। वसन्त पंचमी पर यहां लाखों की भीड़ होती है और देश के कोने-कोने से श्रद्धालु विद्या की देवी का आशीर्वाद लेने आते हैं। *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ अपयशातून धडा घेता आला, तर अपयशाला यशात बदलता येते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*                  9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) पंजाबची राजधानी कोणती?* 👉 चंदिगढ *२) छत्तीसगढची राजधानी कोणती?* 👉 रायपूर *३) उत्तराखंडची राजधानी कोणती?* 👉 डेहराडून *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 साईनाथ कानगुलवार 👤 सचिन बावणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *" संसार "* पाण्यात राहून माश्यासी मन कसं रमतं नाही रोज सोबत राहून सांगा कसं जमतं नाही ज्याच्या सोबत रहायचं त्याच्याशी जमलं पाहिजे संसार करायचाच गोडीने तर मन रमलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्रत्येकालाच वाटतं की, माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की, मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ? याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल. मग मनच सांगायला लागेल की, तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.* *आपण जर थोडा स्वार्थ सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जोडलं, त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील. हे जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील. तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल, संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *श्री. संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* मोबाईल'9167937040 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांच्या बुद्धीमध्ये आणि मनामध्ये अविचाराने घर केलेले असेल तर त्यांच्या जीवनामध्ये सदैव अस्थिरता सामावलेली असते.त्यामुळे इतरांचे चांगले त्यांना कधीच पाहवत नाही.स्वत:चे तर कधीच चांगले होत नाही.जर स्वत:चे जरी चांगले असले तरी त्या अविवेकी विचाराने वाईट होऊन जाते तेही त्यांना समजत नाही.अशावेळी अविवेकी माणसांनी थोडा शांत मनाने आणि एकांतामध्ये गांभीर्याने विचार केला तर जीवनात स्वत:चे व इतरांचे होणारे नुकसान काही प्रमाणात हळूहळू कमी होऊ शकेल व सद्विविवेक बुद्धीचा मनामध्ये चांगला बदल होऊन चांगले जीवन समृद्ध करता येईल. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.९४२१८३९५९० 🌻☘🌻☘🌻☘🌻☘🌻☘ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *।। जरी अनेक ।।* ग्रह-तारे जरी अनेक आकाशास शोभा देती । चांद नाही त्या रात्री अंबरा काळीमा येती ।।१।। नदी-डोंगरे जरी अनेक माता धरणीस रूप देती । वृक्षवेली नाही त्या किनारी मही ओसाड दिसती ।।२।। धन-दौलत जरी अनेक जीवन आनंदी करती । दया प्रेम समता न ठायी व्यर्थ जगणे त्याचे अंती ।।३।। नाती-गोती जरी अनेक माणसास भेट देती । आई बापास न मान जेथे प्रेम वात्सल्यांची त्यास खंती ।।४।। नाव-प्रसिद्धी जरी अनेक अहंकार त्यांच्या भोवती । कान्हा म्हणे जो आत्मारामी गातो रोज त्यांची आरती ।।५।। कवी संजय कान्हव (कान्हा) नाशिक, 9850907498 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *युक्ती* नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती. *तात्पर्य :-* युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* http:/www.pramilasenkude blogspot.in. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/09/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जागतिक हृदय दिन आणि जागतिक फार्मासिस्ट दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली. 💥 जन्म :- १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार. १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी. १९४६ - बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४७ - ब्रजकिशोर त्रिपाठी, भारतीय राजकारणी आणि लोकसभेचे सदस्य १९६२ - राजू कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *लोकांनी खादीच्या वस्तू देण्यास सुरुवात केली, खादी अभियान व्यापक होण्याची गरज, दिवाळीत खादीच्या भेटवस्तू द्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *एक्झिट पोलनुसार जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल चौथ्यांदा निवडणूक जिंकण्याचा अंदाज*  ----------------------------------------------------- 3⃣ *31 ऑक्टोबर रोजी देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक- राज्य सरकार विरुद्ध 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन, जयंत पाटील यांची बैठकीत माहिती* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे- जिल्ह्यातून शेतकरी कर्जमाफीसाठी 2 लाख 98 हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत* ----------------------------------------------------- 6⃣ *भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे- भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून दणदणीत विजय* ----------------------------------------------------- 7⃣ *ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 3-0अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघानं आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत मिळविले नंबर एकचे स्थान* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पर्यटकांनी जबाबदारीने वागावे* आपल्या भारतीय परंपरेला एक इतिहास आहे. आणि हा सर्व इतिहास आपणास गड आणि किल्ल्याच्या शिल्लक असलेल्या अवशेषावरुन लक्षात येते. अनेक इतिहासतज्ञ या पुरातन वस्तूवरुन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/Y3JzBf5ntVj आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬  *अंबादेवी (अमरावती )* महाराष्ट्रातील अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीपासून असल्याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती  शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे. हे मंदिर जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून आहे. अंबादेवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती काळ्या रंगाच्या वाळूकेची असून अतिशय पुरातन आहे.या मंदिराचा संबंध रुक्मिणीहरणाशी  जोडला जातो. मोगलांनी १५०० च्या कालखंडात वर्‍हाडावर कब्जा केला तेव्हा अनेक नगरांची लुटालूट, नासधूस केली. अनेक हिंदूमंदिरेही उद्ध्वस्त केली. त्यांत अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतरही आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली असावी. त्यानंतर १६६० च्या सुमारास श्री जनार्दन/ स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जनार्दन स्वामींच्या पुढाकाराने व काही नागरिकांच्या मदतीने पुढे या मंदिराचा कायापालट होत गेला. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराच्या उभारणीत योगदान दिले. अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळुका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती व आसनस्थ आहे. भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होते, अशी श्रद्धा दर्शनार्थी व्यक्त करतात. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने चढवले जातात. मुखवटासुद्धा सुवर्णाने मढवलेला असतो. दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगड्या आदींचा साज चढतो. दागिन्यांची आरास लक्ष वेधून घेते. अनेक जाती-धर्माचे व पंथाचे लोक या मंदिरात दर्शनाला येतात. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल. - रवींद्रनाथ टागोर  *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*                  9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण?* 👉 मदर तेरेसा *२) रॅमन मॅगसेसे पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कोण?* 👉 कमलादेवी चटोपाध्याय *३) इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला कोण?* 👉 आरती सहा(गुप्ता) *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्रा. तसनीम पटेल, साहित्यिक, नांदेड 👤 सुयश पेटेकर, करखेली 👤 श्यामसुंदर मोकमोड, सहाशिक्षक, येताळा 👤 योगेश धनेवार 👤 शिवशंकर नर्तावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "तमाशा " हल्ली पातळी सोडून यांची टीका आहे तमाशाही यांच्या पुढे एकदम फिका आहे तमाशा पेक्षा ही यांची खालची भाषा आहे यांच्या कडून चांगल्याची मग काय आशा आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?*' *त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ, शोभीवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.* *"मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये."* ••✹✹‼ *रामकृष्णहरी* ‼✹✹•• 🌲🌲🌲🌲🌲🌲 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपणास जर असे वाटत असेल की,आपण आपल्या जीवनात आपल्या शिवाय इतरांना कधीच काही दिले नाही किंवा काहीच केले नाही त्यामुळे आपल्या जीवनाला आता काहीच अर्थ राहिला नाही.असं म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे महत्व कमी करत आहात.अजुनही तुमच्या हातून बरेच काही चांगले घडू शकते.तुम्ही आतापर्यंत काही केले नाही याची तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुमचे मन तुम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा देत आहे असे समजावे. अजुनही तुम्ही इतरांसाठी खूप काही करु शकता.फक्त तुम्ही आणि तुमची मानसिकता बदलून टाका तेवढ्याच जोमाने काम करण्यासाठी पुढे व्हा आणि थोडा तुमच्या मनालाच विचारा की,आपण आपल्या व्यतिरिक्त दुस-या साठी काही केले का ? नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी करत आहात मग तुम्ही नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार करायला लागलात हे निश्चित कळेल..तुम्ही काहीतरी करत असल्याचे आणि जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९० 🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ही आमुची शिदोरी* या गोड नातवांचा आधार या मनाला अस्सा सुरेख देती आकार जीवनाला आहे अपूर्व भारी ही आमुची शिदोरी जगणे सवेसवे तर उपचार ते कशाला ? नांदे घरात शांती दाटे उरी निवांती येतो परीस भेटी हुंकार द्यावयाला वाढे कणाकणाने सुख हे मणामणाने हा कल्पवृक्ष आहे हळुवार या जिवाला चैतन्य या घराचे ये नेहाळ भावनेचे चिंता फिरून जाई माघार घ्यावयाला डाॅ. शरयू शहा, मुंबई. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *दुष्टाचा स्वभाव* *एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे* पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले. याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई. पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी. धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले. *तात्पर्य* : - *वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.*. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* http:/www pramilasenkude blogspot.in. 📞9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

*📚सहशालेय उपक्रम📚* *👭बालसभा👬* *वर्ग: १ ली ते ७वी* *विषयः स्वच्छतेचे महत्त्व* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *अध्यक्षः वर्ग चौथीतील कु.तेजस्विनी तलवारे* *प्रमुख अतिथीः वर्ग तिसरीतील ईश्वरी जाधव वर्ग पाचवीतील सानिका जाधव ...* *मार्गदर्शन व सुञसंचलन* *वर्ग सातवीतील कु.विजया कदम, कु.कोमल मानेगोविंदवाड*.💧💦🌍🌳🍀🌴🌱 *आज दि. २३/०९/२०१७ रोजी वर्ग पहिली ते सातवी पर्यंतचा सर्व विद्यार्थ्यांची सामुहीक बालसभा आयोजित केली होती.* 💐💐💐💐💐💐 स्वच्छतेचे महत्त्व ह्या विषयावर बालसभेतील सहभागी मान्यवर विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली.तसेच काही विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, स्वरचित स्वच्छतेवरील कविता, शौचालयाचा वापर, परिसर स्वच्छता (भित्तीपञक साहित्य) ह्यावर सविस्तर चर्चा व महत्त्व सांगितले *उद्देशः स्वच्छतेचे महत्त्व जाणणे, बालसभेत मुलांना खूप उत्साह आनंद वाटणे.* 💐💐💐💐💐💐💐 *वैशिष्ट्यपूर्ण* मु.अ.श्री चव्हाण सर, स.शि.श्री एस.बी.चव्हाण सर तसेच शाळेतील आम्ही सर्व सहकारी यांनी परिपाठातील सहभागी उत्कृष्ट ,उत्साही, गुणवंत विद्यार्थी यांचा पेन देऊन अभिनंदनपर सत्कार केला. 🌻🌻🌻🌻🌻🌻 〰〰〰〰〰〰〰 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.)🙏🏻 *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड* 〰〰〰〰〰〰

🌸💐✍💐🌸 *🌹ध्येय🌹* शाळेच्या बाहेर पाऊस पडत होता. वर्गामध्ये शिक्षकांचा तास चालू होता. तेव्हा शिक्षकांनी मुलांना एक प्रश्न केला,"जर मी तुम्हाला प्रत्येकी १००-१००रु देऊ केले तर तुम्ही त्या पैशाचे काय कराल?" त्यावर कुणी म्हटले की आम्ही विडीव्हो गेम घेऊ. कुणी सांगितले की क्रिकेट बॅट घेऊ. काही मुलींनी सांगितले की आम्ही बाहुल्या घेऊ. कुणी सांगितले की आम्ही चाॅकलेट घेऊ. असं असताना एक मुलगा काही तरी विचार करताना आढळला त्याला त्यानीं विचारले," तू काय करणार आहेस या १००रु चे ?" त्या वर तो मुलगा म्हणाला, "सर, माझ्या आईला थोडं कमी दिसतं म्हणून माझ्या आईला मी या पैश्याचा नवीन चष्मा घेऊन देईन." सरांनी त्याला विचारले," तुझे बाबा नाहीत का ? तू चष्मा घेऊन देत आहेस ? वडील आईला चष्मा घेऊन देतील की ! तू का बरं तुझ्यासाठी काही नाही घेतं या पैश्याचं ?" त्यावर त्या मुलाने खिन्न स्वरात उत्तर दिले.ते उत्तर ऐकून शिक्षक जागीच स्तब्ध झाले. त्यांचे मन त्याचे हे उत्तर ऐकून भरुन आले.तो बोलला," सर, माझे वडील आता या जगात नाहीत.माझी आई लोंकांचे कपडे शिवून मला शिकवते आणि आता हळुहळु तिला कमी दिसायला लागले आहे. तिला आता कपडे शिवताना डोळ्यांचा ञास सहन करावा लागत आहे.ती कपडे बरोबर शिऊ शकत नाही. म्हणून मला तिला चष्मा घेऊन द्यायचा आहे कारण मी चांगला शिकू शकेन आणि मोठा माणूस बनून माझ्या आईला कायम सुखात ठेवु शकेन." त्यावर सर खुश होऊन बोलले," मला तुझे विचार अमुल्य वाटले." त्यावर त्यांनी त्याला आपल्या जवळचे १०० रु दिले आणि म्हणाले,"हे माझ्या वचनानुसार १०० आणि हे आणखी १००रु उधारी. जेव्हा तू स्वतः कधी कमवून आणशील तेव्हा मला परत कर. माझी ईच्छा आहे की तू खूप मोठा माणूस बन. त्या वेळी तुझ्या डोक्यावरुन माझाहात फिरु दे. मग मी धन्य झालो...." गेल्या १५ते १६ वर्षा नंतर बाहेर असाच पाऊस पडत होता. वर्गात तास चालु होता.आणि अचानक शाळेसमोर जिल्हाधिकाऱ्यांची गाडी येऊन थांबते.शाळेतील सर्व स्टाफ सावधान होतो. शाळेत सगळीकडे शांतता पसरते. आणि.... एक दृष्य पाहून सर्वच थक्क होतात. एक जिल्हाधिकारी एका वृध्द शिक्षकापुढे वाकून पायावर डोके ठेवतोे आणि विचारतो," ओळखलंत का सर मला, मी तुमचा विद्यार्थी. तुमचे घेतलेले उधार१००रु परत करायला आलो आहे." शाळेचा स्टाफ स्तब्ध होऊन पाहत होता.त्या सरानीं वाकलेल्या नवजवान अधिकाऱ्याला उठवलं आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन भरभरून रडू लागले. तो अधिकारीसुद्धा गळ्यात गळा घालून रडू लागला आणि डोऴे पुसत म्हणाला .. *"सर,आम्ही तुमच्या दिलेल्या आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या पाठावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केलं आणि आमचं भाग्य फळाला आलं. सर असेच् आशिर्वाद असु द्या..!!"* *धन्य ते शिक्षक व धन्य तो विद्यार्थी !*

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹* 📚 *उपक्रमाचे नाव:* *१)चिठ्ठी उचला माहिती तोंडी सांगा व त्यानुसार कमीतकमी पाच प्रश्न विचारा व लिहा.* 〰〰〰〰〰〰〰 भाजीवाली मावशी,फळेवाले,टेलर,काका कंड्याक्टर,पोस्टमन,अंगणवाडीताई,फुगेवालामामा,गँरेजवाले चाचा,शेतकरीदादा,फोटोग्राफर,डाँक्टर,अँटोवाले,सुतारमामा,खिचडीवालेमामा,ट्र्ँफीकवालेमामा,ईस्ञीवालेमामा(प्रेस),किराणादुकानदार,लोहारमामा,मदतनीसमावशी,इलेक्ट्रिक वस्तू विक्रेता. *🌻* 💎 *वर्ग: तिसरी* दि.२०/०९/२०१७ आज माझा वर्गातील विद्यार्थ्यांना गोल बसवून वरील दिलेल्याप्रमाणे विस चिठ्ठ्या पटसंख्येप्रमाणे तयार केल्या व विद्यार्थ्यांनी एक एक उचलून चिठ्ठी वाचली.व त्याप्रमाणे थोडक्यात माहिती पण सांगितले.ज्यांना ज्या नावाची जी चिठ्ठी आली त्यानुसार त्यांनी प्रश्न विचारले व लेखनही केले. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *🌻उद्देशः*🌻 वेगवेगळ्या कामाविषयी माहिती मिळते प्रश्न निर्मिती कौशल्य निर्माण होणे. तसेच जे विद्यार्थी ह्या कौशल्यात मागे आहेत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न व सराव होतो. *विद्यार्थ्यांची आनंदीवृत्तीची जोपासना करणे.नाविण्यता निर्माण करून आपल्या निकषाकडे वळणे.* 👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖ 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻 *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  २००३ -नासाच्या 'गॅलिलिओ' या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत 'प्राणार्पण' केले. 💥 जन्म :- १८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षणसंस्थेचे संस्थापक. १९१५ - अनंत माने, चित्रपट दिग्दर्शक. १९२३ - रामकृष्ण बजाज, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती. 💥 मृत्यू :-  १५३९ - गुरू नानक. १९९१ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री. १९९४ - जी. एन. जोशी, जुन्या पिढीतील भावगीत गायक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदा ही 78 दिवसांच्या पगाराएवढी रक्कम बोनस म्हणून देण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी* ----------------------------------------------------- 2⃣ *मेधा खोले यांच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने 25 सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित - समन्वय समिती चा निर्णय*  ----------------------------------------------------- 3⃣ *नारायण राणे यांनी आमदारकीच्या पदासह दिला कॉंग्रेस पक्षाचाही राजीनामा* ----------------------------------------------------- 4⃣ *रत्नागिरी : श्रीकृष्ण पाटीलबाबावर जादुटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा मठ कायमस्वरुपी बंद करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी, दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता.* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ. ६ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांसह १६ लाख कर्मचाऱ्यांना होणार लाभ.* ----------------------------------------------------- 6⃣ *औरंगाबाद : जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९८.०४% च्या पुढे गेल्यानंतर पाणी सोडण्याचा प्रशासनाचा निर्णय. सध्या पाणीपातळी ९३% वर असून आवक सातत्याने घटत आहे.*  ----------------------------------------------------- 7⃣ *दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 50 धावांनी विजय. चायनामैन कुलदीप यादवनं घेतले हैट्रिक.* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *गुरुजींना शिकवू द्या ......!* प्रत्येक बाबतीत समाजात आज प्रगती दिसून येत आहे. डिजिटलच्या तंत्रज्ञान युगात सर्व काही ऑनलाइन चालू आहे. प्रत्येक जण जे काही बोलत आहे ते सर्व ऑनलाइनच्याच भाषेत बोलत आहे. बाजारात एखादी चक्कर मारली तर लक्षात येते की येथे सुध्दा सारेच जण ऑनलाइन वरच काम............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/HwhHcUcvnn4 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर * कोल्हापूर चे महालक्ष्मी मंदीर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा  शिलाहार  राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.. कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा. मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात ​'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.कांहीच्या मते महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ असत्य दुबळे असते. स्वत:च्या आस्तित्वासाठी त्याला सत्याची मदत घ्यावी लागते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*             9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  व्हॉलीबॉलच्या मैदानाची लांबीरुंदी किती असते?* 👉     १८× ९ मीटर *२)  खो-खो च्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉     २७× १६ मीटर *३)  फूटबॉलच्या मैदानाची लांबी रुंदी किती असते?* 👉     १२०×९० मीटर *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गंगाधर चिटमलवार 👤 सागर गडमोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬     " गाजर " गाजर दाखवले की काही सहज भाळतात एकदा माणूस भाळला की संधी न देता टाळतात गाजर पाहून कोणी कशाला भाळायचं गाजर दाखवणाराला आपणच टाळायचं    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!* *आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.*   ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●••             🌸🌸🌸🌸🌸🌸      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ तुमच्यापैकी किंवा तुमच्यातलीच एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात खूप काही चांगले काम करत असेल तर त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा म्हणजे ते अधिक जोमाने काम करतील आणि त्या निवडलेल्या क्षेत्रात अधिक, अद्वितीय कामगिरी करुन ते स्वत:चे आणि तुमचेही नावलौकिक करतील. तुमची प्रेरणा हेच त्यांच्या यशाचे खरे रहस्य असेल. पण तुम्ही असे करु नका की, तो आपल्यापुढे चालला आहे त्याचा आपल्याला काय फायदा ?असं म्हणून त्यांचे पाय मागे खेचू नका किंवा त्यांच्या प्रगतीत अडथळा ही आणू नका.कारण त्यांच्या होणा-या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचे कारण तुम्ही बनू नका.असे न करता केव्हाही जर कोणी चांगले काम करत असेल तर त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून  थोड्यातरी तुमच्या अंत:करणातून शुभेच्छा द्या म्हणजे त्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी मूठभर मांस चढेल हे निश्चित. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*    संवाद...९४२१८३९५९०. 🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *💡 बचत विजेची 💡* बचत विजेची लाख मोलाची ती तर गरज आहे देशाची. जेव्हा हवे असले तेव्हा दिवे लावा. पाहायाच नसेल तर टिव्ही बंद ठेवा. विजेची शेगडी आणि गिझर कमी करा यांचा वापर. रात्रभर पंखा फिरतो गरागरा पहाटे पहाटे तरी बंद करा. वीज वाचवली तर देशाची भरभराट होईल. विकासाच्या मार्गावर देश पुढे पुढे जाईल.             🌹 *कवी* 🌹     *✍नागेश नारायण अमृते*          *वर्ग 6  वा* *जि.प.प्रा.शा.वाटेगाव* *ता.हदगाव ,जि.नांदेड.* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                *संकटाशी सामना* बनारसमध्ये असतांना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पायवाटेने चालले होते. वाटेत लाल तोंडाची माकडे त्यांच्या पाठीमागे लागली. त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी स्वामीजी पळू लागले; पण ती माकडे काही त्यांचा पिच्छा सोडेनात. इतक्यात पळणाऱ्या स्वामीजींना कुठून तरी एका साधूचा आवाज ऐकू आला. `पळू नका ! त्यांना सामोरे जा !', असे तो त्यांना सांगत होता. त्याच्या सांगण्यानुसार स्वामीजी एकदम वळले आणि माकडांकडे तोंड करून खंबीरपणे उभे राहिले. आणि काय आश्चर्य ! सर्व माकडे मागे सरली आणि पळून गेली. या अनुभवावरून विवेकानंदांनी सर्वांना सांगितले की, संकटांना घाबरून पळू नका. त्यांना धैर्याने तोंड द्या. *तात्पर्य :-* संकटांना कधीही घाबरू नये. त्यांना धैर्याने सामोरे जाता आले पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलन -नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 23/09/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १८८४ - महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची ही सुरवात होय. 💥 जन्म :- १९११ - राप्पल संगमेश्‍वर कृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १९२० - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते. १९४३ - तनुजा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९५० - डॉ. अभय बंग. १९५७ - कुमार शानू, पार्श्वगायक. 💥 मृत्यू :-  १९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार. १९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नागपूरमध्ये देशाच्या विकासाचे केंद्र बनण्याची क्षमता : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - आयकर विभागाचे उपायुक्त जयपाल स्वामीसह तीन जणाना अटके, आयकर भवनमध्ये तीन कोटींची लाच घेताना कारवाई.* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापुरात स्मार्ट सिटी कामांचा झाला शुभारंभ.* ----------------------------------------------------- 5⃣ *गडचिरोली : राष्ट्रसंत साहित्य विचार कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची निवड. येत्या 13 आणि 14 ऑक्टोबरला गडचिरोलीत संमेलनाचे आयोजन.* ----------------------------------------------------- 6⃣ *भारताकडून न्यूटन सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत, राजकुमार राव यांच्या न्यूटनचं ऑस्करसाठी नामांकन.* ----------------------------------------------------- 7⃣ *औरंगाबाद : जायकवाडी धरणातून 10 हजार क्युसेक पाणी सोडलं, 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडीचे दरवाजे उघडले* ----------------------------------------------------- 8⃣ *मध्य प्रदेश : भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिसऱ्या वन डे स्पर्धेसाठी इंदुरला पोहोचली* ----------------------------------------------------- फ्रेश मॉर्निंग बुलेटिन audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://t.me/freshbuletin ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *लोकसहभागातून शाळेची प्रगती* गावातील शाळा ही सर्वासाठी एक आधार असते. प्रत्येक शाळेला ही गावाचा आधार खुप महत्वाचा असतो. जेथे हे दोन एकमेकाच्या हातात हात घालून चालतात तेथे शाळेची आणि गावाची प्रगती लक्षणीय असते, यात शंका.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/9L8DEuAG2Nu आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नवरात्र विशेष - तुळजाभवानी*          उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवताहोय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंतीआहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*                  9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) वैदिक वाड;मयाची भाषा कोणती आहे?* 👉 संस्कृत *२) वेद किती आहेत?* 👉 चार *३) हे चार वेद कोणते?* 👉 ऋग्वेद,अथर्ववेद,सामवेद,यजुर्वेद *संकलन : - संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 डॉ. सुरेश सायन्ना येवतीकर आय टी व्यवस्थापक MGB मुख्य शाखा औरंगाबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " खळं" माहिती असतांना कोणी खळं लुटू देत नाही स्वतः कष्ट करून खळं दुस-याला वाटू देत नाही हे शेतकरी थोडे आहेत खळं वाटून खायला सारं रान कमी आहे यांना चाटून खायला शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *'यश' नेमकं काय? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. मुलांनी परीक्षेत चांगले मार्कस् मिळवणं? त्याला ‘योग्य’ तो मार्ग मिळणं, चांगली नोकरी मिळणं, भरपूर पैसे-प्रतिष्टा कमविणे? घर-गाडी मिळविणे.* *९५% मिळवून देखील आत्महत्या/नैराश्य असतेच. प्रतिष्टा-पैसा असूनही तुरुंगवास, वाद-विवाद... मग स्वतःला यशस्वी समजून देखील सुखी का नाही? असो... !* *कृष्णमूर्ती, रविंद्रनाथ टागोर याचं कधीही शाळेशी जमलं नाही. महात्मा गांधींना ३८%- ४०% गुण मिळत, तरीदेखील ही माणसं जगद्गुरू झाली. मुलं परीक्षा देऊन, गुणवत्ता दाखवून कधीच हुशार होत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत. जेव्हा शिक्षण संपतं आणि जगणं सुरु होत, तेव्हाच अनुभवाचं शिक्षण चालू होतं. worldclass होण्यासाठी अनुभवाचं शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वप्रतिमा प्रबळ असावी लागते. आनंदी, समाधानी आणि जगावर प्रेम करणारी माणसंच "Worldclass Personality" म्हणून ओळखली जातात.* ••●🍀‼ *रामकृष्णहरी*‼🍀●•• ⭐⭐⭐⭐⭐⭐ *--संजय नलावडे, चांदिवरी, मुंबई* *मोबाईल -पाप 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मनुष्याला राग येतो तो काही काळापुरता आणि काही काळानंतर तो शांत होतो.राग येण्याची काही कारणे असू शकतात.एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली किंवा होत नसली तरी राग येतो.परंतु राग संपला की,तो विचार करायला लागतो आणि आपण उगीच रागाच्या भरात काही बोलून गेलो यांचा पश्चात्ताप ही व्हायला लागतो. अशावेळी तो आपण काहीतरी केले आहे ते यापुढे करणार नाही याची जाणीव होऊन समोरच्याची जेव्हा माफी मागायला लागतो तेव्हा समोरच्याने सुद्धा मोठ्या मनाने माफ करुन त्याला आपलेसे करुन आपल्यात सामावून घेणे हेच खरे माणुसकीचे लक्षण आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *चिऊ-काऊ* चिऊ काऊच जग कित्ती कित्ती छान उडत जातात नभी घेऊन उंच "उडाण". चिव काव करीत टिपतात अंगणी दाणे भेटलं नाही खायला तरी उडती आनंदाने. चिऊ काऊची जोडी शोभते गोष्टीत जशी प्रत्यक्षात मात्र ती बोलत नाहीत फारशी. चिऊला देतो आपण मेणाच घर छान कावळ्याच्या घराची तुटते सारखी मान. पण देऊन कावळेदादाला घरामध्ये आसरा शिकविते चिऊ आपल्याला भेदभाव सारे विसरा. चिऊ काऊचंच जग कित्ती कित्ती छान आहे त्यांच्या जगात प्रत्येकाला मान समान जाती पंथ धर्मला ते देत नाही थारा जाणुन आहेत ते सर्वांसाठी आहे ऊन, पाऊस,वारा. संगीता वाढोणकर जि.प.कें.प्रा.शा.पाल ता.फुलंब्री जि.औरंगाबाद 9850085155 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद* एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, या चिंतेत तो होता. संत कबीर हे एक थोर संत असून त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांची दु:खे नाहीशी झाली असल्याचे त्याच्या कानी पडले. आपले दु:ख त्यांच्याजवळ सांगण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला. कबिरांचे घर आणि त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. हे पाहून क्षणभर तो माणूस आश्चर्यचकित झाला. आपल्या समोर आलेल्या कबीर यांना वंदन करून तो नम्रपणे म्हणाला, ”मी अत्यंत दीन आणि दु:खी आहे. तरी यावर काही उपाय असल्यास कृपा करून मला मार्गदर्शन करावे.” काहीही न बोलता कबीर त्या माणसाला घेऊन गावात फिरायला गेले. आपण इथे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असताना कबीर आपल्याला फिरायला का घेऊन चालले आहेत, हे त्या माणसाला समजेना. फिरता फिरता ते एका विहिरीजवळ थांबले. त्या काळी पाण्याचे नळ नव्हते. लोकांना विहीर किंवा नदीवरून पाणी आणावे लागत असे. मार्गसुद्धा नीट नव्हते. ओबडधोबड, खाचखळग्यांचे किंवा दगडगोट्यांचे होते. एका विहिरीवर काही बायका कपडे धूवत होत्या, तर काही जणी घरी नेण्यासाठी छोट्या-छोट्या घागरींमध्ये पाणी भरत होत्या. पाणी भरून झाल्यावर त्यातील काही बायकांनी आपल्या डोक्यावर एकावर एक अशा पाण्याने भरलेल्या तीन घागरी ठेवल्या आणि आपापसांत गप्पा मारत चालू लागल्या. कबिरांनी त्या माणसाला हे दृश्य दाखवले आणि म्हणाले, ”डोक्यावर पाण्याने भरलेल्या तीन घागरी असतांनाही कशा गप्पा मारत चालल्या आहेत. त्यांना त्या घागरी खाली पडून फुटतील याची भीती वाटत नाही. आपण त्यांना याचे कारण विचारून पाहूया.” आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन जात असलेल्या काही महिलांच्या जवळ जाऊन कबिरांनी विचारले, ”बायांनो, डोक्यावर घागरी ठेवून तुम्ही अशा तऱ्हेने गप्पा मारत आहात. त्यावर त्यापैकी एका बाईने उत्तर दिले आम्ही गप्पा मारत असलो तरीही आमच सर्व लक्ष त्या घागरीकडे असते.यावर त्या माणसाला कळले संत कबिराला आपणास काय म्हणायचे आहे.बाह्यरंगात कितीही व्याप असला तरी अंतरगात माञ ईश्वरी अनुसंधान असावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🌹जीवन विचार🌹* 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या श्रद्धा , भावना ह्या जीवनाचा आधार आहे.जीवनात श्रद्धेला अतिशय महत्त्व आहे.एखाद्या व्यक्तीवर किंवा तत्वावर जेव्हा आपला विश्वास असतो, तेव्हा त्याला विश्वासाची श्रद्धा संबोधली जाते. आपले जीवन जगत असताना आपल्या जीवनाला दातृत्वाचं अंग असाव, सेवेचं भान ,ज्ञानाच ककंण, सामर्थ्याचा कवच, त्यागाच बळ, सौजन्याच अधिष्ठान आणि *सत्याचा आधार असावा.* आपल्या जीवनातला *मी*पण जेव्हा नाहीसा होईल, आपला अहंकार जेव्हा नष्ट होईल, आपल्यातील लोभ आणि मोहाचा डोंगर कोसळून पडेल, अज्ञानाचा अंधार निघून जाईल तेव्हा आपले जीवन खरे सार्थकी लागले म्हणावे लागेल. मनुष्याच्या श्रद्धेला पुराव्याची गरज नाही.चांगल्या कर्माची, भलेपणाची , मांगल्याची विश्वास ठेवण्याची वृत्ती त्याने जोपासली पाहिजे.नव्हे ती वृत्ती त्याच्याकडे असतेच परंतु त्याची जोपासना करणे गरजेचे आहे. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *〰〰〰〰〰〰〰* *✍शब्दांकन/ संकलन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे🙏🏻🙏🏻 ता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰

ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, या चिंतेत तो होता. संत कबीर हे एक थोर संत असून त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांची दु:खे नाहीशी झाली असल्याचे त्याच्या कानी पडले. आपले दु:ख त्यांच्याजवळ सांगण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला. कबिरांचे घर आणि त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. हे पाहून क्षणभर तो माणूस आश्चर्यचकित झाला. आपल्या समोर आलेल्या कबीर यांना वंदन करून तो नम्रपणे म्हणाला, ”मी अत्यंत दीन आणि दु:खी आहे. तरी यावर काही उपाय असल्यास कृपा करून मला मार्गदर्शन करावे.” काहीही न बोलता कबीर त्या माणसाला घेऊन गावात फिरायला गेले. आपण इथे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असताना कबीर आपल्याला फिरायला का घेऊन चालले आहेत, हे त्या माणसाला समजेना. फिरता फिरता ते एका विहिरीजवळ थांबले. त्या काळी पाण्याचे नळ नव्हते. लोकांना विहीर किंवा नदीवरून पाणी आणावे लागत असे. मार्गसुद्धा नीट नव्हते. ओबडधोबड, खाचखळग्यांचे किंवा दगडगोट्यांचे होते. एका विहिरीवर काही बायका कपडे धूवत होत्या, तर काही जणी घरी नेण्यासाठी छोट्या-छोट्या घागरींमध्ये पाणी भरत होत्या. पाणी भरून झाल्यावर त्यातील काही बायकांनी आपल्या डोक्यावर एकावर एक अशा पाण्याने भरलेल्या तीन घागरी ठेवल्या आणि आपापसांत गप्पा मारत चालू लागल्या. कबिरांनी त्या माणसाला हे दृश्य दाखवले आणि म्हणाले, ”डोक्यावर पाण्याने भरलेल्या तीन घागरी असतांनाही कशा गप्पा मारत चालल्या आहेत. त्यांना त्या घागरी खाली पडून फुटतील याची भीती वाटत नाही. आपण त्यांना याचे कारण विचारून पाहूया.” आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन जात असलेल्या काही महिलांच्या जवळ जाऊन कबिरांनी विचारले, ”बायांनो, डोक्यावर घागरी ठेवून तुम्ही अशा तऱ्हेने गप्पा मारत आहात. त्यावर त्यापैकी एका बाईने उत्तर दिले आम्ही गप्पा मारत असलो तरीही आमच सर्व लक्ष त्या घागरीकडे असते.यावर त्या माणसाला कळले संत कबिराला आपणास काय म्हणायचे आहे.बाह्यरंगात कितीही व्याप असला तरी अंतरगात माञ ईश्वरी अनुसंधान असावे.

आईवडिलांचे प्रेम एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मगासपासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कोयती उचलून बागेतून हसत हसत घरात गेला. तात्पर्य :- स्वत:पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.

प्रेरणा संत राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते ? हे त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत." हे ऐकून ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या," आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत. तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले. त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले. तात्पर्य :- प्रत्येकाने जर थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुंदर दिसण्यास वेळ लागणार नाही. दुसरा कोणी करण्याची वाट पाहण्यात आयुष्य संपून जाते.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *🌹उपक्रम🌹* 📚 *उपक्रमाचे नाव:* *१)चिठ्ठी उचला माहिती तोंडी सांगा व त्यानुसार कमीतकमी पाच प्रश्न विचारा व लिहा.* 〰〰〰〰〰〰〰 भाजीवाली मावशी,फळेवाले,टेलर,काका कंड्याक्टर,पोस्टमन,अंगणवाडीताई,फुगेवालामामा,गँरेजवाले चाचा,शेतकरीदादा,फोटोग्राफर,डाँक्टर,अँटोवाले,सुतारमामा,खिचडीवालेमामा,ट्र्ँफीकवालेमामा,ईस्ञीवालेमामा(प्रेस),किराणादुकानदार,लोहारमामा,मदतनीसमावशी,इलेक्ट्रिक वस्तू विक्रेता. *🌻* 💎 *वर्ग: तिसरी* दि.२०/०९/२०१७ आज माझा वर्गातील विद्यार्थ्यांना गोल बसवून वरील दिलेल्याप्रमाणे विस चिठ्ठ्या पटसंख्येप्रमाणे तयार केल्या व विद्यार्थ्यांनी एक एक उचलून चिठ्ठी वाचली.व त्याप्रमाणे थोडक्यात माहिती पण सांगितले.ज्यांना ज्या नावाची जी चिठ्ठी आली त्यानुसार त्यांनी प्रश्न विचारले व लेखनही केले. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *🌻उद्देशः*🌻 वेगवेगळ्या कामाविषयी माहिती मिळते प्रश्न निर्मिती कौशल्य निर्माण होणे. तसेच जे विद्यार्थी ह्या कौशल्यात मागे आहेत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न व सराव होतो. *विद्यार्थ्यांची आनंदीवृत्तीची जोपासना करणे.नाविण्यता निर्माण करून आपल्या निकषाकडे वळणे.* 👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖ 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻 *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड* 〰〰〰〰〰〰

💦🍀💦🍀💦🍀💦 *स्वच्छतेची घेऊया आण* सख्यासोबत्यांनो या हो या स्वच्छता करूया मिळूनिया सुंदर भारत स्वच्छ भारत अभियान राबवू या. सुंदर स्वच्छ गाव बनऊया अभिमान गावाचा वाढवूया या रे या रे बालजवानांनो सुंदर भारत स्वच्छ भारत करुया. स्वच्छतेचे दूत आपण आरोग्याचे धडे देऊया रोगराईला पळववून लावूनी आरोग्यमुक्त गाव करुया. http://www. pramilasenkude.blogspot.in घरी बांधूनीया शौचालय वापर त्याचा करुया अभिमान बाळगूनी गावाचा स्वाभिमानाने जीवन जगूया. कचरा कचरा वेचूया विल्हेवाट त्याची लावूया जाणूनी घेऊया पर्यावरणाचे संवर्धन प्रदूषणाला आळा घालूया. या रे या रे सख्यासोबत्यांनो या रे या रे बाल जवानांनो सारेच सारे या रे या रे दूत स्वच्छतेचे बनूया आण आपण घेऊया स्वच्छ भारत करुया. 🍀🌱🍀🌿🍀🌿🍀 *स्वरचित काव्य* ✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ( स.शि.) जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 〰〰〰〰〰〰〰 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूहप्रशासक.*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/09/2017 वार - रविवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १९४८ : हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले 💥 जन्म :- १९५० : नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान 💥 मृत्यू :-  १९९९ : हसरत जयपुरी, गीतकार. २००२ : वसंत बापट, कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा.* ----------------------------------------------------- 2⃣ *भारतीय हवाईदलाचे मार्शल आणि 'फाइव्ह स्टार रँक' प्राप्त अर्जन सिंह यांचं निधन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक* ----------------------------------------------------- 3⃣ *पुणे- महाराष्ट्र साहित्य परिषदेचं बालकुमार साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली होणार लोणावळ्यात.* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे : 2017 चे रेल्वेचे नवे वेळापत्रक 15 ऑक्टोबरपासून पासून अमलात येणार. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाची माहिती.* ----------------------------------------------------- 5⃣ *कृषिग्राहकांच्या वीज वेळापत्रकात तात्पुरता बदल, विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच पुरवठा पूर्ववत होणार.* ----------------------------------------------------- 6⃣ *दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज जे पी ड्यूमिनी याचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय. मात्र कमी ओव्हर्सचे सामने खेळणार असल्याची माहिती.* ----------------------------------------------------- 7⃣ *दुखापतग्रस्त अक्षर पटेलऐवजी भारताच्या वन डे संघात रविंद्र जाडेजाचा समावेश. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांसाठी निवड.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वच्छता आणि आरोग्याचा संबंध* जो रस्त्यावर कुठेही थुंकतो किंवा जी व्यक्ती स्वच्छतेचे नियम पाळत नाहीत त्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ह्या एका गुणामुळे माणसाचे जीवन सुंदर बनते. ही एक सवय आहे. स्वच्छता .......... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/28R34BWyB9J *स्वच्छ भारत ; सुंदर भारत* आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वामी रामानंद तीर्थ :  एक पावन स्मृती*                                                                                         (मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष)         राष्ट्रपुरुषांविषयी अधिकाधिक माहिती असणे म्हणजे प्रेरणेला मिळणारा जिवंत झराच होय.  राष्ट्रपुरुषांच्या जीवनातील घटना आपल्या जीवनमार्गाला एक चांगले वळण देतात. जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी शब्दबद्ध असलेले स्वातंत्र्यलढ्यातील महान सेनानी तथा स्वामी म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ होय.       पूज्य स्वामी रामानंद तीर्थ हे केवळ हैद्राबाद मुक्ती संग्रामाचेच सेनानी नव्हते तर भारतीय संघराज्य पूर्ण करण्याची एक ऐतिहासिक कामगिरी त्यांनी पार पाडली त्या दृष्टीने युग कर्त्या व्यक्तीत त्यांची गणना व्हायला पाहिजे. त्यांनी भूतपूर्व हैद्राबाद राज्यात इतिहास घडविला व त्या राज्याचा भूगोल ही बदलला. गांधी युगाचा आरंभ झाला होता आणि असहकाराच्या आंदोलनाची चिन्हे दिसायला लागली होती. कलकत्त्यास लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात असहकारितेचा ठराव पास झाला होता सारा देश खडबडून जागा झाला होता बहिष्काराचा चतुसूत्री कार्यक्रम आखण्यात आला. १९२६ च्या एप्रिल महिन्यात मुंबई गिरणी कामगार संघाचा उप संगठक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांनी काम पाहिले. १९२९ मध्य ग्रामीण भारताच्या एका कानाकोपऱ्यात चाललेल्या एक राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा हैद्राबाद संथानातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगे या छोट्याशा गावी शिक्षणाची मशाल पेटवली. हैद्राबादच्या स्वातंत्रोदोलनाच्या इतिहासात १९३७ व १९३८ ही वर्ष अत्यंत घडामोडीची मानली जात, कारण याच काळात राजकीय विचारांना स्थैर्य प्राप्त होऊन त्यांना एक विशिष्ठ रऱोप प्राप्त झाले.           हैद्राबाद संस्थानातील मराठवाडा विभागासाठी त्या भागातील जागरूक लोकांना एकत्र आणणारी संगठना नव्हती तेव्हा आंध्र व कर्नाटक परिषदांप्रमाणे महाराष्ट्र परिषद सुरू करण्याचा विचार स्वामी रामानंद यांनी केला त्यावेळी त्या परिषदेचे ध्येय स्पष्टपणे राजकीय असावे असे वाटू लागले होते केवळ सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक कार्य हीच तेवढ्या काळाची निकड नव्हती राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्या शिवाय कोणतीही सामाजिक वा साहित्यिक प्रगती साधने शक्य नाही याची पूर्ण जाणीव स्वामीना झाली होती. महाराष्ट्र परिषदचे पहिले आदिवेशन १९३७ च्या उन्हाळ्यात परतुरेत भरण्यात आले होते अध्यक्ष म्हणून गोविंद राव नानल होते परतूरच्या अधिवेशनामुळे मराठवाड्याच्या अंतरंगाचे दर्शन झाले राजकीय संघटनांचा मार्ग खुला झाला. कुठल्याही परिस्थितीत आगेकूच करण्याचा निर्णय झाला. औरंगाबाद येथील सरकारी इंटरमीजीयट कॉलेजातील विधार्थ्यांची मने देश भक्तीने भारावून गेली होती श्री गोविंद भाई श्राफ हे त्या वेळी त्या कॉलेजचे प्राध्यापक होते. त्यांनी विध्यार्थ्यांच्या मनावर बी रुजवले होते. त्यावेळी सरकारी शाळातुन आसफजाही घराण्याच्या उत्कर्षासाठी एक प्रार्थना म्हणण्याची पद्धत होती. ब्रिटिशांच्या गॉड सेव द कींग घ्यायची ती प्रार्थना होती वर्गसुरु होण्यापूर्वी संस्थानभर सर्व सरकारी शाळेतून हे गीत मुलांच्या कडून सांघिक स्वरूपात म्हणून घेतले जाई. हे गीत म्हणने म्हणजे आसफजाई घराण्याशी आपण राजनिष्ठ राहू अशी प्रतिज्ञा होती. तरुणांना हे पटले नाही त्या विरूद्ध जोरदार बंड करण्याचा विधार्थ्यांनी प्रयत्न केला व त्याऐवजी वंदे मातरम हे गीत गाऊ इच्छित होते. १४ जानेवारी १९४३ मध्य स्वामी रामानंद तीर्थ यांना हैद्राबादच्या केंद्रीय कारागृहात स्थानबद्ध असताना त्यांनी मानवाला दिलेला संदेश. जगात वावरत असताना जगाचा परिणाम होऊ देऊ नका, आत्मा सर्वव्यापी आहे मग हे हेलकावे व हिंसके का जाणवावेत?   जीवनाचा प्रवाह संथ पणे वाहू द्यावा, त्यावर वादळे उठू देऊ नयेत ही वादळे आसक्तीच्या भावनेतून निर्माण होतात. कुणा विषयी व कशा विषयी आसक्ती बाळगू नका पूर्ण पणे अलिप्त राहा असा संदेश त्यांनी आपण्याला दिला. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम रीतसर शरण आला. अशा रीतीने यथाविधी केलेला संकल्प सिद्धीस गेला.                                                                  शेख युसूफ मौलासाब शिक्षक रामाचातांडा/लोहा मो.९८६०९३८१७४                                                           -सदरील लेखक- शिक्षक,साहित्यिक, विषयतज्ज्ञ आहेत.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी ही संपत नसतो *संकलन : सौ. भारती कुंभार, रायगड* 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  मराठवाडा केव्हा स्वतंत्र झाला?* 👉      १७ सप्टेंबर १९४८ *२)  हैद्राबाद संस्थान स्वतंत्र होण्यापूर्वी कोण्या संस्थानिकाच्या ताब्यात होते?* 👉        निजाम *३)    हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना कोणी केली?* 👉        स्वामी रामानंद तीर्थ *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 दयाकर रेड्डी, येताळा 👤 श्रीनिवास वंगल 👤 जितेंद्र टेकाळे, कुपटी, माहूर 👤 ज्ञानेश्वर पाटील हिवराळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬   "अच्छे दिन" मच्छर म्हणाला आमचे अच्छे दिन आले बरे झाले कोळशाने काळे तोंड केले कोळसा म्हणे आमचेही अच्छे दिन येतील वाईट दिवस सरले की चांगले दिवस येतील    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जीवन जगताना माणसाला अनेक गोष्टींचे अवधान ठेवावे लागते. त्याला विचारांचे अधिष्ठान ठेवावे लागते. याच विचारांचे आचारांत रूपांतर होते. त्यामुळे मूळचे विचारांचे अधिष्ठान सकारात्मक ठेवल्यास अनेक गोष्टी सुकर होतात. संवादाचे गाणे होते आणि हालचाली लयदार होतात. आयुष्य उत्सव होऊन जाते. गौतम बुद्ध सांगतात.,'तुम्ही मनाने जेवढे सकारात्मक आणि खुले असाल, तितके आयुष्य सोपे होते.'* *ब्रिटीश महाकवी जाॅन मिल्टनच्या एका कवितेत दोन मनांमधील संवाद आहे. तो जीवनाचे तत्वज्ञानच सांगतो. कवितेच्या पहिल्या भागात कवीची दृष्टी गेल्यानंतर एक मन शंका व्यक्त करते, की आजपर्यंत ईश्वरावर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून सेवा केली, तरीदेखील त्याची दृष्टी गेली. प्रमाणिक सेवेचे हेच फलित आहे काय ? त्याच क्षणाला दुसरे सकारात्मक मन वेगळा विचार मांडते. ते संयम बाळगण्याचा सल्ला देते. ते म्हणते, ईश्वराचे सामर्थ्य प्रचंड आहे. संपूर्ण विश्वाचा रथ तो चालवतो. कवीची ईश्वरावरची श्रद्धा ढळली, तर ईश्वराला काहीच फरक पडणार नाही. उलट ढळलेली श्रद्धा त्यालाच त्रासदायक होईल. पुढे कदाचित मिळणारे आशिर्वाद मिळणार नाहीत.* *याच मिल्टनने सकारात्मक दृष्टीकोनाच्या जोरावर दृष्टी गेल्यावर दोन महाकाव्य लिहीली. "सकारात्मक विचारांमुळे मानसिक शक्ती प्राप्त होते आणि अशक्य कार्य करणे शक्य होते."* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मनुष्याला कर्म आणि कर्तव्य ह्या दोन गोष्टी त्याच्या प्रारब्धाकडे घेऊन जातात, पण प्रारब्ध कधीच कर्म आणि कर्तव्य सोडून बलवत्तर होतं नाही.उगीच प्रारब्धावर विसंबून राहून आपण आपले कर्म आणि कर्तव्य करणे थांबवू नये. आपण आपल्या जीवनात सातत्याने चांगले कर्म आणि घांगले कर्तव्य कसल्याही प्रकारची मनात अपेक्षा न बाळगता निःसंकोचपणे केले तर आपण आपले प्रारब्ध नक्कीच चांगले बनवू शकतो. *व्यंकटेश काटकर, नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *मनीमाऊ* मनीमाऊ मनीमाऊ धसका तुझा किती खाऊ. दुध राहिल बाहेर की लागतेस गटागटा पिऊ. डोळे झाकून दुध पितेस जग सार आंधळच समजतेस . अंग तुझे गं किती मऊमऊ गालीचाच भासतॊ पाठीवर पाहू. घारे घारे तुझे चमकदार डोळे मिशीवरून जिभ फिरवत लोळे. तुला असतात पाठीवर पट्टे तु तरी वाघाची मावशीचीच वाटे. मनीमाऊ किती ग तू धाडसी उंदरांना एका झपाट्यात पकडशी, तुला पाहताच ते पोबारा ठोकतात मधूनचबिळातून डोकावून बघतात. कितीही उंचावरून टाकतेस उडी तरीही पायावर असतेस खडी. तुला नाही कधी मार कसा लागत हाडबिड तुझी  नाहीत कधी तुटत. तुला बाई मोकळी सारीच घरे म्याऊम्याऊ करत घरभर फिरे. सौ.सविता धर्माधिकारी. लातूर मो.न.९४२१३६९७३७ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                      *त्याग* ७०-८० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. विनू नावाचा एक ६-७ वीतला मुलगा होता. तो मोठ्या वाड्यात राहायचा. त्या वाड्याच्या परसात फणसाचे झाड होते. एकदा त्या झाडाला मोठमोठे फणस लागले. विनूच्या आईने पिकलेले फणस झाडावरून काढून त्याचे गरे काढले. मग तिने विनूला पाच द्रोण आणायला सांगितले. त्या पाच द्रोणामध्ये तिने थोडे थोडे फणसाचे गरे घातले. आता विनूला काय वाटले, पहिला द्रोण आई मलाच देणार. आईने सांगितले, 'जा हा द्रोण देवापुढे ठेऊन देवाला नमस्कार करून ये.' विनूने तसे केले. आता आई मलाच देणार तेवढ्यात आई म्हणाली, ''हा द्रोण शेजारच्या काकूंना नेऊन दे.'' नंतर उरलेल्या दोन पैकी एक द्रोण आईने विनूला दिला आणि म्हणाली, ''हा द्रोण गल्लीतील त्या काकूंना देऊन ये.'' शेवटी विनू रागावला आता हा शेवटचा द्रोण कोणासाठी असेल असे त्याला वाटले; पण तेवढ्यात आईने शेवटच्या द्रोणातील एक गरा विनूला भरवला. तेव्हा विनू म्हणाला, ''काय ग आई आपल्या घरचा फणस गावाला आधी आणि मला शेवटी होय, का असे केलेस ?'' तेव्हा आई म्हणाली, ''विनू आपल्याला फणस कोणी दिला ? त्या झाडाने. ते झाड आपल्या दारात कसे वाढले ? देवानेच दिले ना ते आपल्याला ? मग केवळ आपणच त्याची फळे खायची ?'' तेव्हापासून कधीही विनूने मी, मला, माझे असे केले नाही; म्हणूनच तो विनू म्हणजे आचार्य विनोबा भावे देवाचे भक्त बनले. संस्कृतमधील भगवद्गीता त्यांनी मराठीत लिहली. ती म्हणजे गीताई. *तात्पर्य :-* आपल्यालाही देवासारखे व्हायचे आहे ना ! मग आपणही दुसऱ्यांना साहाय्य करायचे, भांडायचे नाही. आपल्याला काही चांगले मिळाले की, इतरांना द्यायचे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

*📚माझी शाळा माझे उपक्रम* *👭बालसभा👬* *वर्ग: तिसरी* *अध्यक्षः कु.तन्वी जाधव* *मार्गदर्शकः कु.ज्योती , ईश्वरी जाधव* *प्रमुख अतिथीः साईनाथ तलवारे,गणेश, पंजाब,दुर्गा,जाधव वर्ग चौथीतील कु.तेजस्विनी, दिनेश...* *विषयः पाण्याचे महत्त्व*.💧💦🌍🌳🍀🌴🌱🌿💦💧💦💧 *आज माझा वर्ग तिसरीतील विद्यार्थ्यांनी बालसभा आयोजित करून प्रथमतः प्रतिमा पुजन केले.* 💐💐💐💐 *व त्यानंतर सर्वांचे स्वागत करून झाल्यावर पुढील कार्यक्रमास सुरूवात केली.* *पाण्याचे महत्त्व ह्या विषयावर माहिती सांगितली.पाण्याचे उपयोग , स्तोञ,वापर इत्यादी ....* *कु.सृष्टी, दुर्गा हिने स्वरचित कविता म्हणून दाखविली.* *उद्देशः मुलांना खूप उत्साह आनंद वाटला.आनंददायी वातावरणात मनोरंजकता निर्माण झाली.* 🌻🌻🌻🌻🌻🌻 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका)🙏🏻 *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव,ता.हदगाव, जि.नांदेड* 〰〰〰〰〰〰 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूहप्रशासक*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/09/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  २००३ - ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९८० - वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी. १९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *केंद्र सरकारी कर्मचा-यांचा एक टक्क्याने महागाई भत्ता वाढणार* ----------------------------------------------------- 2⃣ *धम्म चक्र परिवर्तन दिनी राज्यातील 3692 ग्रामपंचायतींचे मतदान होणार नाही, शासनाने काढला अध्यादेश* ----------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर : देशातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यासाठी लढा उभारणार - खा. राजू शेट्टी* ----------------------------------------------------- 4⃣ *महाराष्ट्रातील ग्रामपंचायतच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला तर 17 ला मतमोजणी, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती* ----------------------------------------------------- 5⃣ *बीड- 30 सप्टेंबरला भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंना परवानगी नाकारली* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतची शिष्टमंडळाची चर्चा फिस्कटली.* ----------------------------------------------------- 7⃣ *धावपटू प्रियंका पवार 8 वर्षांकरीत निलंबित.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- मुंबई : आजचे पेट्रोलचे दर प्रति लिटर- ७९.४८ रुपये, डिझेलचे दर प्रति लिटर -६२,३७ रुपये.* *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शिक्षक आनंदी तर मुले आनंदी* चिमुकल्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांनी आनंदात राहून ज्ञानदानाचे काम करणे आवश्यक आहे, कारण शिक्षक आनंदी असेल तरच त्यांच्या समोरचे पाच-पन्नास चिमुकले आनंदी होतील. शिक्षकांनी दुःखी होऊन................ लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/09/blog-post_12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वीरेन विल्फ्रेड रास्किन्हा* वीरेन विल्फ्रेड रास्किन्हा (१३ सप्टेंबर, इ.स. १९८०:महाराष्ट्र, भारत - ) हा भारताकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा भारतीय राष्ट्रीय संघाचा संघनायक होता.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ माणसाला बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात ...पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते. रामदास पेंडकर(तानुरकर) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) अ जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?* 👉 रातआंधळेपणा *२) ब जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?* 👉 बेरीबेरी *३) ड जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?* 👉 मुडदूस *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 कु. श्रेया रमेश ईटलोड, कुंडलवाडी 👤 कबीरदास गंगासागरे, माध्य.शिक्षक जि. प.हा. करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "धंदा " धंदा करायला आता कावळेही पाळले आहेत तुम्हीच सांगा मित्रांनो कोणते प्राणी टाळले आहेत प्राणी पक्षी ही आम्हाला धंद्याला पुरत नाहीत मानव कुठल्या प्राण्याचा सांगा धंदा करत नाहीत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *देव नक्की कशात आहे ? मुर्तीत आहे का ? नाही, पण तो आहे असे समजून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र पाळून यथासांग मंत्रोच्चाराने त्यास आमंत्रित केले जाते. अशा मुर्तीला वर्षानुवर्ष एकाग्रपणे समरसून त्यात देवाचे स्वरूप पाहिल्याने व निष्ठा वाहिल्याने एक दिव्य तेज प्राप्त होते. त्याची उदाहरणे म्हणजे कित्येक प्राचीन मंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्री काशी विश्वेश्वर, श्री विठ्ठल, श्री बालाजी, श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक या व अशा अनेक मूर्तींमध्ये कालांतराने दिव्यत्व प्राप्त झालेले दिसते, ते त्यातील 'यथा देहे तथा देवे' या सुत्राचे पालन केल्यामुळे.* *या मूर्तींच्या दर्शनाने जो आनंद मिळतो, त्याला कारण तिथल्या उपासना, त्रिकाळ आरत्या, तिथले प्रसन्न वातावरण, धुपाचा सुवास, फुलांची आनंददायी सजावट, समईच्या मंद तेवणा-या शुभ्र कळ्या, चंदनाचे गंध, पितांबर आणि पांढरे उपरणे, मस्तकावर सुवर्ण मुकुट वगैरेंनी नटलेली मुर्ती व तिचे निमूटपणे आपल्याकडे पाहत शांत उभे राहणे. अशा ठिकाणी देव पाहण्याचे भाग्यच लागते. तो हाडामांसाचाच दिसावा असा भक्ताचा हट्ट तिथे अजिबात नसतो. त्याच्या निराकार अस्तित्वावर त्या भक्ताचा विश्वास असतो. त्या आधारावर तो त्या मुर्तीत देव पाहतो.* •••●🔆‼ *रामकृष्णहरी* ‼🔆●••• 🔆🔆🔆🔆🔆🔆 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ चांगल्या माणसांनाच जीवनाच्या खडतड प्रवासातूनच चांगले जीवन जगण्याचा मार्ग काढावा लागतो.कारण त्यांना त्यांच्या जीवनात जीवन चांगले जगायचे असते.आपल्या जगण्याबरोबरच इतरांच्या जगण्याचाही विचार ते करत असतात. एवढेच नाही तर आपल्या जगण्याच्या पद्धतीमुळे इतरांना त्रास होऊ नये याचा नेहमी चांगला विचारही करत असतात. अशी माणसे कळत नकळत इतरांना व समाजाला खूप काही प्रेरणा देऊन जातात. अशा माणसांचा समाज नेहमी आदर करत असतात. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 📙🌺📙🌺📙🌺📙🌺📙🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कोण आहेस तू ?* शोधू कुठे तुला कोठे आहेस तू ? आई माझ्यासाठी कोण आहेस तू ?.....||१|| माझ्या अंतरीचा श्वास आहेस तू ! माझ्या जगण्याचा ध्यास आहेस तू !.....||२|| माझ्या जीवनाचा रंग आहेस तू ! माझ्या स्वप्नामध्ये दंग आहेस तू !.......||३|| माझ्या पाठीवरी थाप आहेस तू ! आई असूनही बाप आहेस तू !......||४|| मूल्ये संस्कारांची ठेव आहेस तू ! आई माझ्यासाठी देव आहेस तू !......||५|| -- श्री. संजय रुस्तुम घोगरे औरंगाबाद.9923463899 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *तीन माशांची गोष्ट* स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला. *तात्पर्य* - एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/09/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९४८ - आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली जीनाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले. २००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. 💥 जन्म :- १५७५ - हेन्री हडसन, इंग्लिश शोधक. १९१३ - जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू. 💥 मृत्यू :-  १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर १९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते. १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक. १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *आपण स्त्रियांचा आदर करतो का? जे महिलांचा आदर करतात त्यांना मी नमन करतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 2⃣ *सीमेजवळ राहणारे लोक कुठल्याही देशाची सर्वात मोठी रणनितीक संपत्ती असते - राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री.* ----------------------------------------------------- 3⃣ *सिंधुदुर्ग : येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सतर्कतेचे आदेश.* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : मानधनात वाढ करावा या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा* ----------------------------------------------------- 5⃣ *९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावरुन वाद, हिवरा आश्रमात साहित्य संमेलनाला अंनिसचा विरोध.* ----------------------------------------------------- 6⃣ *रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार जाहीर* ----------------------------------------------------- 7⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि. १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बंदुकाच्या गोळ्याने विचार मरत नाहीत* लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला ओळखले जाते ते म्हणजे प्रसारमाध्यम. ज्यात सर्व प्रकार आले जसे की वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक वाहिन्या आणि इंटरनेट वरील ब्लॉग या सर्व माध्यमातून माणसे आपले विचार व्यक्त करू शकतात. ......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/FisSeGxJ5JD आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर*          हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक सवाई गंधर्व हे गंधर्व परंपरेतील एक होत. त्यांचे नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरच मराठी रंगभूमी क्षेत्रामधे त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले.  बालगंधर्व (उर्फ नारायण राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांना देखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत. *ख्यातनाम गुरू आणि मार्गदर्शक* व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्चदर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते आणि त्यांना कसा वाव देते तसेच मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्यांधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत.  किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणार्‍या आणि अधिकच उजळविणार्‍या त्यांनी मार्गदर्शन केलेल्या गायक/गायिका तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांचे ऋणी आहेत. यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगुबाई हंगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरवितात. सवाई गंधर्व तथा रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांचे पुण्यात १२ सप्टेंबर १९५२ ला निधन. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ भूतकाळ हा भूतकाळच राहिला पाहिजे, नाहीतर तो भविष्य नष्ट करेल. उद्या आयुष्य काय संधी देईल त्यासाठी जागा, न कि काय होऊन गेलंय आपल्या आयुष्यात. सौ. भारती कुंभार 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) मोटारसायकलचा शोध कोणी लावला?* 👉 जी. डेम्लर *२) छपाई मशीनचा शोध कोणी लावला?* 👉 जॉन गुटेनबर्ग *३) तापमापकाचा शोध कोणी लावला?* 👉 फॅरनहाइट *संकलन : संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शरद भोर 👤 श्याम कांबळे, संपादक, नांदेड 👤 पुंडलिक बिरगले 👤 शिवा शिवशेट्टे 👤 पोशट्टी सायन्ना *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "साधी यादी" नकली भोंदूबाबांची ही आता यादी आहे ही फायनल नाही सध्या तरी साधी आहे गुन्हे जसे सिद्ध होतील तशी ती वाढत जाईल नवी नवी यादी पुन्हा प्रकाशक काढत जाईल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.* *माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जीवनाचा खरा प्रवास जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंतच असतो. त्यानंतरचा प्रवास कुणीही पाहिलेला नाही.कारण जीवनाच्या नंतरचा प्रवास हा कल्पनेच्या प्रवास आहे.पण जो प्रवास आपण आज करत आहोत किंवा करणार आहोत ते कल्पनेत नसून वास्तव जीवनात .अशा जीवनात सुखाचा,सत्याचा, धैर्य आणि संयमतेचा, चांगल्या नि वाईट अनुभवांचा,दानधर्माचा या आणि इतर गोष्टींना सत्य मानून इतरांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आपले सहप्रवासी म्हणून जीवन परिपूर्ण जंगले तर आपल्या जीवनाचा खरा प्रवास पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल. नंतरच्या कल्पित प्रवासाची अपेक्षा करणे अयोग्यच आहे. *व्यंकटेश काटकर नांदेड.* संवाद...९४२१८३९५९०. 🌺🌳🌺🌳🌺🌳🌺🌳🌺🌳 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कुठे आहे ?* कुठे आहे वैचारिक स्वातंत्र्य ? जिथे वाजते बिगूल परिवर्तनाचे तिथेच विचारवंताना संपविते 'त्या' बंदूकीची गोळी... कुठे आहेत बुध्दीजीवी माणसं ?  जिथे आहेत मानवतेचे विचार तिथेच खेळली जाते क्रूर निर्दयी रक्ताची होळी... कुठे आहे सुशिक्षित समाज ? जिथे मांडलाय धर्माचा बाजार तिथेच भरली जाते ढोंगी साधू संतांची झोळी... कुठे आहेत पुरोगामी विचार ? जिथे स्वप्नं पाहिले सुधारणेचे तिथेच चालते आजही समाजात  जातींची खेळी... - धनराज अवधुतवार, प्राथमिक शिक्षक भोकर ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शिष्याची परीक्षा* रामानुजाचार्य शठकोप स्वामींचे शिष्य होते. स्वामींनी रामानुजांना ईश्वरप्राप्तीचे रहस्य सांगितले होते. मात्र ते कुणालाही सांगू नको, असे बजावले होते; पण रामानुजांनी आपल्या गुरूंची ही आज्ञा मानली नाही. गुरूंनी जे ज्ञान दिले, ईश्वरप्राप्तीचा जो मार्ग सांगितला होता, ते सारे ज्ञान त्यांनी लोकांना देण्यास प्रारंभ केला. शठकोप स्वामींना हे जेव्हा कळले, तेव्हा ते फार संतापले. रामानुजांना बोलावून घेऊन ते म्हणाले, ‘‘माझी आज्ञा मोडून तू साधनेचे रहस्य प्रगट करत आहेस. हा अधर्म आहे. पाप आहे. याचा परिणाम काय होईल तुला ठाऊक आहे का ?’’ रामानुज नम्रपणे म्हणाले, ‘‘गुरुदेव, गुरूंची आज्ञा मोडल्यास शिष्याला नरकात जावे लागते.’’ शठकोप स्वामींनी विचारले, ‘‘हे तुला ठाऊक असतांना सुद्धा तू जाणूनबुजून असे का केलेस ?’’ यावर रामानुज म्हणाले, ‘‘वृक्ष आपले सारे काही लोकांना देतो. त्याला कधी स्वार्थ आठवतो का ? मी जे काही केले, त्यामागचा उद्देश लोकांचे कल्याण व्हावे, लोकांनासुद्धा ईश्वरप्राप्तीचा आनंद मिळावा, असाच आहे. यासाठी मला नरकात जावे लागले, तर मला त्याचे मुळीच दुःख होणार नाही.’’ ईश्वरप्राप्तीची साधना इतरांना सांगण्याची रामानुजांची तळमळ पाहून स्वामी प्रसन्न झाले. त्यांनी रामानुजांना पोटाशी धरले. त्याला उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि लोकांत खर्‍या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी मोठ्या प्रेमाने पाठवले. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/09/2017 वार - रविवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली. 💥 जन्म :- १८७२ - रणजितसिंह, विख्यात क्रिकेटपटू. १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते. १८९५ - कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू लेखक. १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री. १९८९ - संजया मलाकार, अमेरिकन आयडॉलमधील कलाकार. 💥 मृत्यू :-  १९८३ - जॉन वॉर्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान. २००६ - टॉफाहाऊ टुपोऊ, टोंगाचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *लालबागच्या राजाच्या दरबारातील अलंकारांचा लिलाव करण्यात आलेल्या अलंकारांचे एकूण मूल्य 98 लाख 48 हजार एवढे आहे, सोन्याच्या वीटेला सर्वाधिक म्हणजेच 31 लाख 25 हजारांची किमत मिळाली.* ----------------------------------------------------- 2⃣ *डीआरडीओने नाग क्षेपणास्त्राची घेतली यशस्वी चाचणी.* ----------------------------------------------------- 3⃣ *सर्व जिल्हा रुग्णालयांना पेडियाट्रिक व्हेंटिलेटर पुरविणार - दीपक सावंत, आरोग्यमंत्री.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवरात्रीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ११ सप्टेंबरला राज्यील सर्व जिल्ह्यात काढणार मोर्चा* ----------------------------------------------------- 5⃣ *महात्मा कृषि विद्यापीठाच्या वतीने पासून 4 दिवस कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते महोत्सवाचे होणार उद्घाटन.* ----------------------------------------------------- 6⃣ *यूएस ओपन : राफेल नदाल अंतिम फेरीत, नदालचा अर्जेंटिनाच्या डेल पोत्रोवर 4 सेटमध्ये विजय.*  ----------------------------------------------------- 7⃣ *श्रीलंकेला 3-0 ने पराभव केल्यामुळे कसोटी क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर विराजमान* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *👜🦋 काटकसर 🦋💼* जीवनात काटकसर खुप महत्वाचे आहे. त्या शिवाय जीवनात प्रगती कधीच शक्य नाही. आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया असेल तर त्या घरा चा विकास तरी कसा होईल. म्हणून मराठीत एक म्हण आहे की, अंथरण पाहून पाय पसरावे. याचा विचार............ हा लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/3zA2TfNSDCY आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *के.एस.रणजीतसिंह* ‘के.एस.रणजीतसिंह’ किंवा ‘रणजी’ या नावाने क्रिकेटविश्वात ओळखले जाणारे जामनगरचे जामश्री रणजीतसिंहजी जडेजा हे जगातील नामांकित क्रिकेट खेळाडूंपकी एक होते. रणजीत हा जामनगर राजाचा दत्तकपुत्र असूनही त्याला वारसा हक्क नाकारल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये पाठविले. लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाल्यावर सन १८९० ते १८९३ या काळात केंब्रिज विद्यापीठाच्या क्रिकेट संघाकडून तो खेळला. एक निष्णात फलंदाज म्हणून रणजीतची ख्याती झाल्यावर तो ससेक्सकडून प्रथम श्रेणी काऊंटी सामने खेळू लागला. ससेक्स काऊंटीमधून सन १८९५ ते १८९७, १८९९ ते १९०४, १९०८ आणि १९१२ या काळात रणजीतने फलंदाजी केली. १८९९ ते १९०३ या काळात त्याने ससेक्सचे कप्तानपदही भूषविले. १८९९ साली एका मोसमात ३००० धावा काढल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात रणजीत एक अव्वल फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. जुल १८९६ मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या संघातून खेळून रणजीतने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणातील सामन्याच्या दोन इिनग्जमध्ये त्याने ५४ आणि १५४ (नाबाद) अशी धडाकेबंद फलंदाजी केली. रणजीतसिंह एकूण १५ कसोटी सामने खेळला. या सामन्यात दोन शतके आणि सहा अर्धशतके त्याच्या नावावर जमा आहेत. इंग्लिश क्रिकेट संघातून खेळलेला हा पहिला भारतीय पुढे ‘ब्लॅक प्रिन्स ऑफ द क्रिकेटियर्स’ या नावाने ओळखला जाऊ लागला. १९०७ साली रणजीतसिंहची जामनगर राजेपदी नियुक्ती झाली. त्याच्या मृत्यूनंतर १९३४ सालापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्या नावाने रणजी करंडक हे भारतीय क्रिकेट संघांमधील सामने भरविणे सुरू केले. ‘रणजी ट्रॉफी’ या क्रिकेट स्पर्धा आजही त्यांची प्रतिष्ठा टिकवून आहेत. जामनगरने भारताला एकूण सहा अव्वल क्रिकेटपटू दिले आहेत. रणजीतसिंहजी, दुलीपसिंहजी, विनू मंकड, सलीम दुराणी, इंद्रजीतसिंह आणि अजय जडेजा.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जोपर्यंत तुमच्यात काहीतरी करण्याची आवड आहे, विश्वास आहे आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी आहे तोपर्यंत तुम्ही या जगात कोणतेही काम करू शकता आणि इच्छुक सर्व गोष्टी प्राप्त करू शकता. सौ.भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कोठे आहे?* 👉 राजघाट(दिल्ली) *२) पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ कोठे आहे?* 👉 शांतिवन(दिल्ली) *३) इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ कोठे आहे?* 👉 शक्तिस्थळ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 क्रांतिकुमार भूक्तरे, नांदेड 👤 ईश्वर येमुल, नांदेड 👤 विश्वंभर पपुलवाड, धर्माबाद 👤 संतोष पांडागळे, नांदेड 👤 राजेश बाबुराव चिटकुलवार 👤 संभाजी सालुंखे 👤 गणेश कोकुलवार, नांदेड 👤 प्रवीण भिसे पाटील 👤 ज्ञानेश्वर इरलोड 👤 गंगा पुट्ठेवाड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " गृहित " एक रडवतो तर दुसरा हसवत असतो रडवणारा अन् हसवणारा आपल्याला फसवत असतो ते आपले चोंभाळायचे काम करत असतात सामान्याला मात्र सारे गृहित धरत असतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पुराणात कितीतरी विस्मयकारक कथा आहेत. ज्याची कल्पना कशी सुचली असेल याचे आश्चर्य वाटते. 'पुराणातल्या कथा पुराणात' अशी म्हण आता 'पुराणातल्या कथा प्रत्यक्षात' इथवर आली. बघायला गेलं तर या विस्मयकारक मनोरंजक कथा आहेत. यातली युद्ध तर महाप्रचंड वृक्ष, पर्वत आदि उखडून शत्रूवर फेकली जाणारी आहेत. यातली मंत्रांच्या सहाय्याने निर्माण केलेली अस्त्रे विज्ञानातील क्षेपणास्त्रांच्या जवळ पोचणारी आहेत. नजरेने भस्म करणारे दिव्यऋषी यात सापडतात तर तोंडातून आग ओतून संपूर्ण मानवजात नष्ट करणारे दानव अगदी 'अणूबाॅम्ब' सारखे उगवलेले दिसतात.* *महादेवाच्या पिंडीसमोर बसून घनघोर तप करणा-या रावणास भगवान शंकर 'वर' देतात आणि त्यात तो बलशाली होतो. तपश्चर्येचे फळ देतानाच पुढील घडणा-या नाट्याची योजनाही त्यात दिसते. अशा अनेक 'वरां'नी देवांनी भक्तांनाच नव्हे तर शत्रूलाही समृद्ध केले व कालांतराने 'अवतार' घेऊन त्यांचा नाश केला. ह्या अवतारांनी मानवजातीला बोध देण्याचे काम केले. या सर्व कथा लिहून ठेवण्याचीही सामग्री नसताना केवळ वाणीद्वारा पुढच्या पिढीकडे सरकल्या. कालांतराने लिपीबद्ध झाल्या. राज्याराज्यांच्या भाषा आणि स्थानिक व्यवहारातून निर्माण झालेल्या लोककलांमधून या दशावतारांची ओळख जगासमोर पोहचली.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले*, ” देवा ” *तूच हे सर्व निर्माण* *करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस*. *तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे* ? *तुझेच तुला कसे अर्पण करणार* ?” *भगवंताने स्मित उत्तर दिले* ,” *बाळा, *तुझा अहंकार मी* *निर्माण केलेला नाही* . *तो तूच निर्माण केलेला आहेस*. *तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होईल* .” ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आगमन सोनपरीचे* आगमन सोनपरीचे झाले सोनपावलांनी आनंदाने भरले घर निघाले त्यात न्हाऊनी कौतुके तिला सारे पाहती देती प्रेमे आलिंगन पाहून तिचे मुखकमल झाले आनंदी मन सानुली बाहुली जणू गोड गोजिरी साऱ्यांचीच छकुली दिसे साजिरी पाहताच मोहवी मन घराला आले घरपण हर्षभराने करुया स्वागत तिचे आपण सारेजण सौ वैभवी गावडे , मुंबई 9221804027 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अधिक चतुर* बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्व दूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले. पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण ? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो. पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती? बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात. बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 09/09/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले 💥 जन्म :- १९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ. १९६७ - अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी. 💥 मृत्यू :-  २०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *जुलै महिन्यापासून स्वाईन फ्ल्यूने मध्यप्रदेशात 44 जणांचा मृत्यू.* ----------------------------------------------------- 2⃣ *राज्यात दोन नदी जो़ड प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - नितीन गडकरी* ----------------------------------------------------- 3⃣ *वर्धा : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारित असलेल्या राज्यातील 10 शिक्षण संस्थांचे (NON- AICTE) अभ्यासक्रम केले बंद, 9 संस्था विदर्भातील* ----------------------------------------------------- 4⃣ *नांदेड - कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जात मुदखेड तालुक्याचे नाव नसल्याने शेतकरी त्रस्त, शेकडो शेतक-यांनी तहसिलदाराना दिले निवेदन* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई- पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढविली. मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याने निर्णय.* ----------------------------------------------------- 6⃣ *हुशार विद्यार्थ्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई - मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक १० नोव्हेंबरला होणार* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आज दैनिक देशोन्नती मध्ये प्रकाशित झालेला लेख *एक दिवस अंगणवाडीसाठी* शिक्षकांना आठवड्यातील एक दिवस आता अंगणवाडीत जावे लागणार, अंगणवाडीच्या ताई ला प्राथमिक शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची एक बातमी नुकतेच वाचण्यात आली आणि मराठी शाळांचा दर्जा यापुढे सुधारेल असा एक आशावाद निर्माण झाली.......... हा लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/NRiJHKMDm4J आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *डेनिस मॅकॲलिस्टेर रिची* डेनिस मॅकॲलिस्टेर रिची  यांचा जन्म: सप्टेंबर ९, १९४१ रोजी झाला. हे एक अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अल्ट्रान, बी, बीसीपीएल, सी, मल्टिक्स, आणि युनिक्समधील योगदानाबद्दल ओळखले जातात. त्याना १९८३ मध्ये ट्युरिंग पारितोषिक आणि १९९८ मध्ये नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने गौरविले गेले. रिची ल्यूसेंट टेक्नॉलॉजीजचे प्रमुख म्हणून सिस्टीम सॉफ्टवेर संशोधन विभागामध्ये २००७ पर्यंत काम करत होते.डेनिस रिचींचा ब्रॉन्क्सव्हिल, न्यू यॉर्क येथे जन्म झाला. भौतिकशास्त्र आणि उपयोजित गणित या विषयात हार्वर्ड विद्यापिठातून पदवि संपादन केल्यानंतर इ.स. १९६७ मध्ये, त्यानी बेल लॅब्जच्या संगणन विज्ञान संशोधन विभागात कार्यारंभ केला. C आज्ञावली परिभाषेचा जनक म्हणून सर्वज्ञात असलेले डेनिस रिची युनिक्स संगणक प्रणालीचेप्रमुख विकासक, आणि C ची गिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सामान्यतः 'K/R' वा K&Rम्हणून उल्लेखिलेल्या (लेखक केर्निघन आणि रिची) The C Programming Language, या पुस्तकाचे सह-लेखक आहेत. डेनिस रिची बऱ्याचदा "डी एम् आर" (त्यांचा बेल लॅब्जमधील इ-मेल पत्ता) या नावाने ओळखले जातात.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ परिश्रम करूनच जीवनाचा खरा आनंद घेता येतो ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *गोवळकोंडा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या राज्यात आहे ?* आंध्र प्रदेश 2) *फ्लॅमिंगो पक्ष्यांची भारतातील सर्वात मोठी जननभूमी कोणते आहे ?* कच्छचे रण 3) *टेरिअर जातीच्या कुत्र्यांची सर्वात मोठ्या आकारांची जात कोणती ?* एअरंडेल टेरिअर’ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 महेश ठाकरे 👤 गणेश कल्याणकर, नांदेड 👤 उमाकांत कोटूरवार, धर्माबाद 👤 पंढरीनाथ डोईफोडे, लोणारकर 👤 गंगाधर गुरलोड, येवती *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " कुंपण " कुंपणच जेंव्हा कधी शेत खाते डोक्याची आग मस्तकात जाते असलं कुंपण झोडलं पाहिजे काहीला वेळीच तोडलं पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बहिणाबाईंनी सांगितलयं ,'जगण्या मरण्यात काय तर एका श्वासाचं अंतर ! एकच श्वास, फक्त एकच. पण तो एकच श्वास केवढं मोठ अंतर निर्माण करतो. असण्या-नसण्यातलं अंतर, जन्मा-मरणातलं अंतर, होत्या-नव्हत्यातलं अंतर, जागण्या-झोपण्यातलं अंतर, क्षणांत आहे आणि क्षणांत नाही, ही असामान्य गोष्ट श्वासाच्या अंतराने प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावते.* *माणूस जातो, स्मृती उरतात. त्या चांगल्या उराव्यात असं सा-यांनाच वाटतं पण त्यासाठी काही चांगलं करावं लागतं, हे विसरून कसं चालेल ? मृत्यू अनेक गोष्टी शिकवितो, अर्थातच जिवंत असणारांना ! पण मृत्यूची शिकवण तरी किती वेळ स्मरणात राहते ? मृत्यू नावाचे जळजळीत सत्य उत्तम वागण्याचे, जगण्याचे आत्मभान निर्माण करून देते. माणूस गेल्यावर होणारी कालवाकालव, त्याच्या स्मृतींची असंख्य फुलंच म्हणावी लागतील. या फुलांसाठी तरी श्वासात अंतर पडण्यापूर्वी ' जे जे उत्तम ' आहे तेच करावयास हवे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मनुष्याला शारीरिक विकार आणि मानसिक विकार हे हतबल करुन टाकतात. त्यामुळे मनुष्याला काहीच करता येत नाही.कोणत्याही कामात मन लागत नाही किंवा कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडता येत नाही.मग तो आपल्या जीवनात निरुत्साही बनतो.अशा रुक्ष जीवनातून मुक्तता हवी असेल तर पहिल्यांदा आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.नियमित ठरलेल्या वेळेत अन्न सेवन करणे,वाईट व्यसनापासून दूर राहणे, नियमित व्यायाम करणे यामुळे आरोग्य उत्तम राहील ,तर मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी अधिक कामाचा ताण न घेणे,अवांतर गोष्टींना प्राधान्य न देणे, समुहात राहणे, विविध उपक्रमात सहभागी होणे,वाचनात लक्ष केंद्रित करणे अशा विविध गोष्टींमध्ये लक्ष घातले तर मानसिक आजारातून ही मुक्तता मिळू शकते.अशा सवयी मनुष्याने जीवनात सातत्याने ठेवल्यास शारीरीक व मानसिक विकार होणार नाहीत हे निश्चितपणे काही प्रमाणात सांगता येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विषय-आक्रंदन* कोणत्याही जीवाचा। न होवो आक्रंदन प्रत्येक सजीवात। फुलावे नंदनवन। दुःख कुणाच्या। पदरी न येवो। न दिसो कुणाचा आक्रंदन। सारेच कसे हसत राहो। वसो साऱ्यांच्या ठायी। दया,क्षमा,शांती। हे सदगुण जोपासून। व्हावे लीन ईश्वराप्रती। उतरु दे स्वर्ग। या भूमीवर। फुले,फळे बहरुन। राहू दे नित्य अमर। सौ.वर्षा भांडारकर. त.मूल.जि.चंद्रपूर. 9422007150 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अहंकार* शंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती आरंभिली. तो म्हणाला, ‘आचार्य अहो केवढे ज्ञान आहे आपल्याजवळ ! ही अलकनंदा समोरून वाहत आहे ना! कसा पवित्र प्रवाह खळखळत वाहत आहे! याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान आपल्याला आहे ! महासागरासारखे ! त्यावेळी शंकराचार्यांनी हातातला दंड पाण्यामध्ये बुडवला, बाहेर काढला आणि आणि शिष्याला दाखवला. ‘बघ किती पाणी आले? एक थेंब आला त्याच्यावर.’ शंकराचार्य हसून म्हणाले, ‘वेड्या, माझे ज्ञान किती आहे सांगू? अलकनंदेच्या पात्रात अवघे जल आहे ना, त्यातील अवघा एक बिंदू काठीला आला. तेवढेच माझे ज्ञान अवघ्या ज्ञानातील बिंदू एवढे आहे. आदी शंकराचार्य जर असे म्हणतात, तर मग तुम्ही-आम्ही काय म्हणायचे? तात्पर्य :- कोणत्याही गोष्टीचा अहंकार नको. मीच मोठा , महान आहे ही वृत्ती माणसास घातक ठरते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

कथा....एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे ७ दिवसानंतर वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली. आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका कबुत्तराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व कबुत्तराच्या लक्षात आले. आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुत्तराने मनातल्या मनात ठरवले. एकदा कबुत्तर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात, पण ती अधिकच खोल जात होती. शेवटी कबुत्तर त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ चांगली ऊब घेतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुत्तर उंदराच्या पिलांचा निरोप घेतो आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याला उडता येईना... तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले...! "उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता कबुत्तराचे संपूर्ण पंख कुर्तडलेले होते." फडफडत फडफडत कसाबसा कबुत्तर तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला विचारले..., "तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण दोघांना वेगवेगळे फळ अर्थात अनुभव कसे मिळाले?" बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली... _*"उपकार कधीही वाघा सारख्या पुरुषी व्यक्तित्वावर करावेत, उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत. कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याय शोधात असतात... स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रामाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र पुरुषी स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात"*_ संकलित

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 08/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९२६ : जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला. 💥 जन्म :- १९२६ : भपेन हजारिका, प्रसिद्ध गायक, संगीतकार. १९३३ : आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक. 💥 मृत्यू :-  १९८१ : निसर्गदत्त महाराज उर्फ मारोती शिवरामपंत कांबळी, नवनाथ सांप्रदायाचे पुरस्कर्ते. १९८२ : शेख अब्दुल्ला, काश्मीरचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *1993 मुंबई साखळी स्फोट : फिरोज खान,  ताहिर मर्चंटला फाशीची शिक्षा तर अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा, दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागासांना सर्वसामान्य कोट्यातून 25 टक्के आरक्षण द्यावे - रामदास आठवले* ----------------------------------------------------- 3⃣ *एकनाथ खडसेंविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल* ----------------------------------------------------- 4⃣ *लोकमत गोवन ऑफ द इयर २०१७ पुरस्कार सोहळा - शिक्षण विभागातील पुरस्कार व्यंकटेश प्रभूदेसाई यांना प्रदान* ----------------------------------------------------- 5⃣ *कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नवीन पक्ष स्थापन करणार, स्वाभिमानीला सोडचिठ्ठीनंतर खोत यांचा मोठा निर्णय* ----------------------------------------------------- 6⃣ *पंढरपूर - विठू माउलीच्या दर्शनासाठी आता टोकन पद्धत लागू करणार, मंदिर समितीची माहिती* ----------------------------------------------------- 7⃣ *यू एस ओपन टेनिस टुर्नामेंट. रॉजर फेडररचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव. युआन डेल पोत्रोकडून रॉजरचा पराभव.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🦋 *स्वातंत्र्य* 🦋 ती खुप शिकलेली. तो देखील चांगला शिकल्यामुळेच त्याला एका नामांकित कंपनी मध्ये नोकरी मिळाली. तसे दोघे पण पुरोगामी विचारांचे. एकमेकाला समजून घेणारे. मात्र घरात तसे वातावरण नव्हते.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/Sebdj2pCFLX आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आशा भोसले  आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदीआणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे. सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते. आशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. ते कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला.  राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार ही त्यांना देण्यात आला.      *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रेमाला आणि द्वेषाला ही प्रेमानेच जिंकता येते. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) बालिका दिन कधी साजरा केला जातो?* 👉 ३जानेवारी *२) बालिका दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केल्या जातो?* 👉 सावित्रीबाई फुले *३) देशातील पहिली मुख्याध्यापिका कोण?* 👉 सावित्रीबाई फुले * संकलन : संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 माधव बाभळे, सहशिक्षक, माहूर 👤 योगेश जंगले, नांदेड 👤 कृष्णा हंबर्डे 👤 बालाजी वारले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "बुडत्याचा पाय " बुडत्याचा पाय खोलाकडे असतो खरं सांगणाराच्या बोलाकडे नसतो खोलाकडे गेले की पाय खोलात फसतो खोल खोल फसला की मग रडत बसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *निसर्गात पाखरांचं एक निरागस अन् निर्लोभी असं जग असतं. आपल्या पिलांसाठी ते एक खोपा तयार करतात. आपल्या सुस्वर भाषेनं सारा निसर्ग आनंददायी करतात. त्यांच्या अंगावरील रंग किमयेनं सृष्टीच्या अगाध करणीचा सौंदर्यमय अविष्कार नजरेत येतो. त्यांच्या भरा-यांनी आभाळ हरखून जातं, सगळीकडे आनंदी आनंद गाजत राहतो. मात्र माणूस यापैकी बरंच हरवून बसतो.* *दुस्वास, खोटारडेपणा, लबाडी, हव्यास, अधाशीपणा, कुरघोडी, सत्ता यासारख्या विकारांनी माणूस आपले आयुष्य अशांत-दु:खीत करतो. आपल्या मुर्खपणामुळे इतरांचेही आयुष्य दुषीत करून रिकामा होतो. खरंतर--* *'आनंदाचे डोही, आनंद तरंग'* *यापरतं सुख नाही. आनंद निर्माण करणं, तो सगळीकडे पेरीत जाणं व सारं पर्यावरण प्रसन्नतेनं सुखावून टाकणं हा माणसाच्या जगण्याचा 'परिपाक' आहे.* ••●🍁 ‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई.* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ इतरांच्या कामाचे कौतुक मनातून भरभरुन करा.कारण तुमच्या कौतुकाची थाप त्यांच्यासाठी खुप काही प्रेरणा देऊन जाणारी असते.आपल्या प्रेरणेमुळे त्यांना अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळते. पण असे करु नका की,तो पुढे जात आहे आपल्याला काय फायदा होणार.त्याचे आपल्याशी काय देणे-घेणे आहे.असं म्हणून त्यांचे मागे पाय खेचू नका.कधी तोही आपल्या आपण केलेल्या कामाचे कौतुकच करेल. त्यांचीही प्रेरणा आपल्याही खुप काही देउन जाणारी असतेच. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🌴🌸🌴🌸🌴🌸🌴🌸🌴🌸 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वप्नपूर्ती* ----------------- सक्षम मी तुझ्या आशीर्वादाने जीवनाच्या या वाटे वरती सांग माझ्या सुखा साठी आई किती कष्ट तू करती जगता मधे थोर आहे ग कायम तुझी अनमोल किर्ती तुझ्या मुळे च लाभली मला संकटाशी लढण्याची स्फूर्ति तुझ्या अफाट ग थोरवी पुढे तुच्छ वाटते दगड देवाच्या मूर्ति जीवनभर करणार मी आई फक्त तुझीच सेवा आरती सुखात राहावी कायम तू येऊ दे तुझ्या आनंदा भरती हास्य माझे ग तुझ्या सुखात कणखर मी तुझ्या आधारा वरती आहे मी तर तुजविण पामर वंदन करतेय तुला ही धरती थकलिस आता कष्ट तू थांबव करणार मी तुझी *स्वप्नपूर्ती* *आजिनाथ वाडेकर* *आष्टी, बीड* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ कृष्णाने सांगितलेले *कलियुग* काय आहे? एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?" या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले. जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले. भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती. हे पाहून भीम चक्रावून गेला. नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला. सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला. या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला. "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले." *"जसे कर्म, तसे फळ."* *"कितीही विरोध होऊ देत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* 📞9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

​​मैत्रिणी.....​​ दुःख वाटून घेणाऱ्या सुख वाटत जाणाऱ्या सल्ला देणाऱ्या सल्ला घेणाऱ्या खूप दूर असल्या तरी खूप जवळ असणाऱ्या आपआपल्या संसारात मग्न असल्या तरी मनाने आपल्याशी सतत संलग्न असणाऱ्या स्वतःचे भरले डोळे लपवून आपले अश्रु पुसणार्या. शाबासकीची पहीली थाप पाठीवर देणाऱ्या . खूप सुखात आहे ग मी म्हणून हळूच डोळे पुसणार्या. मैत्रिणी आयुष्याला मिळालेलं एक वरदान. जागेपणीचं स्वप्न छान पुस्तकातलं मोरपीस जपणारं पान. सप्तरंग उधळणारी इंद्रधनूची कमान मनातल्या फुलपाखराची इवली भिरभिर हळूवार हात पुसतात डोळ्यातले नीर उपसून काढतात हृदयात घुसलेला तीर मैत्रिणी गातात नाचतात खाऊ घालतात प्रेमाने चटणी भाकरी ते गुलाबजाम. त्या सुगरण असोत नसोत. प्रत्येक घास वाटतो अमृताहून गोड. मैत्रित नसतो भेदभाव गरीबी श्रीमंती लहान थोर शहर गाव. मैत्री असते एक सरीता या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वहाणारी. ,, मैत्री.... ​​माझ्या सगळ्या मैत्रिणीसाठी समर्पित...​​संकलित.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/07/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 घडामोडी १९७० - ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण. १९७२ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी. १९७६ - आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या. 💥 जन्म १९३४ - चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४७ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६१ - अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक. 💥 मृत्यू २००१ - शिवाजी गणेशन, तमिळ अभिनेता. २००२ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *गरिबांचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती भवनात जातोय - भारताचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्यावर कौतुकाचा वर्षाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले अभिनंदन* ----------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर - अतुल भोसले यांनी घेतला पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार* ----------------------------------------------------- 4⃣ *⁠⁠⁠⁠⁠नांदेड : लोहा येथील पाल वस्ती वरील भटक्यांना रेशनकार्ड व धान्य वाटप प्रसंगी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी भटक्यांना एका वर्षाच्या आत हक्काचे घर मिळेल असा आशावाद व्यक्त केला* ----------------------------------------------------- 5⃣ *नाशिक- महापालिका शाळामधील शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सादर केले असतील त्यांचीं सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी आज झालेल्या महासभेत दिले.* ----------------------------------------------------- 6⃣ *नांदेड : नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 4 वर्ष पूर्ण अंनिसचे 'जबाब दो' आंदोलन सुरु.* ----------------------------------------------------- 7⃣ *डर्बी- महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा दिमाखदार प्रवेश, भारतानं ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मिळवला विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬     *✈  ✈  गुगलयान  ✈  ✈* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *संस्काराचे महत्त्व* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/FHV28hBmrkW पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारा. अभिप्राय जरूर द्या ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नांदेड* हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नांदेड हे नाव श्री शंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरून आले असल्याचे सांगण्यात येते. नांदेडात शिखांचे शेवटचे गुरू गोबिंद सिंग यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड हे संतकवी विष्णुपंत, रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬   चांगली भुमिका आणि चांगले विचार असणारे, लोक नेहमी आठवणीत राहतात. मनातही, शब्दांतही आणि प्रार्थनेतही..! सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारत व चीनचे युध्द केव्हा झाले?* 👉🏼 १९६२ *२) भारताचे तत्कालीन पंतप्रधान कोण होते?* 👉🏼 पंडित जवाहरलाल नेहरू *३) तत्कालीन सरक्षंण मंत्री कोण होते?* 👉🏼 कृष्ण मेनन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 वृषाली शिंदे, मराठी विभाग प्रमुख प्रतिलिपी डॉट कॉम 👤 चिंतामणी जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "खोटी प्रतिष्ठा " जो तो आसुसला आहे खोटी प्रतिष्ठा जपायला त्याचे त्यालाच लागते वर्तन आपले वपायला त्याचे त्याला आपले वाईट वर्तन वपते चांगले सांगितले कोणी की खरे फार खुपते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचार धन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्यांच्याशी आपण संगत करातो, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात.* *देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर संतसंगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ? प्रवासात आपल्या शेजारी विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. "सत्पुरूषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. संतसंगतीपासून 'सद्‌भावना' आणि 'सद्‌विचार' प्राप्त होतात."* ••●♻ ‼ *रामकृष्णहरी* ‼♻●•• ☘☘☘☘☘☘ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांच्याकडे श्रीमंती आहे पण माणुसकीचा थोडाही ओलावा नाही.चांगला विचार नाही,दानधर्म करण्याची इच्छा नाही, श्रीमंतीच्या नशेत चूर होतात.त्यांना इतर जगाचे काय होते हे काहीच माहीत नाही आणि अशा स्वार्थी,मतलबी माणसांना सर्वसामान्य माणूसही ओळखत नाही.अशा माणसांचं जीवंतपणी कोणी नाव घेत नाही आणि त्यांच्या पश्चात ही नावं कोणी घेत नाही. पण ज्यांच्याकडे माणुसकी नावाची श्रीमंती आहे, 'मी 'पणाचा गर्व नाही, दुस-या बद्दल मायेबद्दलचा ओलावा आहे.आहे त्या परिस्थितीला सामावून घेण्याचे धैर्य आहे.कोणत्याही प्रसंगी दुस-यांच्या मदतीला धावून जाण्याची तयारी आहे .अशाच माणसांची नावे सारे लोक घेतात आणि अशाच माणसांचा पश्चातही उदो उदो होतो .त्यांचेच नाव इतरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.८०८७९१७०६३ ९४२१८३९५९०. ☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली. घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा." ब्राह्मण "हो" म्हणाला ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले. *भोजनांते तक्रं पिबेत* अस म्हणतात. नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते. ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते." तिने शेजारणीला ताक मागीतले , शेजारणीने भांडभर ताक दिले, आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच. ब्राह्मण तडकाफडकी मेला. चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण? कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती. म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते. शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते. यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला. यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ? चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो." दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले. हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला. हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या. एकबाई ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?" ताई म्हणाल्या, "नाही हो" तेंव्हा एक बाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले." चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा. आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांना या कर्माचे भागिदार बनवले...व जे जे बोलतात.. अफवा पसरवतात.. एखाद्याची बदनामी करतात त्यांच्या त्यांच्या माथी मारले गेले. थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे. म्हणून आजचा सुबोध दिला आहे. *जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.* *माणसाचे " मी "बरेच नुकसान करतो* *म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.* ============================= *" आयुष्य खुप सुंदर आहे "* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/07/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ बाथ क्रांती दिन - इराक. लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन - पोर्तो रिको. संविधान दिन - दक्षिण कोरिया. 💥 घडामोडी १९८४ - लॉरें फाबियस फ्रांसच्या पंतप्रधानपदी. १९९४ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले. २००४ - भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार. 💥 जन्म :- १९२० - हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष. १९४१ - बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४९ - स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :- २००५ - सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. २०१२ - मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राष्ट्रपती पदासाठी आज होणार मतदान, कोण निवडून येणार जनतेमध्ये उत्सुकता* ----------------------------------------------------- 2⃣ *नाशिक : मुसळधार पावसामुळे गोदावरी, दारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, गंगापूर, दारणा, कडवा, नांदूरमध्यमेश्वर धरणांमधून मोठा विसर्ग* ----------------------------------------------------- 3⃣ *नाशिक - ओरटीओत दलालांकडून पैसे जातही असतील, मात्र यासाठी नागरीक जबाबदार - दिवकर रावते, परिवाहन मंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *अमरनाथ यात्रेसाठी जाणा-या भाविकांची बस दरीत कोसळली, जम्मूच्या बनिहाल येथे झाला अपघात* ----------------------------------------------------- 5⃣ *आयआयएफए अवॉर्ड 2017, सोनम कपूर आणि शबाना आझमी स्टारर नीरजाला मिळाला बेस्ट फिल्म अवॉर्ड* ----------------------------------------------------- 6⃣ *विम्बल्डन : रॉजर फेडरर बनला विम्बल्डन चॅम्पियन, विक्रमी आठव्यांदा घालती विजेतेपदाला गवसणी* ----------------------------------------------------- 7⃣ *नवी दिल्ली- ऑनलाईन बेटिंगला अधिकृत करण्याचा कोणताही विचार नाही, मी त्याच्या विरोधात असलो तरी अंतिम निर्णय सरकार घेईल- विजय गोयल, क्रीडा मंत्री* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 __ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ _विशेष बातमी :- जागतिक सर्पदिनानिमित्त हेल्पिंग हैंड्स वाइल्डलाइफ वेलफेयर सोसाइटी नांदेड व जिल्हा परिषद शैक्षणिक संकुल जारीकोट यांच्या संयुक्त विद्यमाने धर्माबादच्या जिल्हा परिषद हायस्कूल च्या सभागृहात आयोजित सापांची ओळख आणि माहिती प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद_ __ *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कश्यासाठी ? मुलांच्या शिक्षणासाठी ...!* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/T7ttYqmUVSw पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारा. अभिप्राय जरूर द्या ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬   *जे शिक्षक विद्यार्थ्याना शिकविण्यापेक्षा अभ्यास करण्याची प्रेरणा देतात तेच खरे आदर्श शिक्षक होत.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) जगातील सर्वात लांब नदी कोणती?* 👉🏼 नाईल नदी *२) ही नदी कोणत्या देशात आहे?* 👉🏼 इजिप्त *३) या नदीची लांबी किती आहे?* 👉🏼 ६,६५० कि. मी. *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 माधव गैनवार, चिकना 👤 दिगांबर कदम, नांदेड 👤 आरिफा शेख, पुणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " देवपण " घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही कष्टा शिवाय कधीच कोणी मोठ होत नाही जे कष्ट करतात त्यांनाच मिळते यश देत बसतील बाकीचे आपल्या नशिबाला दोष शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचार धन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विरेंद्रराजे या नावाचे एक संस्थानिक होते. नगरप्रदक्षिणा करण्यासाठी ते आपला दरबारी लवाजमा घेऊन पहाणी करीत होते. एक दगडफोड्या अत्यंत एकाग्रतेने दगड फोडण्याचे काम करीत होता. राजा समोर येऊन उभा राहिला तरी त्याचे लक्ष नव्हते. शरीरातून घाम गळत होता, त्याचा घण आघात करीत होता. राजा गुणग्राहक होता, त्याला त्याची एकाग्रता भावली. राजाने त्याला आपल्या दरबारात काही काम दिले. प्रत्येक काम तो एकनिष्ठेने, प्रामाणिकपणे व चोखपणे करू लागला. राजाची त्याच्यावर मर्जी बसली, बढती देता देता राजाने त्याला प्रधानपद दिले.* *प्रधानाने राज्याला प्रगतीशिल बनवले. राजाने त्याचा सत्कार केला. अनेक चित्रकारांकडून प्रधानाची उत्कृष्ट चित्र काढली. त्यातील तीन उत्कृष्ट चित्रांतून प्रधानाला एक सर्वोत्तम चित्र निवडायला सांगितले. प्रधानाने एक चित्र निवडले, राजाने त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला..पूर्वी मी दगडफोड्या होतो, या चित्रात दगडफोड्याही दाखवला आहे, माझा भूतकाळ उभा केला. म्हणून हेच चित्र सुंदर आहे. प्रधान आपला भूतकाळ विसरला नव्हता.* ••●🌟‼ *रामकृष्णहरी* ‼🌟●•• ☘☘☘☘☘ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* मोबाईल - 9167937040 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..८०८७९१७०६३/९४२१८३९५९० 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *संशय* हा आपल्या जीवनाच्या वाटेवरील शञू आहे.खरं पाहता माणूस स्वतःच स्वतःचा मिञ असतो आणि शञू असतो ! संशयग्रस्त *मन* तात्काळ अनिष्ट विचारांनी व्यापल जातं.संशय आणि *भीतीमुळं* माणसाचं मन अस्वस्थ होतं.अशावेळी आपलं मन शांत , स्थिर , स्वस्थ आणि विचारी बनवल की घडणार अनिष्ट कृत्य टाळता येतं. आपल्या विचारांची प्रगल्भता वाढवून आपलं मन द्वेषमुक्त व संशय विरहीत करावं.आणि जर का आपण असे नाही केले आणि आपल्या मनात संशयाचं वारं भिनू लागलं की आपण आपल्या सुखाला आणि आनंदाला पारखे होतो. आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण होत असला तरी त्याचे रुपांतर संशयात झाले तर ती व्यक्ती जीवनात स्वतः तर सुखी राहूच शकत नाही.परंतु तिला दुसऱ्याचे सुख आनंद हे सुद्धा नकोसे वाटते.कारण गैरसमजुतीचा एक क्षणदेखील माणसाचे जीवन उध्वस्त करु शकतो. अशावेळीआपण आपल्या मनातील संशय काढून टाकण्यासाठी कराव तरी काय? मोकळ्या हवेत फिरायला जावं, सदा मन प्रसन्न , आनंदी, उत्साही ठेवावे , कलेची जोपासना करावी हसत -खेळत वागावे, होईल तितके चांगली कर्म करावे आणि दुसरे जर चांगले कामे करीत असेल तर त्यांच्याबद्दल सहकारी वृत्ती बाळगावी. *एवढं केल्यावर आपल्यातला द्वेष , संशय आपल्याला भिऊन मनातून पळून जाईल आणि आपल्याला आनंद घेता येईल आणि देताही येईल.* *जीवन जगण्यासाठी आणि आपल्या जीवनात आनंद मिळविण्यासाठी गैरसमज न होऊ देता समजपूर्वक वागणे हेच योग्य आहे*. 〰〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸 *✍शब्दांकन /संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार .

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 02/08/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वायु सेना दिन - रशिया* 💥 घडामोडी :- १९८५ - डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार. १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले. 💥 जन्म :- १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता. १९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १५८९ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा. १६११ - केटो कियोमासा, जपानी सामुराई. १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई- खासगी मेडीकल कॉलेजांची प्रवेश यादी जाहीर. खासगीसोबत शासकीय कॉलेजांचीही यादी जाहीर. 5 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत.* ----------------------------------------------------- 2⃣ *काबूल - अफगाणिस्तानमधील हेरात शहरातील मशिदीत झालेल्या स्फोटात 18 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई : सुप्रसिद्ध पत्रकार रमेश झवर ह्यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार* ----------------------------------------------------- 4⃣ *नाशिक : रेशन दुकानदारांचा संप सुरू, कमिशन वाढीसाठी सुरू केलेल्या संपात 2600 पैकी दीड हजार दुकानदार सहभागी* ----------------------------------------------------- 5⃣ *पाकिस्तान पंतप्रधानपदाची निवडणूक शाहिद अब्बासी यांनी 221 मतांनी जिंकली- पाक मीडिया* ----------------------------------------------------- 6⃣ *नागपूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मेंदूरोग चिकित्सक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार घोषित* ----------------------------------------------------- 7⃣ *परभणी: मराठवाडा विकास आंदोलनातील मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमराज जैन यांचं निधन.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शालेय अभ्यासक्रमात खेळाचे महत्व* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/UJfMQi8RpTF वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गोंदिया* गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत. *पर्यटनस्थळे* - नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान वगैरे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जर तुमचे विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील, तर तुमचे ह्रदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही !!!* खंडु यरकलवाड बेळकोणीकर मो : 7758845592 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) सुप्रसिद्ध "फकिरा" या कादंबरीचे लेखक कोण आहेत?* 👉🏼 अण्णाभाऊ साठे *२) अण्णाभाऊ यांचे पूर्ण नाव काय?* 👉🏼 तुकाराम भाऊराव साठे *३) अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला?* 👉🏼 १ ऑगस्ट १९२० *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 आर्यन अनिल चौगले, रा. कोनवडे पो. कूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर 👤 वाघमारे रविंद्र, सहशिक्षक, धर्माबाद 👤 जी.पी. मिसाळे, अध्यक्ष मराठी पत्रकार संघ, धर्माबाद 👤 दिगांबर वाघमारे, पत्रकार, कंधार 👤 शिलानंद गायकवाड 👤 कैलाश चंदोड, येताळा *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "आचार ना विचार " आचार ना विचार कसे ही बोलतात काहीही बोलले की थरथर पाय हालतात बोलतांना कधी ही तोलून मापून बोलावं सरळ बोलून होते मग वाकड कशाला चालावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *हत्ती आणि सात आंधळ्यांच्या कथेप्रमाणे आपापल्या खिडकीतून दिसलेला आभाळाचा तुकडा म्हणजेच ते विस्तीर्ण, अमर्याद आभाळ असल्याचा भ्रम निर्माण होतो. शोध मागे पडतो. माझ्याच मोजपट्टीनं जगाला मोजायच्या नादात मी विसरून जातो की एकाचवेळी आपापल्या अनुभवांच्या आणि अनुभूतींच्या खिडक्यांतून असंख्य डोळे या आकाशाकडे बघताहेत. मी माझी खिडकी मोठी करण्याऐवजी माझ्याच खिडकीची चौकट भक्कम करून घेतोय आणि आभाळाच्या कितीतरी रंगछटांना, आकारांना मुकतोय.* *हे सवंग...हे भिकारडं...हे सखोल.....हे बाजारू...* *असे शिक्के मारण्याच्या नशेत मीही एखाद्या साम्राज्यवाद्याच्या पंगतीत जाऊन बसल्याचं मला कळतही नाही. सत्य गवसल्याच्या भ्रमात मी सत्यापासून अधिकाधिक दूर जात राहतो. जर दुस-याच्या खिडकीचा आदर करणंही जमणार नसेल तर कशाला गप्पा मारायच्या वैश्विकतेच्या ?* *"सारं जग जोडायला निघालेल्यानं आधी स्वत:ला मोडायला शिकलं पाहिजे...'* ••●🍁‼ *रामकृष्णहरी*‼🍁●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रकाशातून मार्ग तर काहीही प्रयत्न न करता सहजपणे सा-यांनाच काढता येतो आणि सहजच जीवनाचा प्रवास करता येतो.त्यात काही अवघड नाही,परंतु अंधारातून मार्ग शोधून काढणे फार कठीण आहे. त्यालाही धैर्य लागते. अशी धैर्यवान माणसे कितीही अंधार असला तरी ते प्रकाशाचा शोध काढल्याशिवाय थांबत नाहीत.कारण मार्ग जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्यांचे मनही स्वस्थ बसू देत नाही. मनाने एकदा निश्चय केला की, कितीही अवघड प्रसंगातून चांगला मार्ग शोधता येतो हे मात्र सत्य आहे. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🛡 आजची काव्यसरिता 🛡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कविता - वंचिता* अवघे विश्व पूजे तूला सृष्टी ची तू रचियता... भाग्य रेषा कशा ललाटी तूला बनवली वंचिता.... संकटाच्या पथमार्गावर तूझ्यात वसते निर्भिडता भ्याड म्हणूनी तूजला हासे हास्यापुढे बनवली तूला वंचिता... शिक्षणाचा हक्क तूझा पायदळी तूडवली तूझी अस्मिता जीव तूझा घुसमटतो तरी अंगठा दाखवूनी केलीया तूला वंचिता... काय गुन्हा झाला तूझा तू नारी होती जन्मतः अबला म्हणूनी हिणवती तूजला सबला बनली तरी वंचिता... ऊठ आता तू मार्ग सापडेल शोधता सावित्री आणि लक्ष्मीबाई बनूनी तू भाग्यरेषा पूस आपली नको ती वंचिता... ✍🏻 *सौ.सुचिता नाईक* *जि.प.उ.प्रा.शाळा सिंदगीतांडा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अहंकारी राजाला धडा* एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे. त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्‍या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्‍य जे काही मागायचे ते तुम्‍ही माझ्याकडून मागून घ्‍या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्‍या हसण्‍याचे कारण काही कळेना, हसण्‍याचा भर ओसरल्‍यावर पंडीत म्‍हणाला,’’राजन, तुम्‍ही मला काय दान देणार कारण तुमच्‍याकडे मला देण्‍यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्‍याची इच्‍छा आहे काय असे विचारले. त्‍यावर पंडीतजी म्‍हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्‍याने विचार करा, तुमचा जन्‍मच मुळी तुमच्‍या इच्‍छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्‍हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्‍हाला जन्‍म दिला म्‍हणून तुम्‍ही जन्‍माला आलात. तुमचे धान्‍यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्‍या लेकरांसाठी अन्‍न पुरविले म्‍हणून तुम्‍ही ते सांभाळत आहात आणि खजिन्‍याचे म्‍हणाल तर धन हे करातून आलेले म्‍हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्‍य हे तुम्‍हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्‍वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्‍हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्‍ही मला काय म्‍हणून देणार आणि दिलेल्‍या गोष्‍टीचा काय म्‍हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्‍यादिवसापासून गर्व पण सोडून दिला, *तात्‍पर्यः-* जे आपले नाही त्‍यावर गर्व बाळगणे व्‍यर्थपणाचे आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

☘💐☘💐☘💐☘ *माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ *आरोग्य शिक्षण व जनजागृती*💊💊💊💊 *जि. प.प्रा.शा वाटेगाव* 〰〰〰〰〰〰〰 *आज दि. ०२-०८-२०१७*रोजी आमच्या जि. प.प्रा.शाळा वाटेगाव येथे *राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम* या अंतर्गत आरोग्य सेविका सौ.आर.एस.भाले व मदतनीस सौ.मोरे.यांनी भेट दिली व शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांची तपासणी केली.तसेच कृष्ठरोगाचे संशयीत लक्षणे , निदान व उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या जनजागृती आरोग्य शिक्षणाचा माध्यमातून विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य कसे राहील ह्या संदर्भात आरोग्याची माहिती सांगण्यात आली. 〰〰〰〰〰〰 *वर्ग तिसरीचा विद्यार्थ्यांची तपासणी करतांनाची क्षणचित्रे*.👇 〰〰〰〰〰〰〰 *✍वृत्तांकन लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (वर्गशिक्षिका) जि. प.प्रा .शा.वाटेगाव ता.हदगाव जि. नांदेड.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. /09/2017 वार - वार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता. १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :-  १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक. १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार* ----------------------------------------------------- 2⃣ *हिंगोली : कळमनुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाच संगणकांची चोरी.* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबईः ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन. शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या.* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबईत दीड वर्षांत होणार सायकल ट्रॅक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज* ----------------------------------------------------- 6⃣ *कोल्हापूर - गायिका रजनी करकरे- देशपांडे यांचं रात्री ११.१५ वाजता फुप्फुसाच्या विकाराने निधन.* ----------------------------------------------------- 7⃣ *न्युयॉर्क : अमेरिकन ओपनच्या मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. त्यांनी हीदर वॅटसन आणि हेन्री कोन्टीनेन या जोडीला ६-४, ४-६, १३-११ असे पराभूत केले.* ----------------------------------------------------- *विशेष बातमी : वसमतच्या सौ. संगीता देशमुख यांच्या विचारवेध या पुस्तकाचे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते आज नांदेडात प्रकाशन सोहळा* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    *बायको* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/X2H6Tz7P1ia वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                       *महाड* महाड हे अष्टविनायकां पैकी असलेले वरदविनायक गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. महड गाव जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खालापूर तालुक्यात खोपोलीपासून ६ किमी अंतरावर आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा  पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते. गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वतःच्या हातुन जेव्हा एखाद्या गरिबाचं काम होत, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आणि सत्कार असतो..* संकलित ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *वर्हाड निघालय लंडनला या एकपात्री नाटक कोणाचे आहे ?* डॉ. लक्ष्मण देशपांडे 2) *फास्टर फेणे हे पुस्तक कोणाचे आहे ?* भा.रा. भागवत 3) *रक्तचंदन हे कथा संग्रह कोणी लिहिले ?* जी. ए. कुलकर्णी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 भिमराव माधवराव सोनटक्के, पाटोदा बु. 👤 आशिष हातोडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "झुलवा झुलवी " स्वप्न पाहणारे आशेने स्वप्न फुलवत असतात स्वप्न दाखवून झुलवणारे उगीच झुलवत असतात  झुलवणाराला वाटते झुलवण्यात मजा आहे स्वप्न पहाणाराला मात्र वाटते ही तर सजा आहे      शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्‍न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?* *प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.*                     •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••             🍁🍁🍁🍁🍁🍁     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण निसर्गातल्या प्रत्येक घटकांकडून अपेक्षा करतो. ढगांकडून पावसाची, वृक्षांकडून फळांची नि सावलीची,नदीकडून पाण्याची,माती आणि शेतीकडून अन्नधान्याची आणि इतरही काही गोष्टी सतत काहीना काही घेतच असतो पण त्यांच्या मोबदल्यात निसर्गाला काही देतच नाही.आपण जसे मुक्तपणे घेतो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. पण निसर्गाला काहीतरी देण्याचाही संकल्प करायलाच हवा.देणा-याचे ऋण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडायलाच हवे.त्यासाठी निसर्गाचे संतुलन बिघडू द्यायचे नसेल तर किमान आपण वृक्षांचे संगोपन करायला हवे.कारण वृक्ष हेच आपल्या सर्वांचे पालनहार आणि तारणहार आहेत.त्यांच्याकडूनच शुद्ध हवा,पाणी,अन्न आणि आरोग्य मिळू शकते.त्यांचे आपल्या जीवनापेक्षा ही अधिक जपण्यासाठी प्रयत्न करायला हवे.वृक्षांशी आपले नाते अधिक दृढ केले पाहिजे.तरच आपण पुन्हा निसर्गाकडून घेऊ.नाही तर आपले जीवन जगणे असह्य होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*    संवाद.९४२१८३९५९०. 🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आत्महत्या* सुटले का कधी सारे प्रश्न केवळ आत्महत्या करून उलट गुंता वाढतच जातो जाता हे जग कायमचे सोडून हे जीवन घटनांचे रांजण जे नेहमीच असते भरून बऱ्यासह वाईटही असती पण त्याही जाती सरून केवळ क्षणिक नैराश्यापोटी कुणी कशास जावे हरून झटकून टाकता मरगळ चैतन्य येते नवे अजून सकारात्मकतेने सदा जीवन पहावे जगून नकारात्मकतेलाही मग जावे लागते पळून जीवन खरेच सुंदर आहे अनुभवावे नव्याने जगून  उगाच गुंता न वाढवावा आत्महत्या कुणी करून ----- प्रविण शांताराम, पनवेल, रायगड ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *स्वतःला सुधारणे आवश्यक !* एकदा एका राजाच्या मुलीच्या पायाला काटा टोचला. राजे काहीसे लहरी असतात. राजाने प्रधानांना सांगितले की, सगळी जमीन चामड्याने झाकून टाक, म्हणजे युवराज्ञीला काटा टोचणार नाही. प्रधान विचारात पडला की, एवढे चामडे आणायचे कोठून ? त्याने एक चामड्याचा सुंदर जोडा युवराज्ञीला दिला. *तात्पर्य :* जगात काटे आहेत; परंतु ज्याच्या पायात जोडे, त्याला काटे बोचत नाहीत; म्हणूनच स्वतःला सुधारावे; कारण सर्व जगाला आपण सुधारू शकत नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/09/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी. 💥 जन्म :- १९३६ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार. १९५५ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु. १९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत आज संपूर्ण राज्यात मराठी विषयाची होणार पायाभूत चाचणी* ----------------------------------------------------- 2⃣ *स्वातंत्र्य लढ्यात म्यानमारची भूमिका महत्त्वपूर्ण, आपल्या सीमाच नाही तर भावनासुद्धा एकमेकांशी जोडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे प्रतिपादन* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई- परदेश शिष्यवृत्ती प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडून मागवली सर्व माहिती* ----------------------------------------------------- 4⃣ *पुणे - जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणा-या 'टाइम्स' या संस्थेने मानांकन केले जाहीर, क्रमवारीत पुणे विद्यापीठ देशात सातव्या क्रमांकावर, तर पारंपरिक विद्यापीठात संयुक्तपणे पटकावलं अव्वल स्थान* ----------------------------------------------------- 5⃣ *अंदमानला बसला भूकंपाचा धक्का, रिष्टर स्केलवर 5.2 तीव्रतेचा भूकंप.* ----------------------------------------------------- 6⃣ *लंकेत विराटसेना अजिंक्य! कसोटी, वनडेपाठोपाठ ट्वेंटी-२० मालिकाही जिंकली* ----------------------------------------------------- 7⃣ *युएस ओपन टेनिस - स्पेनच्या राफेल नदालने अपेक्षेप्रमाणे रशियाच्या आंद्रे रुबलेववर मिळवला विजय, युएस ओपनच्या उपांत्य फेरीत दिली धडक.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वाढदिवसाची भेट* आज ती फारच अस्वस्थ होती. घरात तिच्या येरझाऱ्या वाढल्या होत्या. ऑफिसची वेळ संपून दोन तासाचा कालावधी संपला होता. तो एवढ्या वेळात घरी यायला हवा होता. पण अजुन आला नाही म्हणून तिला जास्त काळजी वाटू लागली होती. तिची काळजी वाढण्याचे अजुन एक कारण म्हणजे त्याचा मोबाईल देखील लागत नव्हता........ https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/2NunSTYiidY वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बी.रघुनाथ*          भगवान रघुनाथ कुळकर्णी  ऊर्फ  फुलारी ऊर्फ बी.रघुनाथ (१५ ऑगस्ट, इ.स. १९१३ - ७ सप्टेंबर, इ.स. १९५३) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी आणि लेखक होते. बी. रघुनाथ यांचा जन्म १५ ऑगस्ट, इ.स. १९१३ रोजी मराठवाड्यात परभणी जिल्ह्यातील सातोना या गावी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते वयाच्या १४व्या वर्षी शिक्षणासाठी हैदराबादला गेले. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळे ते सरळ इ.स. १९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले. बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता हैदराबाद येथील "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले. आपल्या कार्यालयात काम करीत असतानाच बी.रघुनाथ यांचे ७ सप्टेंबर, इ.स. १९५३ रोजी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० ते इ.स. १९५३ या तेवीस वर्षाच्या काळात एकूण १५ पुस्तके लिहिली. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आनंदी राहण्याचा सरळ साधा एकच उपाय आहे......."अपेक्षा"....स्वतःकडुनच ठेवा, समोरच्या कडुन नको !!!* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *बी. रघुनाथ यांचे पूर्ण नाव काय होते ?* भगवान रघुनाथ कुळकर्णी 2) *त्यांचा जन्म केंव्हा झाला ?* 15 ऑगस्ट 1913 3) *त्यांनी एकूण किती पुस्तके लिहिली ?* 15 पुस्तके *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्र श्री जाधव, सहशिक्षक, नांदेड 👤 त्र्यंबक स्वामी 👤 सुमीत पेटेकर, करखेली 👤 हणमंत गायकवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अजीर्ण " तळं राखतो तो पाणी चाखत असतो माघं टाकता येईल तेवढे टाकत असतो फुकट मिळत म्हणून कितीही घेतात चाखून अजीर्ण झाले की मग सारे देतात ओकून शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपण व्यक्ति म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतुन ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते, कारण व्यक्ति जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो.* *एक साधा दृष्टांत असा आहे की, कोणतेही नितीशास्त्र पुस्तकामधून शिकविल्यानंतर ते जेवढे रूजते त्यापेक्षा ते आधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते. त्यामळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, 'मार्गाधारे वर्तावे' संत तुकाराम म्हणतात, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' याचाच अर्थ व्यक्ति जीवनात वर्तनाला महत्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्यांच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.* ••●💧‼ *रामकृष्णहरी* ‼💧●•• 💧💧💧💧💧💧 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्याप्रमाणे एखादा मूर्तीकार एखाद्या ओबडधोबड दगडाला आपल्या बुध्दीने आणि कौशल्याने एखाद्या सुंदर कलाकृतीला जन्म देतो आणि सा-यांना पाहण्यासाठी प्रवृत्त करतो, त्याचप्रमाणे माणसालाही माणूसपण मिळवण्यासाठी किंवा चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी चांगल्या संस्कारांची गरज आहे ते संस्कार होण्यासाठी एखाद्या जेष्ठ,अनुभवी,आदर्श कलावंतांच्या किंवा विचारवंतांच्या सान्निध्यात राहून आपल्याला आदर्श माणूसही होता येते त्यासाठी आपल्या मनाचीही तयारी असावी लागते हे निश्चित . * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ शाळेच्या पहिल्या दिवशी काय शिकवले आठवत नाही पण जसं कळायला लागले तेव्हा पहिले वाक्य कानी पडलेचे नक्की आठवते, गुरूजी म्हणाले होते, नेहमी खरे बोलावे... नंतर शाळेच्या भिंतीवर ते वाक्य अनेकवेळा वाचले भिंतीच त्या जे लिहाल ते लिहून घेतील मला मात्र कुतूहल वाटत रहीले की गुरूजींनी नेहमी खरे बोलावे हे वाक्य सुरूवातीलाच कसे शिकविले त्यांनी धडा म्हणून शिकविले की धडा मिळण्यासाठी या जगाच्या अंधारात प्रकाश शोधण्यासाठी सोडले हे मात्र अजून समजले नाही खरे बोलावे, या पेक्षा बरे बोलावे असे शिकविले असते तर मी अजून बरेचसे अंतर कापू शकलो असतो आणि मी जगाची भाषा सोडून माझी भाषा बोलू शकलो नसतो तर मी जिवंत राहू शकलो असतो ? अभिजीत पाटील सांगली 9970188661 ©®© ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मानवता* जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’ संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही. *तात्‍पर्य :-* ईश्‍वर भक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच खरी सेवा आहे.दुःखी लोकांचे दुःख जरी आपल्याला कमी करता आले नाही तरी त्यांना दुःख देण्याचा प्रयत्न करु नाही *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/09/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला. 💥 जन्म :- १२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी 💥 मृत्यू :-  १९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती  २०१३ - सुश्मिता बॅनर्जी, भारतीय लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *ब्रिक्‍स संमेलन: ९व्या ब्रिक्स संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल.* ----------------------------------------------------- 2⃣ *मंत्रीमंडळाचा विस्तार, नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा आणि गंगा शुद्धिकरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार* ----------------------------------------------------- 3⃣ *नागपूर : गृहमंत्री पद आपल्याकडे असल्यामुळे नागपुरात थोड़े काही झाले तरी राष्ट्रीय बातमी ठरते, नागपुरात आता पोलिसांची कामगिरी प्रशंसनीय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 4⃣ *अहमदनगर: राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे पाटील यांचे निधन* ----------------------------------------------------- 5⃣ *सांगली : सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे, व्हीडीओ आणि मेसेज पाठवणाऱ्या चार जणांना अटक. व्हॉट्स अँप ग्रुपवर मेसेज आढळले, या ग्रुपच्या अँडमीनवरसुद्धा कारवाई होणार : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे* ----------------------------------------------------- 6⃣ *पाचवी वन-डे : भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द मॅच, जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द सीरीज, विराट कोहलीचे 30 वे शतक पूर्ण* ----------------------------------------------------- 7⃣ *युएस ओपन टेनीस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मारिया शारापोवाला पराभवाचा धक्का* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *भारतीय संस्कृती वाचविण्याची गरज* भारतीय संस्कृतीला एक परंपरा आहे, इतिहास आहे. पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातुन पाहतात. भारतीय आदर्श संस्कृती विषयी अभ्यास करण्यासाठी विदेशातील अनेक ज्ञानी लोक याठिकाणी येऊन गेल्याचे इतिहासात पुरावे मिळतात......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/hSSioKE1NZo आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ बल्लाळेश्वर (पाली)  हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गल पुराणात जाजलीने विभांडकऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.      *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ सकारात्मक विचार सर्व निराशा दूर करते. सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता?* 👉🏼      बुध *२)  सूर्यमालेतील शेवटचा ग्रह कोणता?* 👉🏼      प्लूटो *३)  सूर्यमालेत कोणत्या ग्रहाभोवती कडे आहेत ?* 👉🏼      शनि *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 मुकेश धर्मले, नांदेड 👤 सायरेड्डी सामोड, सहशिक्षक, येताळा 👤 जयेंद्र कुणे 👤 मुकेश पाटील 👤 श्रीपाद जोशी येवतीकर 👤 संगमेश्वर नळगिरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "धमकी " प्रेमाने जग जिंकता येते धमकी देऊन नाही मनात शिरायचे कोणाच्या तर मुजोर होऊन नाही मनात घर करायचे तर मुजोरी कशी चालेल मुजोरी करणाराला प्रेमाने कोण बोलेल शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्राचीन काळापासून एखाद्या नैसर्गिक घटनेनंतर अनुभवास आलेल्या चांगल्या अगर वाईट गोष्टींशी त्या घटनेचा संबध जोडला जातो. यातून शकुन आणि अपशकुनाच्या कल्पना जन्म पावतात. भारतातील बहुतांश प्रदेशात 'घुबड' अशुभ मानले जाते. मात्र बंगालमध्ये ते लक्ष्मीचे वाहन म्हणून पुजले जाते. वैदिक संस्कृतीने कबुतराला मृत्यूच्या देवतेशी संबधीत ठरवून अशुभ मानले होते-इतके की कबुतर घरात शिरल्यास शांती करावी लागते. मात्र आता अनेक ठिकाणी लोक कबुतरांना मुद्दाम खाऊ घालतात. पाश्चात्य संस्कृतीने तेरा हा आकडा अशुभ मानल्याने मोठमोठ्या पंचतारांकित हाॅटेल्समध्येसुद्धा त्या क्रमांकाचा मजला किंवा खोली नसते.* *चमत्कृतींनी भरलेल्या मानवी मनाचा थांग लागणे कठीण असते. लबाड आणि संकुचित मनोवृत्तीचे लोक अनेकदा केवळ आपण असहिष्णु आणि पुढारलेले आहोत हे भासविण्यासाठी आपण रूढी परंपरा वगैरे मानत नाही असे दाखवतात. वास्तविक पाहता पारंपारिक पोशाखातील खेडवळ माणूस विश्वासार्ह, मनमिळाऊ असू शकतो आणि आधुनिक पोशाखातील उच्चशिक्षित व्यक्ति बुरसटलेल्या विचाराची, अहंमन्य आणि लबाड असू शकते.* ••●🔅‼ *रामकृष्णहरी* ‼🔅●•• 🔅🔅🔅🔅🔅🔅 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण निसर्गातल्या प्रत्येक घटकांकडून अपेक्षा करतो. ढगांकडून पावसाची, वृक्षांकडून फळांची नि सावलीची,नदीकडून पाण्याची,माती आणि शेतीकडून अन्नधान्याची आणि इतरही काही गोष्टी सतत काहीना काही घेतच असतो पण त्यांच्या मोबदल्यात निसर्गाला काही देतच नाही.आपण जसे मुक्तपणे घेतो कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. पण निसर्गाला काहीतरी देण्याचाही संकल्प करायलाच हवा.देणा-याचे ऋण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून फेडायलाच हवे.त्यासाठी निसर्गाचे संतुलन बिघडू द्यायचे नसेल तर किमान आपण वृक्षांचे संगोपन करायला हवे.कारण वृक्ष हेच आपल्या सर्वांचे पालनहार आणि तारणहार आहेत.त्यांच्याकडूनच शुद्ध हवा,पाणी,अन्न आणि आरोग्य मिळू शकते.त्यांचे आपल्या जीवनापेक्षा ही अधिक जपण्यासाठी प्रयत्न करायला हवे.वृक्षांशी आपले नाते अधिक दृढ केले पाहिजे.तरच आपण पुन्हा निसर्गाकडून घेऊ.नाही तर आपले जीवन जगणे असह्य होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.९४२१८३९५९०. 🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌳 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ पर्जन्यराग तापल्या धरेवर थेंबांची शिंंपण ओलेल्या सरीवर स्वप्नांची गुंफण तापल्या दिशांना मृदगंधाची ऊटी थंडगार वार्‍याची हलकेच मिठी म्यॅओ म्याॅओ मोरांचा हुंकार हिरव्या कोंबावर जगाची मदार शहारा पानांवर थेंबाची नशा सरीत बांधल्या ऊद्याच्या आशा पिकल दाणा धरतीला पान्हा पहिल्या थेंबाला गार्‍हाण घाला अंजना कर्णिक , मुंबई ९८२०७५८८२३ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वक्ता आणि श्रोते* एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले. तात्पर्यः काही ठिकाणी आपल्या युक्तीचा वापर करून घेणे गरजेचे असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* 📞9403046894 http://www pramilasenkude blogspot.in. *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/09/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शिक्षक दिन* 💥 ठळक घडामोडी :-  २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 💥 मृत्यू :-  १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली : महाराष्ट्रातील २५ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण* ----------------------------------------------------- 2⃣ *शांती, विकासासाठी सहकार्य गरजेचं. भारत गरिबीशी लढत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ब्रिक्स परिषदेत वक्तव्य.* ----------------------------------------------------- 3⃣ *कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत ८० डेसिबलवर आवाज वाढवणाऱ्या मंडळांवर कारवाई - पोलीस प्रशासन* ----------------------------------------------------- 4⃣ *नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ पुढे ढकलला- दीपेंद्र लोखंडे, प्राथमिक, शिक्षणाधिकारी, नागपूर* ----------------------------------------------------- 5⃣ *माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार सुल्तान अहमद यांचे निधन* ----------------------------------------------------- 6⃣ *अमरावतीच्या शुकमणी बाबरेकरची आर्चरी ज्युनिअर वर्ल्डकपसाठी निवड* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई - आयपीएलचे मीडिया हक्क घेण्यासाठी स्टार इंडियाची सर्वाधिक बोली, 5 वर्षांच्या हक्कांसाठी 16347.50 कोटी रुपयांची बोली* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका* शिक्षक हा समाजसुधारणा करणारा देशातील सर्वात महत्वाचा समाजसेवक आहे. प्रत्यक्षपणे जरी नसेल तरी अप्रत्यक्षरित्या त्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचे मानले जाते. अगदी पुरातन काळापासून गुरु किंवा शिक्षकांच्या कार्याचा मागोवा घेतला तर ही बाब नक्की आपल्या मनाला पटेल......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/M481U5SZekF आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन*           डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (सप्टेंबर ५, इ.स. १८८८:तिरुत्तनी, तमिळनाडू - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ शतकांनी इतिहास बनतो पण अशी कित्येक शतके रूढी पाडण्यासाठी खर्ची पडतात. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म केंव्हा झाला ?* 05 सप्टेंबर 2) *हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात ?* शिक्षक दिन 3) *त्यांना कोणत्या विषयाची आवड होती ?* तत्वज्ञान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शेषराव माडेवार, मुख्याध्यापक जि प प्रा शा पाटोदा बु 👤 सतिश कामिनवार, सहशिक्षक 👤 सौरभ सावंत, पक्षीमित्र, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "शिक्षक " विद्यार्थ्यांच्या नजरेत आदर्शाची मुर्ती आहे विद्यार्थ्यांच्या मनात गुरूजींची किर्ती आहे या स्वतःसह आपण आदर्श समाज घडवू चला स्वतःसह देशाचा नावलौकिक वाढवू शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पुराणात कितीतरी विस्मयकारक कथा आहेत. ज्याची कल्पना कशी सुचली असेल याचे आश्चर्य वाटते. 'पुराणातल्या कथा पुराणात' अशी म्हण आता 'पुराणातल्या कथा प्रत्यक्षात' इथवर आली. बघायला गेलं तर या विस्मयकारक मनोरंजक कथा आहेत. यातली युद्ध तर महाप्रचंड वृक्ष, पर्वत आदि उखडून शत्रूवर फेकली जाणारी आहेत. यातली मंत्रांच्या सहाय्याने निर्माण केलेली अस्त्रे विज्ञानातील क्षेपणास्त्रांच्या जवळ पोचणारी आहेत. नजरेने भस्म करणारे दिव्यऋषी यात सापडतात तर तोंडातून आग ओतून संपूर्ण मानवजात नष्ट करणारे दानव अगदी 'अणूबाॅम्ब' सारखे उगवलेले दिसतात.* *महादेवाच्या पिंडीसमोर बसून घनघोर तप करणा-या रावणास भगवान शंकर 'वर' देतात आणि त्यात तो बलशाली होतो. तपश्चर्येचे फळ देतानाच पुढील घडणा-या नाट्याची योजनाही त्यात दिसते. अशा अनेक 'वरां'नी देवांनी भक्तांनाच नव्हे तर शत्रूलाही समृद्ध केले व कालांतराने 'अवतार' घेऊन त्यांचा नाश केला. ह्या अवतारांनी मानवजातीला बोध देण्याचे काम केले. या सर्व कथा लिहून ठेवण्याचीही सामग्री नसताना केवळ वाणीद्वारा पुढच्या पिढीकडे सरकल्या. कालांतराने लिपीबद्ध झाल्या. राज्याराज्यांच्या भाषा आणि स्थानिक व्यवहारातून निर्माण झालेल्या लोककलांमधून या दशावतारांची ओळख जगासमोर पोहचली.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य करणे हे ध्येय उराशी ठेऊन आपले सारे आयुष्य समर्पित करणारे,विद्यार्थ्यांच्या अंगी स्वाभिमान, स्वावलंबन, आई-वडील आणि मोठ्यां विषयी आदराची भावना, दिनदुखितांची सेवा, समाजाप्रती आदर , राष्ट्राविषयी अभिमान व प्रेम तसेच आदर्श नागरिक बनवण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्येच आहे . 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त अर्थात " शिक्षक दिना "निमित्त सर्व शिक्षक बंधुभगिंणीना मनस्वी हार्दिक शुभेच्छा.....!!!💐💐💐💐 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.९४२१८३९५९०् 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ शिक्षक दिनानिमित्त कविता मी एक शिक्षक आहे ..! जनगणना असो वा निवडणूक  सदैव मी सज्ज असतो  देशातल्या प्रत्येक कामात मी नेहमीच दक्ष असतो  कारण मी एक शिक्षक आहे ।। 1 ।। लहानमोठे सान थोर  सर्वच नमस्कार करतात गावातील सर्व लोक मला  मान सन्मान देतात  कारण मी एक शिक्षक आहे ।। 2 ।। नाते अमुचे घट्ट झाले  ते मला मायबाप समजतात शाळेत माझी चिमुकली मुले  रोज आतुरतेने वाट पाहतात  कारण मी एक शिक्षक आहे ।। 3 ।। छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे निमंत्रण न विसरता देतात  लग्न असो वा इतर अन्य काम लोकं मला न विसरता बोलावतात कारण मी एक शिक्षक आहे ।। 4 ।। माझ्या येण्यावर अन जाण्यावर लोक घड्याळाची वेळ ठरवितात किती वाजले गुरूजी असे खोचून विचारतात कारण मी एक शिक्षक आहे ।। 5 ।। शासन सुद्धा प्रत्येक शासकीय काम  फक्त आणि फक्त माझ्याकडून पूर्ण करून घेतात  कारण मी एक शिक्षक आहे ।। 6 ।। मला चार चौघात अगदी  शिस्तबध्द राहावे लागते  नियमाचे पालन तंतोतंत करावे लागते  कारण मी एक शिक्षक आहे ।। 7 ।। इतर लोकांसारखे मला कसलेही  शान शौक करता येत नाही  सैराट होऊन जीवन जगता येत नाही कारण मी एक शिक्षक आहे ।। 8 ।। म्हणूनच समाजात, गावात माझी खूप शान आहे बान आहे  माझ्या बोलण्यात आजही जान आहे  कारण मी एक शिक्षक आहे ।। 9 ।। मला स्वतः चा खूप अभिमान आहे अन माझ्यात स्वाभिमान ही आहे  कारण मी एक शिक्षक आहे ।। 10 ।। मी एक शिक्षक आहे ..! - नागोराव सा. येवतीकर, प्राथमिक शिक्षक जि. प. प्रा. शाळा चिरली ता. बिलोली जि. नांदेड ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गुरुकृपा* *विठ्ठलाने स्वतः ज्ञान न देता गुरूंकडे पाठवणे* एकदा सर्व संत मंडळी जमली होती. तेव्हा मुक्ताबाईने गोरा कुंभारांना सांगितले की, 'सर्व संतांची परीक्षा घ्या'. त्यांनी एक लाकूड घेतले आणि लाकडाने सगळ्यांच्या डोक्यावर एक-एक थापटी मारली. जेव्हा नामदेवांच्या डोक्यावर थापटी बसली, त्या वेळी ते काहीच बोलले नाहीत; पण रागाने त्यांचे तोंड फुगले. त्यांनी अहंकाराने विचार केला, ‘मातीच्या भांड्यासारखी माझी परीक्षा होऊ शकते का ?' नंतर गोरा कुंभारांनी सांगितले, ‘‘नामदेव सोडून सगळ्यांची मडकी पक्की आहेत. हे ऐकून नामदेव विठ्ठलाजवळ आले आणि घडलेली सर्व घटना त्याला सांगितली. देवाने सांगितले, ‘मुक्ताई आणि गोरोबा म्हणत आहेत की, तुझे डोके कच्चे आहे, तर तू खरोखरीच कच्चा आहेस; कारण तू सद्गुरूंचा आश्रय घेतला नाहीस. माझा विसोबा खेचर म्हणून एक भक्त आहे. त्याच्याकडे तू जा. तो तुला ज्ञान देईल'. संत नामदेव विसोबा खेचरांकडे आले. तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडिकेवर पाय ठेवून झोपले होते. हे पाहिल्यावर नामदेवांनी विसोबांना सांगितले, ‘‘शिवलिंगावरून आपले पाय बाजूला काढून ठेवा". त्या वेळी विसोबांनी नामदेवांना सांगितले, ‘‘ज्या ठिकाणी शिवाचे अस्तित्व नाही, अशा ठिकाणी तू माझे पाय काढून ठेव". नामदेव जिथे जिथे पाय ठेवायचे, तिथे तिथे शिवलिंग प्रकट होत असे. त्यामुळे सगळा गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना आश्चर्य वाटले. त्या वेळी विसोबा खेचरांनी सांगितले, ‘‘भगवंत सर्वत्र आहे; पण या इंद्रियांनी आपल्याला त्याची जाणीव होत नाही". नामदेवांच्या ठिकाणी भक्ती होती. गुरुकृपेमुळेच ‘सर्वत्र ब्रह्म आहे', याचे त्यांना ज्ञान झाले. संत नामदेव परमेश्वराच्या सगुण रूपाशी एकरूप होते. केवळ गुरुकृपेनेच त्यांना निर्गुण रूपाशी एकरूप होता आले. तात्पर्यः गुरूचे कार्य महान असते.गुरुकृपा ही सर्वश्रेष्ठ असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 http:www pramilasenkude blogdpot.in. *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://www.pramilasenkude.blogspot.in ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/09/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९६० : भारताच्या मिल्खा सिंगने रोम येथील ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत विक्रम तोडला. 💥 जन्म :- १८९२ : सर एडवर्ड ऍपलटन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :-  १९७२ : अल्लाउद्दीन खॉं, सुप्रसिद्ध सरोजवादक. १९७९ : जे. जी. नवले, नामवंत क्रिकेटपटू व भारतीय संघाचे कसोटीतील पहिले यष्टिरक्षक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *महाराष्ट्रात श्रीचे विसर्जन उत्साहात संपन्न, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणरायाला भावपूर्ण निरोप, गणेश विसर्जनादरम्यान राज्यात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 2⃣ *बंगळुरू - कर्नाटकचे मुख्यमंत्रि सिद्धारमैय्या यांनी केला गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध* ----------------------------------------------------- 3⃣ *वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंद केली डिफर्ट अॅक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल योजना, सात हजार भारतीयांना बसणार फटका* ----------------------------------------------------- 4⃣ *बंगळुरू- राजरेश्वरी नगरमध्ये वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश याची राहत्या घरात गोळी घालून केली हत्या* ----------------------------------------------------- 5⃣ *सातारा- कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के* ----------------------------------------------------- 6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हतिन क्याव यांची भेट* ----------------------------------------------------- 7⃣ *शिक्षकांचा आठवड्यातील एक दिवस आता अंगणवाडीत! प्राथमिक शिक्षकांचे मिळणार मार्गदर्शन* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मोबाईल डिजिटल शाळा* डिजिटल म्हणजे काय ? असा प्रश्न आज प्रत्येक गावकऱ्याच्या मनात पडलेला आहे. कारण सर्वत्र डिजिटल शाळेचे वारे वाहत आहेत. राज्यातील एक तरी शाळा रोज डिजिटल होत असल्याची बातमी विविध वृत्तपत्रातून वाचण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे डिजिटल होय......लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/3UyeQNbhK1y आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मिल्खा सिंग* जन्म : ०८ ऑक्टोबर १९३५ ठिकाण : फैसलाबाद देश : भारत खेळ : धावपटू फ्लाईंग शीख' या टोपण नावाने ओळखला जाणारा धावपटू मिल्खा सिंग. रोम येथे झालेल्या १९६० व टोकियोतील १९६४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. पतियाळा येथे १९५६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोन वर्षांनी झालेल्या स्पर्धेत त्याने २०० व ४०० मीटर शर्यंतीत विक्रमी वेळ नोंदवली. १९५८ मध्ये टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्याने आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला.सहा सप्टेंबर १९६० ला ऑलिम्पिकमध्ये त्याने चारशे मीटर शर्यतीत त्याने आपला मागच्या वर्षीचा विक्रम मोजला. त्या शर्यतीत तो चौथा आला. ०.१ सेकंदाने त्याचे कास्य पदक हुकले होते. त्या स्पर्धेत तो कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय धावला होता. त्याआधी त्याने १९५८ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले होते. १९६२ च्या आशियाई स्पर्धेत २०० मीटर शर्यतीही सुवर्णपदक जिंकले होते. मिल्खा सिंग हा असा धावपटू होता की त्याने कोणत्याही सरावाशिवाय, कोणत्याही आर्थिक मदतीविना, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर हे अंतर त्याने ४५.९ सेकंदात पार केले. त्याचा विक्रम अजूनही कोणत्यही भारतीयाला मोडता आलेला नाही. त्या काळात मिल्खा सिंग देशभरातील तरूणांचा आदर्श होता. त्याने जिंकलेली सर्व पदके, चषक, ब्लेझर व जे बूट घालून त्याने विक्रम मोडला ते बूट त्याने राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचा मुलगा ‍जीव सिंग हा प्रसिध्द गोल्फपटू आहे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *✍❣स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...* *संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते* *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*. *✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1) *जागतिक महिला दिन कोणत्या तारखेला साजरा करतात ?* 08 मार्च 2) *आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कोणत्या तारखेला साजरा करतात ?* 08 सप्टेंबर 3) *बालिका दिन कोणत्या तारखेला साजरा करतात ?* 03 जानेवारी *संकलन : संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 सौ मुळावकर कल्पना धोंडू (स शि) जि प प्रा शाळा बामणी बु 👤 सुनील ठाणेकर, सहशिक्षक, देगलुर 👤 महेश वडजे 👤 रोहित पोकलवार 👤 प्रशिक कैवारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " शर्मिंदे " कोणाचे निंदा कोणाचे वंदा आहे काहींचा माती खाणे धंदा आहे बरं म्हणा की वाईट ते माती खातात उघड झाल की ते शर्मिंदे होतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख, आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरूण जावा.* *ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. येता-जाता, बसता-उठता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा आविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे आज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरिता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* ••●☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆●•• 🔻🔻🔻🔻🔻🔻 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ अज्ञानाचा अंधार सारुन ज्ञानाचा प्रकाश आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून जीवन समृद्ध करण्याचे महान कार्य केवळ ज्ञानी शिक्षकच करतात.त्याही पलिकडे जाऊन एक सुजाण, समृद्ध ध्येय उराशी बाळगून एक आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी ते सतत कार्यक्षम असतात.त्यांचे जीवन म्हणजे एक अखंड ज्ञानरुपी यज्ञाच्या चाललेला असतो.अशा शिक्षकांच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे सार्थक करुन घ्यावे ही संधी सोडू नये.त्यांच्या बद्दलची कृतज्ञता नेहमी आपल्या हृदयात साठवून ठेवावी.ती नेहमी आपल्या भविष्यासाठी ज्ञानरुपी शिदोरीच आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 📚📖📙📘📚📖📘📖📚📘 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जीवनगाणे* जीवन जगताना भेटतात ना ना प्रकारची माणसं म्हणे हिंदू-मुस्लिम-शिख-ईसाई गातील एकतेचे जीवनगाणे जीवन चालतचं राहतं श्रमाचे चालते हात रहावे आले लाखो अडथळे तरी जीवनगाणे गात रहावे उगीच जाती-धर्म-पक्ष यांचा करू नका उदो उदो तुम्ही मानवता धर्म खरा पाळा हीच शिकवण शिकलो आम्ही. कवी : प्रमोद जाधव 9403669738 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरे काय नि खोटे काय* एका गावाच्‍या बाहेरच्‍या बाजूला एक झोपडी होती. त्‍यामध्‍ये एक गरीब कुटूंब राहत होते. कामानिमित्ताने घरातील यजमान बाहेरगावी गेले होते. झोपडीत फक्त आई आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा राहिले होते. आईकडे तो मुलगा काही तरी मागत होता व आईजवळ ती वस्‍तू आणण्‍यासाठी पैसे नसल्‍याने ती त्‍याला गप्प बसविण्‍याचा प्रयत्‍न होती पण मुलगा काही गप्‍प होईना. त्‍याने त्‍या वस्‍तूचा आपला हट्ट पूर्ण होत नसल्‍याचे पाहून मोठ्याने रडायला सुरुवात केली. आई त्‍याला गप्प करण्‍याचा प्रयत्‍न करू लागली पण मुलगा काही शांत होईना. त्‍याच वेळेस भूकेने व्‍याकूळ झालेला एक लांडगा त्‍या झोपडीपाशी आला व भक्ष्‍याचा शोध घेऊ लागला. आईला व मुलाला झोपडीबाहेर काय आले आहे याची किंचितशीसुद्धा कल्‍पना आली नाही. आई आपल्‍या रडणा-या मुलाचे रडणे थांबविण्‍यासाठी म्‍हणाली,'' अरे तुला कितीवेळा समजावून सांगितले तरी तू गप्‍प काही बसत नाहीयेस. आता जर तु गप्प बसला नाहीस आणि रडणे थांबविले नाही तर मी तुला लांडग्‍याला देऊन टाकीन. मग तो लांडगा तुला खाऊन टाकेल.'' आपल्‍या नावाचा उच्‍चार झालेला पाहून लांडग्‍याला खूप आनंद झाला व आपल्‍याला आता भूकेच्‍या वेळेस कोवळे लुशलुशीत माणसाचे मांस खायला मिळणार म्‍हणून लांडगा मनामध्‍ये खूप खूश झाला. त्‍याने तिथेच आपली बैठक मांडली व माणूस कधी बाहेर फेकला जातो याची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्‍याच्‍या कानावर त्‍या मुलाच्‍या आईचे शब्‍द आले की,'' अरे माझ्या बाळा, मी कशी बरे तुला लांडग्‍याकडे देईन, मी तुझी आई आहे रे. तो मेला, दुष्‍ट, धूर्त लांडगा मरू दे तिकडेच आणि चुकून जरी तो इकडे आला ना तर मी त्‍याला जळत्‍या लाकडाने बडवीन आणि बाळा तुझे रक्षण करीन.'' आईचे हे बोलणे ऐकून निराश झालेला तो लांडगा तिथून निघून जाताना मनाशीच बडबडला,'' माणसांचे जगच खरे निराळे आहे, *तात्पर्यः* ओठात एक आणि पोटात एक वागणाऱ्या माणसांपासून कायम सावध राहिलेलेच बरी.ते म्हणतात न गळ्यात माळ आणि पोटात गाळ तसे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे? एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?" या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले. जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले. भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती. हे पाहून भीम चक्रावून गेला. नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला. सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकीत झाला. या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला. "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले." 🙏 *"जसे कर्म, तसे फळ."* *"कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या."* धन्यवाद.🙏

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/08/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥ठळक घडामोडी :-  १८३३ : शिकागो शहराची स्थापना. 💥जन्म :- १९१९ : विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई : पावसाळी अधिवेशन संपले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 11 डिसेंबर 2017 पासून सुरू होणार, विधान परिषदेतील सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही घोषणा केली.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली- शुद्ध खाद्यतेलावरील आयात कर 10 टक्क्यांनी वाढवून 15 टक्क्यांवरून केला 25 टक्के- सीबीईसी* ----------------------------------------------------- 3⃣ *पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, प्रसून जोशी यांची नियुक्ती.* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली- नेपाळचा विकास झाला पाहिजे, आम्ही त्यांच्याशी भागीदारी करतो, तसेच त्यांना साथ देऊ इच्छितो, सबका साथ सबका विकास पूर्ण क्षेत्रासाठी आहे- सुषमा स्वराज* ----------------------------------------------------- 5⃣ *मुंबई : चार-पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बेस्ट कर्मचा-यांना या महिन्याचा पगार वेळेत म्हणजे 10 तारखेला मिळाला* ----------------------------------------------------- 6⃣ *15 ऑगस्टला उत्तरप्रदेशातल्या सर्व मदरशांमध्ये ध्वजारोहण होणार, उत्तरप्रदेशातल्या मदरशा शिक्षा परिषदेचे निर्देश.* ----------------------------------------------------- 7⃣ *यावर्षी ग्रामीण आणि शेती क्षेत्रात 2.93 लाख कोटींची गुंतवणूक केली, ही विक्रमी गुंतवणूक आहे - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मी भारतीय आहे ......!* शाळेत असताना " भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत." अशी प्रतिज्ञा करतो. या प्रतिज्ञेचा आणि आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचा काही एक संबंध नाही. म्हणजे आपले दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत........ हा लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/BDmiERKqz2w आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सांगली* सांगली हे शहर दक्षिण महाराष्ट्रात वसलेले आहे. सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या ५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. सांगलीतील पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर सुप्रसिद्ध आहे.   सांगली शहर हे पहिलवानांसाठीही प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी मारुती माने याच मातीतले. सांगली येथील हळद बाजारपेठ ही अशियातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. सांगली जिल्हा द्राक्षांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच पलूस येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे वाईन पार्कही सुरू झाले आहे. भडंग(एक प्रकारचे चुरमुरे) हा सांगलीकरांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) वर्तुळाला व्यास किती असतात?* 👉🏼 असंख्य *२) सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती?* 👉🏼 ० शून्य *३) ६४चे घनमूळ किती?* 👉🏼 ४ चार *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 व्यंकटराव पाटील जाधव रोषनगावकर 👤 मंगेश राजेश पापनवार, वसमत 👤 रविकुमार येळवीकर, नांदेड 👤 श्रीनिवास बिचकेवार, धर्माबाद *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " बांड " केलेले उपकार विसरतात माणसं ज्वारीत येतात जशी बांड कणसं बांड म्हणून त्याला टाकून देतात माणसं बांडापेक्षा चांगली जास्त असतात कणसं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *दोन्ही हात एकत्र आले की 'नमस्कार' होतो. हा नमस्कार म्हणजे एक सोपस्कारही असतो. कधी कधी तो उजवा हात छातीला लावून स्मित करूनही केला जातो. या नमस्कारामागे एक प्रमुख भावना दडलेली असते, ती म्हणजे ज्येष्ठांचा 'आदर आणि स्वागत.' या नमस्कारामध्ये इतरही भाव दडलेले असतात. कधी चरणस्पर्श तर कधी अगदी गुडघ्यापर्यंत स्पर्श करून हे नमस्कार होतात. छोट्यांचे मोठ्यांना नमस्कार व मोठ्यांचे थोरांना नमस्कार यात फरक असतो. त्यात स्त्रीयांचे नमस्कार वेगळे व बालकांचे नमस्कार वेगळे. शरीराची अष्टांगे जमिनीला लावून साष्टांग नमस्कार केले जातात किंवा सुर्य नमस्कार होतात.* *देवाला केलेल्या नमस्कारात थोडा फरक पडतो. त्यात कृतज्ञतेची भावना येते. दोन्ही हात नम्रतेने जोडले जातात. डोळे अर्धोन्मीलित होतात. मन करूणात्मक याचकाच्या भुमिकेत जाते. हातात ओंजळभर फुले येतात, ओठ पुटपुटू लागतात, कदाचित श्लोक किंवा एखादे स्तोत्र सवयीने ओठांवर येते, एखादी आरती आठवते. कधी नवस बोलले जातात तर कधी ते फेडले जातात. अशा अनेक नमस्कारांची रांग लागते. यात मागण्याच जास्त असतात.* *"भक्त परमेश्वराकडे असंख्य मागण्यांचा ओघ सुरू ठेवतो, हजारो नमस्कार देवाचरणी ठेवून निघून जातो."* ••●🔶 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🔶●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* *मोबाईल - 9167937040* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ धैर्य आणि संयम यांच्या वेलीवर तर सुख दु:खाची पाने आणि फुले उमलतात. त्यात कोमेजणारी फुलं ही दु:खाची असतात.त्यांना ऊन सहन होत नाही.म्हणून कोमेजून जातात.त्याच प्रकारे मानवी जीवनाचे असते.दु:ख सहन होत नाही म्हणून मनाने क्षीण होतात. त्यांचे धैर्य कमकुवत होत जाते.उलट ज्या फुलांमध्ये धैर्य आणि संयम असते ती बहरतात नि फुलतात. ज्यांच्या जीवनात धैर्य आणि संयम असते ती माणसे कोणत्याही परिस्थितीला धैर्याने आणि संयमाने मन ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात आणि तेच जीवनात फुलणा-या फुलाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/ 8087917063. 🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कविता -* 🌹 *वाढदिवसाच्या* *शुभेच्छा* 🌹 आज तूझ्या जन्मदिनी देते सख्या मनापासूनी शुभेच्छा जीव ही ओवाळून टाकेल तूझ्यावर सांग आज तूझी काय आहे ईच्छा... तू असा सदा हसत रहा खळखळत असाच वाहत रहा मनोकामना पूर्ण हो तूझी मनी माझ्या अशी सदिच्छा... हर सुख तूझ्या दारी प्राजक्त बहरो तूझ्या अंगणी मागे तू ना वळून पाहू सुख सारे राहो तूझ्या जीवनी... जीवनातील ध्येय तूझ्या तू असाच गाठीत जा यशाची शिखरे पार करीत स्वप्न तूझी गुंफित जा.... ✍🏻 *सौ.सुचिता नाईक, किनवट* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जर मनच अशुद्ध तर.....* खूप जुनी गोष्ट आहे. एकदा संत कबीर बसले होते. त्यांच्याकडे एक व्यापारी धावत आला. त्याने कबीरांना विनंती केली, 'मला तुम्हाला माझा गुरू करायचे आहे, तुम्ही मला गुरुमंत्र द्या' तेव्हा संत कबीरांनी त्याला पैसे दिले आणि सांगितले आधी तू पटकन जाऊन दूध घेऊन ये, मग मी तुला गुरुमंत्र देतो.  त्या व्यापाऱ्याला खूप घाई होती. तो तडक धावत गेला आणि त्याने दूध कबीरांना आणून दिले. कबीरांनी त्याला एक भांडे दिले आणि सांगितले, हे दूध या भांड्यात ओत. त्याने ते भांडे घेतले, त्यात प्रचंड घाण साचली होती. त्या व्यापाऱ्याने कबीरांना ही बाब सांगितली. ते म्हणाले, बघ जर तू या खराब भांड्यात दूध टाकायला तयार नाहीस तर, मग मी तुझ्या अशुद्ध मनात राम नावाचा मंत्र कसा देऊ? '  कबीरांनी म्हटलेले वाक्य किती खरे आहे बघा? जर तुमचे मनच शुद्ध नाही तर तुम्ही देवाचे दर्शन घेतले काय, किंवा संत सानिध्यात राहिलात काय, त्याचा काय परिणाम होणार?  संतांनीही हेच सांगितले आहे. भलेही तुम्ही पुजा नका करू, परंतु तुम्ही तुमचे आचरण, आणि मन शुद्ध ठेवा. आपण इतरांना एखाद्या कामासाठी दोष देत असतो, पण त्याची त्यामागची भूमिका समजून घेणे गरजेचे असते. आणि आपण नेमके या उलटच करतो.  आपल्या दैनंदिन कामात आपण अनेकांना भेटत असतो, यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगलीच भेटते असे नाही, तर प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असून शकतो. त्यांच्या स्वभावानुसार त्यांना काम देणे गरजेचे आहे.  बदलायची असतील तर त्यांची मने बदलण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्यांच्या मनातील कटुता कमी करा. कारण कबीरांनी म्हटल्याप्रमाणे, खराब भांड्यात ज्या प्रमाणे तुम्ही दूध नाही टाकणार त्या प्रमाणेच एखाद्याचे मन परिवर्तन झाल्याशिवाय तुम्ही त्याला बदलू नाही शकणार. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ➖➖➖➖➖➖➖ *🌺जीवन विचार*🌺 〰〰〰〰〰〰〰 संध्याकाळच्या संधीप्रकाशात ही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला. 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणुस एकांताला जास्त घाबरतो. 'It is better to have loved and lost, than never to have loved at all!' अत्यंत महागडी,न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य ". जोपर्यंत स्वतःच्या विचांराचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेल असतं सगळ्यांचं. "आंब्याच्या झाडाला खुप मोहोर येतो; पण फळ थोडे लागते.आयुष्याचे झाडही तसेच आहे.त्याला आशेचा मोहोर खुप येतो". smt.pramilatai senkude म्हणूनच म्हणतात 'आयुष्य ही चैन नसुन एक कर्तव्य आहे'. आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत आपण आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणूच शकत नाही. आपले कर्म , कर्तव्य आपण जर का प्रामाणिकपणे निभावले तर आपल्याला आपल्या जीवनात समाधानाचे आयुष्य लाभते.कोणत्याही कारणाने आपण जर का आपला स्वार्थ पाहून स्वार्थी प्रवृत्तीने वागलो तर ही स्वार्थी प्रवृत्ती दुसऱ्याला नुकसानकारक ठरते.पण आपल्यालाही कधीना कधीतरी हानीकारक ठरते. *ज्यांचे कर्म , कर्तव्य निस्वार्थीवृत्तीचे , प्रामाणिकपणा जोपासणारे असते अशांचे स्थान महान असते.* ' जीवन म्हणजे प्रेम, कर्तव्य आणि श्रमरुपी सरितांचा संगम होय'. =================== 🙏शब्दांकन /संकलन🙏🏻 ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता. हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 💐🍀💐🍀💐🍀💐

नमस्कार 👏🏻🙏🏻मी प्रमिलाताई सेनकुडे जि.प.स.शि वाटेगाव ता.हदगाव , जिल्हा नांदेड. 🙏🏻🙏🏻 मी राबवित असलेल्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम या अंतर्गतचा हा उपक्रम 🖊📚🖊📚🖊📚🖊 *आज दि.२९/०८/२०१७* *रोजी सायंकाळी हदगाव (तांडा) येथे श्री दत्त गणेश मंडळ येथे गरीब व गरजू मूलांना एक पेन एक वही वाटप करण्यात आली आहे.गणेश मंडळाला दान, अन्नदान तर आपल सर्वांच असतेच आणि त्यात समाजाच आपण काहीतरी देण लागतो ह्या दृष्टीने आणखी भर म्हणून मी हा सार्वजनिक उपक्रम राबविला.* काही क्षणचिञे 👇👇👇👇👇👇 यंदा श्री गणेशाच्या चरणी नारळ,पेढे अर्पण करु व १ वही १ पेन पण अर्पण करूयात. आपणही हि संकल्पना आपल्या मंडळात अथवा आपल्या गावी कुठेही साजरी करू शकता. संकल्पना :- श्री गणेशाच्या चरणी अर्पण करूया १ वही १ पेन प्रत्येक कमावत्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेनुसार श्री गणेशाच्या चरणी १ वही १ पेन अर्पण करावे. ज्याची किंमत फक्त १०-१५ रुपये असेल.अशा आपण कितीही वह्या पेनी अर्पण करु शकतो. आपण एखाद्या गावातील गरीब शाळेमध्ये अथवा अनाथाश्रमातील मुलांना मदत म्हणून देऊ शकतो. फक्त १०-१५ रुपयांमध्ये आपणा सर्वांकडून खूप चांगले काम होऊ शकते. आपण जितक्या भक्ती भावाने श्री च्या चरणी नारळ,हार,पेढे ई.अर्पण करतो त्याच श्रद्धेने १ वही १ पेन अर्पण करूया. श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांकडून भक्ती, श्रद्धा याचबरोबर समाजिक कार्य देखील होईल. *गणपती बाप्पा मोरया* 🙏🏻 🌹💐🌹🙏🏻

☘💐☘💐☘💐☘ *माझी शाळा माझे उपक्रम* ➖➖➖➖➖➖➖ *' अवयव दान दिन ' जनजागृती* *जि. प.प्रा.शा वाटेगाव* 〰〰〰〰〰〰〰 *दि. २९-०८-२०१७*रोजी आमच्या जि. प.प्रा.शाळा वाटेगाव येथे २९ आँगस्ट हा दिवस *'अवयव दान दिन '* म्हणून साजरा करण्यात आला. या अंतर्गत *प्रतिज्ञा* घेण्यात आली.व सदरील प्रतिज्ञेचे वाचन आम्ही सर्वांनी व आरोग्य सेविका सौ.आर.एस.भाले यांनी केले.अवयवाचे दान का करावे या संदर्भात शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी कसे राहील हे ही सांगितले व निदान उपचाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आल्या.या जनजागृती आरोग्य शिक्षणाचा माध्यमातून विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्य कसे राहील स्वच्छतेचे महत्त्व, अवयव दानाचे महत्त्व ह्या संदर्भात माहिती सांगण्यात आली. 👇👇👇👇 काही क्षणचिञे 〰〰〰〰〰〰 *✍वृत्तांकन लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.) जि. प.प्रा .शा.वाटेगाव ता.हदगाव जि. नांदेड. ➖➖➖➖➖➖

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 13/08/2017 वार - रविवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९४३ - रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी. डी. देशमुंखांची नियुक्ती. १९९१ - ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तूंग व्यक्तिमत्व प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी. १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक. १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार. 💥 मृत्यू :-  १९८० - लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर कोरियासोबत वाद वाढेल अशा गोष्टी टाळण्याची केली विनंती* ----------------------------------------------------- 2⃣ *जम्मू-काश्मीर : शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन लष्कराचे जवान शहीद* ----------------------------------------------------- 3⃣ *एनडीए मधून बाहेर पडण्याबाबत 15 दिवसात निर्णय घेणार - खासदार राजू शेट्टी.* ----------------------------------------------------- 4⃣ *राजस्थान सरकारने विद्यापीठांसाठी सुट्यांची नवी यादी केली जाहीर, 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी रद्द.* ----------------------------------------------------- 5⃣ *अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला गोपीनाथ मुंडे यांचं नाव, बीड जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर.* ----------------------------------------------------- 6⃣ *श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या कसोटीत भारताच्या पहिल्या दिवस अखेर सहाबाद 329 धावा, शिखर धवनचे दमदार शतक.* ----------------------------------------------------- 7⃣ *लंडन : 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत जमैका संघाचा पराभव, उसैन बोल्ट जखमी, ग्रेट ब्रिटनने पटकावले सुवर्ण.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *तंत्रस्नेही शिक्षक : काळाची गरज*         आजचे युग हे संगणकीय आणि नवनवीन तंत्रज्ञानाचे आहे. रोज काही ना काही नवीन महितीची भर पडत आहे. संगणक, मोबाईल आणि स्मार्ट फोन मुळे घरबसल्या बरीच माहिती मिळत आहे. एका क्लिक वर हवी ती माहिती क्षणात मिळण्याची सुविधा आत्ता निर्माण झालेली आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शाळेतील अध्ययन आणि अध्यापनात झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच मिळेल असा विश्वास.........लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/LrHDpYFQK9w आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *वर्धा* वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याच ेमुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा ह्याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली सुमारे १.०६ लाख लोकसंख्या असलेले वर्धा शहर कापूस व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव येथील सेवाग्राम आश्रमासाठी प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचेनिवासस्थान होते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारतीय लष्करातील सर्वोच्च सन्मान कोणता?* 👉🏼 परमवीर चक्र *२) परमवीरचक्र आतापर्यंत कितीजणाना देण्यात आला?* 👉🏼 फक्त २१ जणाना *३) परमवीर चक्र पदकाचे डिझाइन कोणी तयार केले आहे?* 👉🏼 सावित्रीबाई खानोलकर *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 नरेंद्र रेड्डी, बाळापुर 👤 योगेश नारायण येवतीकर 👤 संदेश लोखंडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " वास्तव " कल्पने पेक्षा वास्तव एकदम वेगळं असतं कल्पना करतो ते वास्तवात सगळं नसतं कल्पना अन् वास्तव वेगवेगळेच असते कल्पनेत वाटते ते वास्तवात कधीच नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *'स्तुती' कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडते, देवांनाही आवडते. म्हणून तर 'आरती' हा प्रकार जन्माला आला. देवाची स्तुती सामुदायिक, एकत्रीत, तालासुरात करता यावी म्हणून तर संगीतमय आरतीचा शोध लागला असावा. त्या म्हणताना उच्चारांपेक्षा त्यातली भावना आधिक महत्वाची. आरत्यांना आरती म्हणण्याचे कारण म्हणजे, देवाची शब्दातून केलेली आर्त प्रार्थना हेच आहे. या आर्ततेमुळे त्या स्थितप्रज्ञ परमेश्वरास पाझर फुटून तो आपल्यावर कृपा करील, ही एकमेव आशा भक्ताला असते.* *माणसांबाबत या आरतीला तालासुरांची गरज नाही. चार मोजक्या शब्दांत केलेली स्तुती समोरच्या व्यक्तीला हरभ-याच्या झाडावर चढवायला खूप होते. ही झाडे स्तुतीच्या रूपाने विविध क्षेत्रात फोफावलेली जाणवतात. राजकारणात तर त्यांचे वटवृक्ष झाले आहेत. 'साहेब, तुम्ही आहात म्हणून सर्वकाही आहे.' ही आरती तर 'सुखकर्ता दुखहर्ता' यापेक्षाही लोकप्रिय आहे. शिवाय जोडीला 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ही समारोपाची प्रार्थना तर राजकारणात सुरूवातीलाच म्हटली जाते. कधी कमी तर कधी अमाप स्तुतीने या आरत्या आपले काम चोख करीत असतात.* *"आरतीसमोर सहजी प्रसन्न होत नाही तो 'देव' आणि अगदी स्वस्तात पटतो तो 'माणूस' हा फरक आहे."* ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो.हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे.वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद.9421839590/8087917063. 🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *☕ आली चहाची अॉर्डर ☕* नाही डब्यात साखर आली चहाची अॉर्डर आली चहाची अॉडर नाही चहा पावडर ।।धृ।। आली महिना अखेर महागाई बेसुमार खेळ दरमहा हाच असा चालतो संसार।।१।। संसारात नाही सार तरी चालतो संसार येवो किती झंझावात तरी चालतो संसार ।।२।। दोन जिवांचा संसार चालवितो हात चार आली चहाची अॉर्डर आम्ही पुरी करणार ।।३।। येवो कठीण समय तरी आम्ही तारणार साथ आम्हाला साथीची आम्हासाठी भरतार ।।४।। - सौ. मंगला मधुकर रोकडे. धुळे . मो.नं . 9371902303 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *देवाचा मित्र* एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो. . *स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? देवाचा मित्र व्हा *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 14/08/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्रीकृष्णजन्माष्टमी* 💥 घडामोडी : १९२१ - तन्नु तुव्हा या राष्ट्राची रचना. 💥 जन्म : १९११ - वेदतिरी महारिषी, भारतीय तत्त्वज्ञानी. १९२५ - जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार. १९६८ - प्रवीण आम्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥मृत्यू : १९८४ - खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नागपूर - नागपूर मध्ये आंतरराष्ट्रीय मेडिकल टुरिझम साठी मेडिकल हब होण्याची क्षमता, इंडो यूके इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ मेडिसिटीमुळे मिहानचा चेहरामोहरा बदलेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ----------------------------------------------------- 2⃣ *लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये स्वाइन फ्लूचे आतापर्यंत 695 रूग्ण, लखनऊमध्ये 394 रूग्ण. स्वाइन फ्लूने आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद : अंबाजोगाई येथे होणा-या 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड, मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत झाला निर्णय.* ----------------------------------------------------- 4⃣ *जम्मू आणि काश्मीर - शोपियाँ येथे झालेल्या चकमकीत महाराष्ट्रातील सुमेध गवई यांना वीरमरण, शहिद सुमेध गवई यांचे पार्थिव आज रात्री नागपुरात येणार ; उद्या अकोल्यातील गावी रवाना होणार* ----------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश : मंडी भूस्खलनमध्ये आतापर्यंत 46 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात यश, सकाळी पुन्हा मदतकार्य पुन्हा सुरु होणार.* ----------------------------------------------------- 6⃣ *श्रीलंकेविरूद्ध पाच वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, रोहीत शर्माकडे उपकर्णधारपद.* ----------------------------------------------------- 7⃣ *पल्लेकल कसोटी : श्रीलंकेचा पहिला डाव 135 धावांमध्ये संपुष्टात, 352 धावांनी अजूनही पिछाडीवर* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *रेल्वेत प्रवाश्याना होणारा त्रास* रेल्वेचा प्रवास सर्वात सुखकर आणि स्वस्त असल्या मुळे जास्तीत जास्त लोक या मार्गाने प्रवास करताना दिसून येतात. आज संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे पसरले असून अनेक खेडी या रेल्वेने जोडली गेली आहेत. रेल्वेचा प्रवास फक्त नावाला च सुखकारक वाटते. पण येथे सुद्धा अनेक त्रासदायक गोष्टी घडतात......... लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/iCJoi1wUm93 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *उस्मानाबाद* हे शहर उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार उस्मानाबाद शहराची लोकसंख्या ८०,६१२ होती. पैकी ५२% पुरुष तर ४८% स्त्रिया होत्या. १४% व्यक्ती ६ वर्षांखालील होत्या. येथील साक्षरता प्रमाण ७४% आहे. ८०% पुरुष तर ६७% स्त्रिया साक्षर आहेत.उस्मानाबादमध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चे सब कॅम्पस आहे. *इतिहास* उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. (आधार हवा!) शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. शहराचा मध्यभागातून भोगावती नदी वाहते. उस्मानाबाद शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर 'धाराशिव’ नावाची जैन लेणी आहेत. तुळजाभवानी ही उस्मानाबादची कुलस्वामिनी म्हणून मानली जाते. तुळजाभवानीचे हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. तुळजापूर गाव नवरात्रात भक्तांनी गजबजलेले असते.आणि येथे मोठ्या प्रमाणात भाविक जमत असतात.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ✍🏻 *'इमानदारी'हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे.त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले, तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) क्रांतिदिन कधी साजरा केला जातो?* 👉🏼 ९ ऑगस्ट *२) "छोडो भारत" हे आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले होते?* 👉🏼 महात्मा गांधी *3) यादिवशी महात्मा गांधीनी भारतीयांना कोणता मंत्र दिला?* 👉🏼 करेंगे या मरेंगे *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गजानन गंगाधरराव रामोड, जारीकोट 👤 राजू टोम्पे 👤 राम दिगांबर होले 👤 सुनील गुडेवार 👤 राहुल तलाठी, पुणे 👤 गजानन पाटील 👤 मुनेश्वर सुतार 👤 गणेश इबितवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "रूची " न आवडणाराला वाटते हे काही धड नाही साखर खाऊ घातली तरी वाटते गोड नाही रूची असल्या शिवाय निर्माण होत नाही आवड रूचीहीन कशाला कोण काढील सांगा बरं सवड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.* *शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.* *"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."* ••●🔹‼ *रामकृष्णहरी* ‼🔹●•• 🔆🔆🔆🔆🔆🔆 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मानवी जीवन म्हटले की, त्याला त्याच्या दैनंदिन जीवनात कुठे ना कुठेतरी अडचण येणारच. अशावेळी त्या अडचणींवर काहीतरी उपाय अथवा पर्याय शोधून काढावाच लागतो.अडचण आली म्हणून स्तब्ध बसता येणार नाही किंवा काहीच न करता शांत ही बसता येणार नाही.असे जर केले तर अडचणींवर मातही करता येणार नाही.त्यावर काही ना काही उपाय शोधून काढावेच लागणार आहे.अशावेळी स्वत:ला जर काही सुचत नसेल तर आपल्या जवळच्या विश्वासू माणसांकडून किंवा अनुभवी माणसांकडून त्यावर सल्ला घ्यावा व आपली अडचण दूर करुन घेऊन सुलभ जीवन जगण्याचा मार्ग काढावा यातच खरे जीवन जगण्याचे कौशल्य आहे. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. 🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃🌺🍂🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्रीकृष्णजन्माष्टमी* आज गोकुळात सखी मोद कसा आला, येईल ती गोपी घेई हाती फुलमाला। वसुदेव-देवकीला पुत्र आज झाला, नंद-यशोदेस परि मोद किती झाला। कंस किती दुष्ट कसा मामा म्हणु त्याला, जन्मताच मारितो तो देवकीसुताला। लपुनछपुन आला पहा यमुनेच्या तिरी, वासुदेवा वंदुनी त्या दुहिता नम्र शिरी। ओसरता पाणलोट वसुदेव धाला, यशोदेच्या हाती मग सोपविले त्याला। षड्रिपुसंगे होते जग हे भ्रमात, गीतेचे हो अमृत पाजी बालक ते शांत। उद्धरिण्या जगा त्याने गीता ही ओपिली, जन्माचिया सार्थकाने मती गुंग केली। अजि त्याचा आहे पहा जगी जन्मदिन, नाचु गाऊ चरणी त्या होऊ आता लीन!! @ डॉ श्रीकांत 9850923772 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मित्रांची कथा* एक जंगल. जंगलात दोन वाघ. दोघेजण अगदी जवळचे आणि जुने मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-समजून घेतले, एकत्र शिकार केली ... खूप काही, पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होवून आणि दोघे वेगळे होतात. बरीच वर्षे जातात दोघांनाही त्यांची जीवनसाथी मिळते मुले होतात. एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो पाहतो तर काही कुत्र्यांनी त्याच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो. दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?". वाघ म्हणतो, "बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण ती बळ देईल". *तात्पर्य :-* "फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू जेणेकरून कुत्र्यांना बळ येईल". *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड (हदगाव)* 9403046894 *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये संकलक *ना.सा.येवतीकर* व टीमचा तोपर्यंत नमस्कार.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/08/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *भारतीय स्वातंत्र्य दिन* घडामोडी १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. जन्म १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी. १९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री. १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *न्यू इंडियामध्ये सर्व भारतीय सुखी राहावेत, देशवासियांनी जीएसटीचा स्वीकार केल्याबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केला आनंद* ----------------------------------------------------- 2⃣  *झारखंडमधील बहारगोडा येथील रस्ते अपघातात दहा जणांचा मृत्यू तर 12 जखमी जखमी झाल्याचे वृत्त.* ----------------------------------------------------- 3⃣ *पाटणा - बिहारला पुराचा तडाखा, १२ जिल्हे पुराच्या पाण्याखाली* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : सोलापूर येथील सुरक्षा शाखेतील सहा़ पोलीस फौजदार रऊफ शेख राष्ट्रपती पदकाचे मानकरी़* ----------------------------------------------------- 5⃣ *पुणेः शहीद मेजर कुणाल गोसावी यांना लष्कराचे मरणोत्तर शौर्यपदक जाहीर* ----------------------------------------------------- 6⃣  *भारताने तिसरी कसोटी 1 डाव 171 धावांनी जिंकली, मालिकेत 3-0 ने विजय.* ----------------------------------------------------- 7⃣ *रवी शास्त्रींनी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मिळालेला विजय ही चांगली सुरुवात आहे - सी. के. खन्ना, बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्*ष ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या दोन वर्षपूर्ती निमित्त *कवयित्री शशिकला बनकर* यांची प्रतिक्रिया पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/VZVbajbejxt आपले अभिप्राय जरूर द्यावे. असेच क्रमशः प्रकशित होतील. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                    *वाशीम* वाशिम  हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांची राजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके- सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस ही आहेत.    *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जेव्हा देव आपले संकट निवारण करीत नाही, तेव्हा देवाचा आपल्यावर विश्वास असतो कि ती संकटे आपण सहज पार करू शकू* - रामदास   पेंडकर (तानूरकर) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?* 👉🏼     पंडित जवाहरलाल नेहरू *२)  भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा किती वर्षे पूर्ण झाली?* 👉🏼    ७०वर्षे *३)  स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?* 👉🏼     लॉर्ड माऊंट बॅटन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 प्रमोद शेलार, सहशिक्षक, कोहळी ता हदगाव जि नांदेड 👤 अरविंद कुलकर्णी, साहित्यिक       अहमदनगर 👤 शिवानंद सुरकुटवार, नांदेड 👤 साईनाथ चपळे, बन्नाळी 👤 किरणकुमार नामेवार, वसमत *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अभिमान " भारतीय स्वातंत्र्य आमच्या अस्मितेची गाथा आहे तिरंग्या पुढे आमचा नतमस्तक माथा आहे तिरंगा म्हणजे आमचा जान की प्राण आहे तिरंगी झेंड्या आम्हाला तुझा अभिमान आहे स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.* *गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌹🌹🌹🌹🌹🌹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वेळ ही भुतकाळाचा काहीच विचार न करता शांत राहते, वर्तमानात क्रियाशील असते तर भविष्यात जे काही होईल ते आपण स्वीकारु अशा तत्त्वाने काळानुसार चालते. पण माणसाचे तसे नाही. माणूस भुतकाळात जे काही घडून गेले त्या गोष्टीवर विचार करुन वर्तमानात लक्षपूर्वक काळजी घेऊन चालत असतो आणि भविष्यात आपण आजच्यापेक्षा ही अधिक चांगल्या प्रकारे जीवन कसे सुधारता येईल या अपेक्षेने तो जगण्याचे स्वप्न पाहत असतो.हे सारे माणसाने वेळेकडूनच शिकले आहे.वेळ ही आपल्यासाठी आहे आपण वेळेसाठी नाही.त्यामुळे वेळ ही स्वतः च्याच पध्दतीने काळानुसार मार्गक्रमण करीत असते आणि आपण त्या त्या नुसार जीवनात मार्गक्रमण करतो आणि करायला शिकले पाहिजे तरच जीवन सुखी व समृद्धी होईल. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590/8087917063. 🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃💯🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *माझा भारत देश महान* अनेक राज्ये अनेक प्रदेश विविध जाती विविध भाष नाही कोणी इथे लहान माझा भारत देश महान तीन रंगाची बात न्यारी निळ्या रंगात चोवीस आरी तिरंगा आमुची आहे शान माझा भारत देश महान दिल्ली आहे देशाची राजधानी सर्वांचे लक्ष घेतो वेधूनी कारभार चालतो एकदम छान माझा भारत देश महान इथे नांदतो सर्वत्र समानता एकमेकामध्ये आहे बंधुता सर्वच गातात एकच गान माझा भारत देश महान जगाच्या कोपऱ्यांत कुठेही एक तरी भारतीय राही कष्टाने राखतो देशाची मान माझा भारत देश महान - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *भारतीय स्वातंत्र्य दिन* स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम ,नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते. कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते संकलन :- प्रल्हाद कापावार  ( स.शि.)             विद्या निकेतन प्रा.वि. बिलोली. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

चांगली मैत्री गमावली एका नदीच्या ठिकाणी मगर 🐊🐒आणि माकड राहत होते. नदीच्या किनारी एक आंब्याचे 🌳झाड होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला शिकार मिळाली नव्हती म्हणूनच मगराला खुप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला. मला खुप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे . भूकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची फळे खायला दिली. रोजच मगर माकडाकडे येऊन आंबे मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघे चांगले मिञ झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेली. ती अत्यंत गोड फळे, खाल्यावर मगराची पत्नी त्याला म्हणाली , ' इतकी गोड फळे खाणा-या माकडाचे ह्रदय किती गोड असेल नाही का ' ? माकडाचे ह्रदयच मला खाण्यासाठी आणून द्या. असा हट्ट पत्नीने धरल्यामुळे मगराचा निरूपाय झाला. त्याला नाईलाजाने हट्टापायी मगर निरूपायास्तव या कामासाठी तयार झाला. दुस-या दिवशी मगर माकडाला म्हणाला. प्रिय मिञ तुला माझ्या बायकोने जेवणासाठी बोलावले आहे. चल आपण घरी जेवायला जाऊ मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जायला निघाले. मगराला राहवले नाही म्हणून त्यांने प्रिय मिञाला सांगितले कीं, माझ्या प्रिय पत्नीला तुझे ह्रदय हवे आहे, म्हणून आपण घरी चाललो आहोत. अत्यंत हुशार असणा-या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले ' अरेरे - - - ! माझे ह्रदय तर झाडावरच आहे ! मगर म्हणाला मग आपण परत झाडाकडे जाऊयात. दोघेही नदीकिनारी पोहचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहचल्यावर माकड मगराला म्हणाला. 'मिञा तू विश्वासघातकी आहेस ' निघ आता - - - ! मगर खजील झाले. त्यांने स्वतःचा चांगला मिञ गमावला होता. *तात्पर्य*:- कोणाचाही विश्वास घात करू नये.कोणाचीही फसवणूक करून स्वतःचा स्वार्थ,इच्छा ,पाहू नये.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 16/08/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९६० : जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला. 💥 जन्म :- १९५७ : रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू 💥 मृत्यू :-  १८८६ : श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भारतीय स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात उत्साहात साजरी* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबईः एअर इंडियाच्या विमानात चढताना जवानांना प्राधान्य, एअर इंडियाचा निर्णय* ----------------------------------------------------- 3⃣ *ठाणे : बोरीवलीच्या शिवसाई मंडळाने नौपाड्यातील दहीहंडी उत्सवात लावले 9 थर,मंडळाने मिळाले 11 लाख रुपयांचे बक्षीस* ----------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे काळा पैसा बाजारात आला, 3 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश : मंडीमध्ये भूस्खलन झाल्यामुळे येथील हनोगी माता मंदिरजवळील राष्ट्रीय महामार्ग 21 बंद करण्यात आला आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन.* ----------------------------------------------------- 7⃣ *प्रो. कबड्डीः पुणेरी पलटनची बंगाल वॉरियर्सवर ३४-१७ अशी मात* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विचार बदला, देश बदलेल* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/MXWmLeEkQDd वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पुणे*          पुणे जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यासंदर्भात एक म्हण प्रचलित आहे - पुणे तिथे काय उणे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या ह्या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. पुणे शहर हे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर नैर्ऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार्‍या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे. अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्‍या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्‍याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणार्‍या संत तुकारामांची, पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जगाला काय या आवडतं, ते करू नका. तुम्हाला काय आवडते ते करा* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण कोणते?* 👉🏼 जायकवाडी *२) जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?* 👉🏼 गोदावरी *३) जायकवाडी धरणाचे नाव काय?* 👉🏼 नाथसागर *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 कवी निखिल खराबे, कुही नागपूर 👤 कोंगीरी राममोहन 👤 कु. श्रध्दा रामेश्वर चिंतलवाड, धर्माबाद 👤 सुभाष पालदेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "उत्साहाच्या भरात " उत्साहाच्या भरात नको ते धाडस करतात कारण नसतांना ही काही उगीच मरतात क्षमता आणि मर्यादा ओळखून धाडस करावं उत्साहाच्या भरात उगीच कशाला मरावं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कोणत्याही गोष्टीचे सखोल चिंतन चांगले काम करण्यास प्रवृत्त करत असते. त्यामुळे जाणिवा तर समृद्ध होतातच; पण समजही वाढत जाते. कळण्याची पातळी उंचावते आणि जगण्यातही आनंद निर्माण होऊ लागतो. आनंद आला की सौंदर्य आले. अशी ही श्रृंखला आहे. त्यात धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या नावाने अडसर तयार करणे आनंद मिळविण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरेल. त्यामुळे शरीरस्वास्थ्याचा, मन:स्वास्थ्याचा आणि परिणामी समाजस्वास्थ्याचा विचार करताना आकाशासारखा व्यापक गुणधर्म ठेवायला हवा. त्याशिवाय तरणोपाय नाही.* *त्यासाठी रोजच्या वेळेतील सकाळची अगदी दहा मिनिटे स्वत:ला द्यावीत. त्यात सुरूवातीची तीन मिनिटे काल काय केले आणि काय राहिले याची उजळणी, पुढची दोन मिनिटे त्यात झालेल्या चुका आणि उरलेली पाच मिनिटे आज काय करायचे याला द्यायला हवीत. त्यात काल ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती न होऊ देण्याविषयी स्वत:ला बजावायला हवे. तरच निश्चयाने पाऊल पुढे टाकता येईल. अन्यथा 'ये रे माझ्या मागल्या' किंवा 'जन्माला आला.....' या दोन प्रसिद्ध म्हणी आपल्यासाठीच आहेत असे समजायला हरकत नाही.* ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●•• ⚜⚜⚜⚜⚜⚜ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.' तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात... ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजची काव्यसरिता* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अंक गीत* एक एक एक लाल चेंडू फेक दोन दोन दोन मला आवडतो फोन तीन तीन तीन डोक्याला लावा पीन चार चार चार सुट्टीचा दिवस रविवार पाच पाच पाच ताल धरून नाच सहा सहा सहा रांगेत उभे रहा सात सात सात खाऊ दाळ भात आठ आठ आठ बसा सरळ ताठ नऊ नऊ नऊ मुलांना देऊ खाऊ दहा दहा दहा शाळा सुटली पहा नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ चांगली मैत्री गमावली एका नदीच्या ठिकाणी मगर आणि माकड राहत होते. नदीच्या किनारी एक आंब्याचे झाड होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला शिकार मिळाली नव्हती म्हणूनच मगराला खुप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला. मला खुप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे . भूकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची फळे खायला दिली. रोजच मगर माकडाकडे येऊन आंबे मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघे चांगले मिञ झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेली. ती अत्यंत गोड फळे, खाल्यावर मगराची पत्नी त्याला म्हणाली , ' इतकी गोड फळे खाणा-या माकडाचे ह्रदय किती गोड असेल नाही का ' ? माकडाचे ह्रदयच मला खाण्यासाठी आणून द्या. असा हट्ट पत्नीने धरल्यामुळे मगराचा निरूपाय झाला. त्याला नाईलाजाने हट्टापायी मगर निरूपायास्तव या कामासाठी तयार झाला. दुस-या दिवशी मगर माकडाला म्हणाला. प्रिय मिञ तुला माझ्या बायकोने जेवणासाठी बोलावले आहे. चल आपण घरी जेवायला जाऊ मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जायला निघाले. मगराला राहवले नाही म्हणून त्यांने प्रिय मिञाला सांगितले कीं, माझ्या प्रिय पत्नीला तुझे ह्रदय हवे आहे, म्हणून आपण घरी चाललो आहोत. अत्यंत हुशार असणा-या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले ' अरेरे - - - ! माझे ह्रदय तर झाडावरच आहे ! मगर म्हणाला मग आपण परत झाडाकडे जाऊयात. दोघेही नदीकिनारी पोहचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहचल्यावर माकड मगराला म्हणाला. 'मिञा तू विश्वासघातकी आहेस ' निघ आता - - - ! मगर खजील झाले. त्यांने स्वतःचा चांगला मिञ गमावला होता. *तात्पर्य*:- कोणाचाही विश्वास घात करू नये.कोणाचीही फसवणूक करून स्वतःचा स्वार्थ,इच्छा ,पाहू नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

एका विज्ञानाच्या वर्गात झालेला कीस्सा .. शिक्षकांचं वर्गात आगमन होताच वर्गातला गोंधळ गोंगाट एकदम शांत झाला . आज सरांनी आपल्या सोबत काहीतरी प्रयोगाचं सामान आणलं होतं . मुलं कुतुहलानी सरांनी आणलेली झाडाची फांदी आणि त्यावर असलेला फुलपाखराचा कोष बघायला लागले. सरांनी आपला वर्ग सुरू केला, " फुलपाखराचे जीवन चक्र " शिक्षकांचं शिकवणं सुरु झालं होतं , पण मुलांचं सगळं लक्ष त्या कोषाकडे होतं . त्यातलं फुलपाखरु नुकतच त्या कोषातुन बाहेर पडायच्या मार्गावर होतं . ते फुलपाखरु त्या बंद कोषातुन बाहेर पडायला झटत होतं. त्याची ती धडपड ,वेदना सगळी मुलं अगदी बारकाईनं बघत होते . तितक्यात वर्गात परिचराने येऊन सांगितलं .. ," सर , तुम्हाला प्रिंन्सीपल सरांनी ताबडतोब बोलावलंय ऑफीसात .." शिकवणं थांबवुन सर वर्गाकडे उद्देशुन म्हणाले ," मुलांनो , मी जरा भेटुन येतो सरांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची , फुलपाखरु कितीही त्रासात आहे असं वाटलं, तरिही ते त्याच्याच चांगल्यासाठी असणार आहे , तेव्हा तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारची मदत करु नका. तुमची मदत त्याला हानीकारक होऊ शकते . " शिक्षक निघुन गेले . जसा सरांचा पाय वर्गाबाहेर पडला तशी सगळी मुलं पटापट येऊन त्या टेबला भोवती जमा झाले . आणि त्याची ती लांबुन दिसणारी धडपड जवळुन पाहु लागले . आता त्यांच्यात चर्चा मोठ्यानं सुरु झाली होती . " ये बघ ना त्याला कीती त्रास होतोय " "अरे त्याच्या कोषाला थोडासा बाजुला कर ना ." " बापरे , कीती दुखत असेल त्याला " " काही होणार नाही त्याला , काढ तो कोष बाजुला ," अशातच एका मुलाने पटकन हात समोर केला ,आणि कोष बाजुला केला .. मुलांच्या अपेक्षेप्रमाणे फुलपाखराने पटापट पंख पसरुन उडुन जायला हवे होते .. पण ते तसे न होता भलतेच झाले .... फुलपाखराने पंख पसरवले पण ते नीट उघडले गेले नाही ,आणि त्यामुळे त्या फुलपाखराला नीट उडताही आले नाही .....दुसर्‍याच क्षणी ते कोलमडुन पडले ..... मुलं घाबरली ,, आता आपल्याला रागावणार सर ,,, शांत पणे जागेवर जाऊन बसली .. सर परत आले ... वर्गात आपल्या गैरहजेरीत वर्ग इतका शांत बघुन त्यांना शंका आलीच की काहीतरी गडबड आहे . उत्तर समोरच दिसलं ... फुलपाखरु अर्धमेलं होऊन पडलेलं होतं ... शिक्षकांनी त्यात जास्त विचारपुस न करता एका वेगळ्याच रितीने मुलांना धडा दिला ..ते म्हणाले ... " मुलांनो ,,जर तुम्ही फुलपाखराला त्याच्या स्वत:च्या बळावर पंख पसरवु दिले असते तर आज ते उडायला सक्षम झाले असते ,, कारण ते कष्ट , त्या यातना त्याला ती सशक्षता देऊन जातात ज्यामुळे त्याला पुढंच जीवन जगायचं बळ मिळत जात असतं , जर त्याला ते आयतं मिळत गेलं तर त्याला स्वत:हुन जीवनातल्या बारिकसारीक गोष्टीही करता येत नाहीत ज्या की जगायला अत्यावश्यक असतात. आयुष्यात सगळंच एकसारखं , सोप्प , सुंदर , मनाजोगं मिळेलच असं नाही , ते मिळालं नाही म्हणुनची निराशा मनात बाळगुन उदास होण्या पेक्षा त्यातुन मार्ग काढणं शिकायला हवं . जीवनातले कष्ट हे सुद्धा एकप्रकारचे जीवनामृतच आहे . " ही गोष्ट मी कधीतरी ऐकलेली आहे , शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय ..... पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ,, की मुलांना आज आपण जे संगोपन देतोय ते काहीसं अशाच प्रकारचं आहे .. सुरक्षितता आणि सुखसोई द्यायच्या नादात आपण त्यांचा कोष हातानेच काढु बघतोय . बाहेरच्या जगात वावरताना मुलांना जी हुशारी ,जी समयसुचकता , जो संयम हवा आहे तो मुलांमधे कमी आढळतो . त्यामुळेच की काय मुलं थोडाश्या निराशेनी , अपयशाने खचुन जातात . सगळ्या वस्तु त्यांना सहज उपलब्ध झाल्याने त्यांना वस्तुंची किंमतही उरत नाही . प्रत्येक वेळी एक आधारस्तंभ म्हणुन आपण त्यांच्या मागे आहोतच पण प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत आपलं राहणं अशक्य आहे . म्हणुन मुलांना त्यांच्या कोषातुन स्वत:च बाहेर पडु द्यावं . त्रास होईल पण तो हिताचा राहील त्यांच्याचसाठी .

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/08/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  २००५ - बांगलादेशच्या ६४पैकी ६३ जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट. दोन ठार. २००८ - मायकेल फेल्प्सने २००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये आठवे सुवर्णपदक जिंकून उच्चांक स्थापला. 💥 जन्म :- १९१३ - डब्ल्यु. मार्क फेल्ट, एफ.बी.आय.चा निदेशक व वॉटरगेट कुभांडातील पत्रकारांचा खबर्‍या. 💥 मृत्यू :-  १९२४ - टॉम केन्डॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९८८ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई- राज्यात तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज.* ----------------------------------------------------- 2⃣ *नागपूर ग्रामीण भागात फक्त 12 तास वीज देणार, पाण्याच्या कमतरतेमुळे वीजकपात; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती.* ----------------------------------------------------- 3⃣ *सोलापूर - लोकमतचे समीर इनामदार यांना किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार, नाना पाटेकर यांनी केला गौरव* ----------------------------------------------------- 4⃣ *बैलगाडी शर्यतींना हायकोर्टाची मनाई, राज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान* ----------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश: चंबामध्ये ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती* ----------------------------------------------------- 6⃣ *मुंबई- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे. मागणीसाठी कुटुंबियांचं आझाद मैदानात उपोषण सुरू.*  ----------------------------------------------------- 7⃣ *शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठी लढणार, नवी शेतकरी संघटना सुरु करणार - सदाभाऊ खोत.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *यंदा कर्तव्य आहे ......!* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/88Vmobw9iPh वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                     *रायगड* रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले. *सीमा* पश्चिम- अरबी समुद्र, उत्त्तरेला- ठाणे जिल्हा, पूर्वेला- पुणे जिल्हा दक्षिणेला- रत्नागिरी जिल्हा आहेत. *तालुके* पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ माणूस विचार करतो देव आहे का नाही पण .....हे कधी विचार करत नाही मी माणूस आहे का नाही सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  मराठवाड्यात एकूण किती जिल्हे आहेत?* 👉🏼      आठ जिल्हे *२)  मराठवाड्यातील सुप्रसिद्ध गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे?* 👉🏼     नांदेड *३)  मराठवाड्यात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत?* 👉🏼      तीन *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 सौ. अरुणा राजीव भोसले 👤 सौ. श्रुतिका रवि यम्मेवार, धर्माबाद 👤 बालाजी बरडे, धर्माबाद 👤 अनिल मादसवार, हिमायतनगर 👤 सचिन एडके, धर्माबाद 👤 आदित्य अनिल चौगले रा. कोनवडे पो. कूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    *" खचू नका "* तुम्हीच सांगा मिञांनो किती जीव देणार आहेत जीवन संपवल्याने प्रश्न थोडे कमी होणार आहेत जीवन संपवून असे प्रश्न कधी सुटतं नाहीत संकट काळी खचून प्रश्न कधी मिटतं नाहीत     शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.* *काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.* *"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."*    ••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●••               🔱🔱🔱🔱🔱🔱     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ज्यांचे मन आणि विचार चांगले असतील तर त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि वैभव नांदत असते. * व्यंकटेश काटकर, नांदेड.   संवाद..9421839590. 🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                                          *विषय-हक्क*                                      निस्वार्थपणे वागणारी।                            हिरवी हिरवी झाडं।                                आपलं सर्वस्व।                                    देतात मानवाला।                                       कधीच आपल्या।                                  कर्तव्यात चुकत नाही।                            मग माणूसच का चुकतो?                           का घाव घालतो?                                     त्या निस्वार्थ झाडावर।                              एवढं जिव्हाळा,प्रेम देणारा।                               हिरव्या झाडावर आपलेही।                      काही *हक्क* अन् कर्तव्य                         त्याच्याप्रति नक्कीच आहे।                       त्याचं जीवापाड रक्षण करायचं।                  *हक्क*आहे आपला झाडावर।              म्हणून करु या त्याचे रक्षण।                     पर्यावरण संवर्धन व विकास साधून।          झाडे *जगवू* झाडे *वाचवू*                   सौ.वर्षा भांडारकर.                                 त.मूल.जि.चंद्रपूर. ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ एका विज्ञानाच्या वर्गात झालेला कीस्सा .. शिक्षकांचं वर्गात आगमन होताच वर्गातला गोंधळ गोंगाट  एकदम शांत झाला .   आज सरांनी आपल्या सोबत काहीतरी प्रयोगाचं सामान आणलं होतं . मुलं कुतुहलानी सरांनी आणलेली झाडाची फांदी आणि त्यावर असलेला फुलपाखराचा कोष बघायला लागले.  सरांनी आपला वर्ग सुरू केला,                                                                      " फुलपाखराचे जीवन चक्र " शिक्षकांचं शिकवणं सुरु झालं होतं , पण मुलांचं सगळं लक्ष त्या कोषाकडे होतं . त्यातलं फुलपाखरु नुकतच त्या कोषातुन बाहेर पडायच्या मार्गावर होतं . ते फुलपाखरु त्या बंद कोषातुन बाहेर पडायला झटत  होतं.  त्याची ती धडपड ,वेदना सगळी मुलं अगदी बारकाईनं बघत होते .   तितक्यात वर्गात परिचराने येऊन सांगितलं .. ," सर , तुम्हाला प्रिंन्सीपल सरांनी ताबडतोब बोलावलंय ऑफीसात .."     शिकवणं थांबवुन सर वर्गाकडे उद्देशुन म्हणाले  ," मुलांनो , मी जरा भेटुन येतो सरांना. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची , फुलपाखरु कितीही त्रासात आहे  असं वाटलं,  तरिही ते त्याच्याच चांगल्यासाठी असणार आहे , तेव्हा तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारची मदत करु नका. तुमची मदत त्याला हानीकारक होऊ शकते . " शिक्षक निघुन गेले . जसा सरांचा पाय वर्गाबाहेर पडला तशी सगळी मुलं पटापट येऊन त्या टेबला भोवती जमा झाले . आणि त्याची ती लांबुन दिसणारी धडपड जवळुन पाहु लागले . आता  त्यांच्यात चर्चा मोठ्यानं सुरु झाली होती . " ये बघ ना त्याला कीती त्रास होतोय " "अरे त्याच्या कोषाला थोडासा बाजुला कर ना ." " बापरे , कीती दुखत असेल त्याला  " " काही होणार नाही त्याला , काढ तो कोष बाजुला ," अशातच एका मुलाने पटकन हात समोर केला ,आणि कोष बाजुला केला ..   मुलांच्या अपेक्षेप्रमाणे फुलपाखराने पटापट पंख पसरुन उडुन जायला हवे होते .. पण ते तसे न होता भलतेच झाले .... फुलपाखराने पंख पसरवले पण ते नीट उघडले गेले नाही ,आणि त्यामुळे त्या फुलपाखराला नीट उडताही आले नाही .....दुसर्‍याच क्षणी ते कोलमडुन पडले .....   मुलं घाबरली ,, आता आपल्याला रागावणार सर ,,, शांत पणे जागेवर जाऊन बसली ..   सर परत आले ... वर्गात आपल्या गैरहजेरीत वर्ग इतका शांत बघुन त्यांना शंका आलीच की काहीतरी गडबड आहे . उत्तर समोरच दिसलं  ...    फुलपाखरु अर्धमेलं होऊन पडलेलं होतं ... शिक्षकांनी त्यात जास्त विचारपुस न करता एका वेगळ्याच रितीने मुलांना धडा दिला ..ते म्हणाले ...      "  मुलांनो ,,जर तुम्ही फुलपाखराला त्याच्या स्वत:च्या  बळावर पंख पसरवु दिले असते तर आज ते उडायला सक्षम झाले असते ,, कारण ते कष्ट , त्या यातना त्याला ती सशक्षता देऊन जातात ज्यामुळे त्याला पुढंच जीवन जगायचं बळ मिळत जात असतं , जर त्याला ते आयतं मिळत गेलं तर त्याला स्वत:हुन जीवनातल्या बारिकसारीक गोष्टीही करता येत नाहीत ज्या की जगायला अत्यावश्यक असतात.       आयुष्यात सगळंच एकसारखं , सोप्प , सुंदर , मनाजोगं मिळेलच असं नाही , ते मिळालं नाही म्हणुनची निराशा मनात बाळगुन उदास होण्या पेक्षा त्यातुन मार्ग काढणं शिकायला हवं . जीवनातले  कष्ट  हे सुद्धा एकप्रकारचे जीवनामृतच आहे .  "      ही गोष्ट मी कधीतरी ऐकलेली आहे , शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय ..... पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ,,       की मुलांना आज आपण जे संगोपन देतोय ते काहीसं अशाच प्रकारचं आहे ..   सुरक्षितता आणि सुखसोई द्यायच्या नादात आपण त्यांचा कोष हातानेच काढु बघतोय .  बाहेरच्या जगात वावरताना मुलांना जी हुशारी ,जी समयसुचकता , जो संयम  हवा आहे तो मुलांमधे कमी आढळतो . त्यामुळेच की काय मुलं थोडाश्या निराशेनी , अपयशाने खचुन जातात. सगळ्या वस्तु त्यांना सहज उपलब्ध झाल्याने त्यांना वस्तुंची किंमतही उरत नाही . प्रत्येक वेळी एक आधारस्तंभ म्हणुन आपण त्यांच्या मागे आहोतच पण प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत आपलं  राहणं अशक्य आहे .   म्हणुन मुलांना त्यांच्या कोषातुन स्वत:च बाहेर पडु द्यावं . त्रास होईल पण तो हिताचा राहील त्यांच्याचसाठी . *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

*राजा आणि चोर* एक गृहिणी आपल्या मुलाला घेवून बाजारातून चालली होती, त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने आपल्या आईला विचारले "आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" आई म्हणाली "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला "आई तो बघ आजून एक चोर आला", आई म्हणाली "हळू बोल, ते मारतील आपल्याला, तो राजा आहे." मुलगा आईला म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." आई म्हणाली "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे जातील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विचार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. /08/2017 वार - वार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९२० : अमेरिकेच्या संविधानातील १९वा बदल लागू झाल्याने स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला. 💥 जन्म :- १८७२ : विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. 💥 मृत्यू :-  १९४५ : नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राज्यात 72 तालुक्यांमध्ये तातडीने दुष्काळ जाहीर करा. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची मागणी.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह येत्या 23 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीला हजर राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *मी मुख्यमंत्री पदी तर भाजपाच्या प्रदेशाध्यपदी रावसाहेब दानवेच राहणार असे देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितले.* ----------------------------------------------------- 4⃣ *एनडीआरएफच्या 119 टीम्सनी आसाम, बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये पूरात अडकलेल्या 1334 लोकांची सुटका केली, 35 हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले* ----------------------------------------------------- 5⃣ *नागपुर - राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांना आज दुपारी नागपुरात देवाज्ञा.* ----------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली: 'ब्लू व्हेल' गेमविरोधातील याचिका हायकोर्टाने दाखल, 22 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी* ----------------------------------------------------- 7⃣ *सोलापूर - शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते वसंतराव आपटे यांचं निधन.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कॉमन सेन्स......!*  .........म्हणजे काय ? जी व्यक्ती वेळ, काळ, परिस्थिती नुसार स्वतःचे वर्तन ठेवते तिला कॉमनसेन्स आहे असे म्हणतात तर जे याविरूध्द राहतात किंवा वागतात त्यांना नॉनसेन्स म्हणतात. ............. लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/jQ7Su9Fc4xD आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *रत्नागिरी*          रत्‍नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक नगर आणि रत्‍नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारतातील एक प्रमुख बंदर आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्त्‍न सचिन तेंडूलकर, भारतरत्त्‍न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहेत. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *"" फ्रेश सुविचार ""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही, अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला कि खरा सुखी होतो हेच जीवनाचे सत्य आहे* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता?* 👉🏼 अहमदनगर *२) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते?* 👉🏼 मुंबई *३) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते?* 👉🏼 कर्नाळा (रायगड) *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 अगस्त्य तावरे 👤 गजानन देवकर 👤 गणेश थेटे 👤 भाग्यश्री बिराजदार, लातूर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "बनाव " स्वतःला पाहिजे तसा इथे बनाव केल्या जातो धोका दुस-याला नाही स्वतःला दिल्या जातो कितीही बनाव केला तरी तो स्वतः फसतो बनाव करणारालाच त्याचा फटका बसतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.* *हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,* *तर जरा विचार करून पहा* *"नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल"* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *🌼 बालगीत 🌼* आली आली चिऊताई इथे तिथे चिमण्यांची झाली चिवं चिवं सुरू पाठोपाठ लागल्या गं पहा सार्या अवतरुं ।।धृ।। येगं चिऊ नको भिऊ अंगणात तुरुतुरु सिध्दी लागली गं बोलू गाणे तुझे चुरुचुरु ।।१।। पाण्यामध्ये साचलेल्या चल बाई उड्या मारु भिजण्यात काय मजा सांग कोणास विचारु ।।२।। चिऊताई चिऊताई किती बाई हाका मारु दुध-भात म्हणते गं तुला इवलाच चारु ।।३।। तुझ्या साठी म्हणते गं दुधामधे पोळी चुरुं नको उडुनी जाऊस पण अशी भुरुभुरु ।।४।। पंखावरुन इवल्या तुझ्या म्हणते ग फिरुं थांब जरा नको बाई पळू अशी तुरुतुरु ।।५।। ----सौ. मंगला मधुकर रोकडे. धुळे . मो.नं . 9371902303 [ ठाणे येथून प्रकाशित होणार्या 'छोट्यांचा आवाज' दिवाळी अंक २०१२ मधून प्रकाशित ही माझी कविता ⬆ ] ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *राजा आणि चोर* एक गृहिणी आपल्या मुलाला घेवून बाजारातून चालली होती, त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने आपल्या आईला विचारले "आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" आई म्हणाली "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला "आई तो बघ आजून एक चोर आला", आई म्हणाली "हळू बोल, ते मारतील आपल्याला, तो राजा आहे." मुलगा आईला म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." आई म्हणाली "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे जातील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विचार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार

सबसे कीमती चीज एक जाने-माने स्पीकर ने हाथ में पांच सौ का नोट लहराते हुए अपनी सेमीनार शुरू की. हाल में बैठे सैकड़ों लोगों से उसने पूछा ,” ये पांच सौ का नोट कौन लेना चाहता है?” हाथ उठना शुरू हो गए. फिर उसने कहा ,” मैं इस नोट को आपमें से किसी एक को दूंगा पर उससे पहले मुझे ये कर लेने दीजिये .” और उसने नोट को अपनी मुट्ठी में चिमोड़ना शुरू कर दिया. और फिर उसने पूछा,” कौन है जो अब भी यह नोट लेना चाहता है?” अभी भी लोगों के हाथ उठने शुरू हो गए. “अच्छा” उसने कहा,” अगर मैं ये कर दूं ? ” और उसने नोट को नीचे गिराकर पैरों से कुचलना शुरू कर दिया. उसने नोट उठाई , वह बिल्कुल चिमुड़ी और गन्दी हो गयी थी. ” क्या अभी भी कोई है जो इसे लेना चाहता है?”. और एक बार फिर हाथ उठने शुरू हो गए. ” दोस्तों , आप लोगों ने आज एक बहुत महत्त्वपूर्ण पाठ सीखा है. मैंने इस नोट के साथ इतना कुछ किया पर फिर भी आप इसे लेना चाहते थे क्योंकि ये सब होने के बावजूद नोट की कीमत घटी नहीं,उसका मूल्य अभी भी 500 था. जीवन में कई बार हम गिरते हैं, हारते हैं, हमारे लिए हुए निर्णय हमें मिटटी में मिला देते हैं. हमें ऐसा लगने लगता है कि हमारी कोई कीमत नहीं है. लेकिन आपके साथ चाहे जो हुआ हो या भविष्य में जो हो जाए , आपका मूल्य कम नहीं होता. आप स्पेशल हैं, इस बात को कभी मत भूलिए. कभी भी बीते हुए कल की निराशा को आने वाले कल के सपनो को बर्बाद मत करने दीजिये. याद रखिये आपके पास जो सबसे कीमती चीज है, वो है आपका जीवन.”

हिऱ्याची परख थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, "माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये." जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !! राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत." तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे." आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय" राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे" सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले? यावर हसून अंध म्हणतो, "सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही" टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !! सारांश जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !! त्याच्याशी मैत्री वाढवावी..... अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ➖➖➖➖➖➖ *🌺 जीवन विचार🌺* ➖➖➖➖➖➖➖ *तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.* *📚स्वामी विवेकानंद*🙏🏻 *माणसाचे कर्म चांगले असावे.चांगले कर्म असणाऱ्या व्यक्तीला भीती नसावी. पण जर का कोणी चांगले कर्म करण्याचा दिखावा करत असेल तर अशा व्यक्तीला परमेश्वर कधी माफ करत नाही.* *कारण ज्यांचे कोणी नसते त्यांचा ईश्वर असते.परमेश्वर अशा व्यक्तीला चांगला धडा शिकवतो.मग तो स्वतःचे रुप कुठ आणि कसे दाखविल हे*?????? 〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड *~~~~~~~~~~~~~~~~~* http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 *©राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 🌹🌿🌹🌿🌹🌿🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला. १९७९ - पायोनियर ११ हे अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले. 💥 जन्म :- १८९६ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक. १९२१ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :-  १५७४ - गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु. १५८१ - गुरु रामदास, चौथे शीख गुरु. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली - माजी आयएएस अधिकारी सुनिल अरोरा यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत २३ ठार, १५ जखमी, ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भिती* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - राज्य शासनाच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांची केंद्र सरकारच्या संरक्षण निर्मिती विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 4⃣ *इस्त्रोने रिजनल नेव्हिगेशन सॅटलाइट IRNSS-1 चे प्रेक्षपण अयशस्वी.* ----------------------------------------------------- 5⃣ *पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवली* ----------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली - केंद्रीयमंत्री राजीव प्रताप रुडी आणि उमा भारती यांचा मंत्रिपदाचा राजीनामा.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत विरुद्ध श्रीलंका चौथा एकदिवसीय सामना - विराट कोहलीचं शानदार शतक, फक्त 76 चेंडूत ठोकलं दणदणीत शतक, भारताचा श्रीलंकेवर 168 धावांनी विजय.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रतिलिपि वर वाचा " मला माणूस व्हावेसे वाटते. " https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/mala-manus-vhavese-vatte वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ओझर* अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यातमाणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्यातीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेलाशिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ विश्वास असेल तर न बोलता ही सारे काही समजून घेता येते.. आणि विश्वास च नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो. - रामदास पेंडकर ( तानूरकर ) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *1) नेपाळ ची राजधानी कोणती ?* 👉🏻 काठमांडू *2) खारी साठी चे ग्रिझल्ड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?* 👉🏻 तामिळनाडु *3) गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे ?* 👉🏻 रत्नागिरी *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 विजय भगत, सहशिक्षक 👤 गणेश गिरी, धर्माबाद 👤 नवनाथ पिसे 👤 रामेश्वर चिंतलवार, धर्माबाद 👤 सुनीता गायकवाड 👤 धनराज पाटील बाभळीकर 👤 नवनाथ कौठगावे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " निकाल " नको त्या गोष्टीसाठी चाल ढकल करतात हास्यास्पद वाटेल अशी उकल करतात ज्याची नाही त्याची चाल ढकल नसावी कशाची करावी कशाची नाही अक्कल असावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.* *पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही.केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल.म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.9421839590. ☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शब्दांनीच शिकवलय* *पडता पडता सावरायला,* *शब्दांनीच शिकवलय* *रडता रडता हसायला,* *शब्दांमुळेच होतो* *एखाद्याचा घात आणि* *शब्दांमुळेच मिळते* *एखाद्याची आयुष्यभर साथ* *शब्दांमुळेच जुळतात* *मनामनाच्या तारा आणि* *शब्दांमुळेच चढतो* *एखाद्याचा पारा...* *शब्दच जपून ठेवतात* *त्या गोड आठवणी आणि* *शब्दांमुळेच तरळते* *कधीतरी डोळ्यांत पाणी…* *"म्हणूनच जो जीभ जिंकेल* *तो मन जिंकेल आणि जो* *मन जिंकेल तो जग जिकेल"....!!* संकलित ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *काका कालेलकर* काका कालेलकर उच्‍च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्‍यांची विचारक्षमता प्रत्‍येक विषयात खोल आणि व्‍यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्‍यांच्‍या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्‍यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्‍मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्‍यांचे काही मित्र आले होते. चर्चेदरम्‍यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्‍याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्‍याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्‍हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्‍हापासून मी नव्‍याने तपासणी केली आहे तेव्‍हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्‍या तपासणीविषयी जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा काका म्‍हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्‍हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्‍यामुळे जास्‍त दिवस मुक्काम करतो तेच त्‍याच्‍याशी उलटपक्षी वागले असता म्‍हणजेच घरातल्‍यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्‍यास तो अशा घराचा रस्‍ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्‍य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’काकांच्‍या नव्‍या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले. *तात्‍पर्य :-* आजारापेक्षा जास्‍त त्‍याची चिंता तणाव वाढवते. त्‍यामुळे कोणत्‍याही शारीरिक अस्‍वस्‍थतेला सकारात्‍मक विचाराने घेण्‍याचा प्रयत्‍न करा.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

मन माणसाचे अन डोके...??? एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही. उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन. माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडासाठी जेव्हा काहीच काम नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे. हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाची सर्व कामे ते करू लागले. तात्पर्य :- माकड हे मानवी मेंदूचे प्रतीक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचारांनी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान देत राहील. परंतु त्याला काही काम नसेल तर ते नकारात्मक विचार करू लागेल. हिंसक होईल, भरकटेल.

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 19/08/2017 वार - शनिवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जागतिक छायाचित्र दिन* 💥 ठळक घडामोडी :-  १८३९ : जाक दग्वेरेने आपल्या फ्रेंच विज्ञान अकादमीला छायाचित्र तयार करून दाखवले. 💥 जन्म :- १९१८ : डॉ. शंकर द्याळ शर्मा, भारताचे माजी राष्ट्रपती. १९५० : डॉ. सुधा नारायण मुर्ती, ज्येष्ठ समाजसेविका 💥 मृत्यू :-  १९४७ : मास्टर विनायक, ख्यातनाम मराठी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *विदर्भाप्रमाणे मराठवाडयातही पावासची स्थिती बिकट, नागपूर वेधशाळेची माहिती.* ----------------------------------------------------- 2⃣  *उत्तर प्रदेश: मदरशांच्या नोंदणीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने वेबसाइट केली लाँच.* ----------------------------------------------------- 3⃣ *औरंगाबाद : मनपा शाळेत वाटलेल्या जंतनाशकच्या गोळ्या जास्त प्रमाणात खाल्याने विद्यार्थी मुजमील जमील शेख (१३) घाटी रुग्णालयात दाखल.* ----------------------------------------------------- 4⃣ *गोरखपूर मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करा; अलाहाबाद उच्च न्यायायाचे उत्तर प्रदेश सरकारला आदेश, पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार.* ----------------------------------------------------- 5⃣ *गडचिरोली- जिल्ह्यात दोन ठिकाणांवरुन अडीच लाखांचा तबांखू जप्त, अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई.* ----------------------------------------------------- 6⃣  *'नारायण राणे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे', महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूरमध्ये वक्तव्य.* ----------------------------------------------------- 7⃣ *मुंबई: मंत्रिमंडळातील जागेसंदर्भात भूमिका जाहीर करावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारला अल्टिमेटम.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ फ्रेश मॉर्निंग बुलेटिन विषयी *शरद पाटील, बर्लिन जर्मनी* यांची प्रतिक्रिया https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/e7V4x7yojQd वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले बुलेटिन विषयी अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬          *उस्मानाबाद* उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. तुळजापूर हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर., सोलापूरपासून ४१ तर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे. कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे. परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही.... तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..... घेऊन, तीच दहशत.....अन तोच दरारा!!! --पेंडकर रामदास (तानूरकर) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण?* 👉🏼 सुरेखा भोसले *२) महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण?* 👉🏼 आनंदीबाई जोशी *३) अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पहिला महिला अध्यक्ष कोण?* 👉🏼 कुसुमावती देशपांडे *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शिवा टाले, मुख्याध्यापक राणी लक्ष्मीबाई विद्यालय, नांदेड 👤 महेश हातझाडे, गोंदिया *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "शब्द " दिला शब्द माणसा कडून हल्ली पाळला जात नाही विश्वासघात केला तरी आश्रू ढाळला जात नाही दिला शब्द माणसाला पाळता आला पाहिजे विश्वासघातकी प्रसंग टाळता आला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.* •••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●••• 💥💥💥💥💥💥 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण सूर्याकडून प्रकाश, ढगाकडून पाणी, जमिनीकडून अन्न,वृक्षाकडून फळे आणि सावली,संत-सज्जनाकडून चांगले जीवन जगण्याचे उपदेश अशा कितीतरी अनेक गोष्टी आपल्या जीवनासाठी घेतच आलो आणि जीवन जगत आलो,पण थोडा आपणही विचार करायला हवा.जसा या सा-याकडून देण्याचा त्यांचा गुण आणि आपण घेण्याचा गुण नि:संकोचपणे घेतला आहे त्याचप्रमाणे आपणही काहीतरी देण्याचाही मानवतेचा धर्म स्वीकारायला हवा.यासाठी निसर्गाचे संगोपन,गरीब व होतकरुंना सहकार्य,भुकेल्या ना अन्न,तहानलेल्यांना पाणी,दु:खितांची सेवा आणि प्रसंगानुरुप मदतीला धावून जाणे ह्या देखील तितक्याच दातृत्वाच्यादृष्टीने महत्वाच्या आहेत आणि हे निस्वार्थीपणे करायला हवे.यातच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ आहे.यासाठी आपले हात सदैव पुढे असू द्यावे. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद.9421839590. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ तो तुझा पावसाळा, हा माझा पावसाळा का वाटला खुळा. .. आपसात पावसाळा...ll का हे आपल्यात आज असे वैर जाहले किती होता तो उल्हासात पावसाळा ...ll कधी त्याने तुला भिजवले, कधी मला आज भिजतो स्वतःच्याच अश्रूंत पावसाळा...ll कधी तुला शोधतो, कधी शोधतो मला वणवण भटकतो विचारात पावसाळा ...ll त्याच्या पदरीचे जीणे न पाहवे मज आता शाल काळी पांघरून दडला ढगात पावसाळा ...ll तुझा पावसाळा कसा तुझे ते तुच जाणो भिजवत उशी जगतो माझा दिनरात पावसाळा...ll शैलजा वायझाडे ... ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सबसे कीमती चीज* एक जाने-माने स्पीकर ने हाथ में पांच सौ का नोट लहराते हुए अपनी सेमीनार शुरू की. हाल में बैठे सैकड़ों लोगों से उसने पूछा ,” ये पांच सौ का नोट कौन लेना चाहता है?” हाथ उठना शुरू हो गए. फिर उसने कहा ,” मैं इस नोट को आपमें से किसी एक को दूंगा पर उससे पहले मुझे ये कर लेने दीजिये .” और उसने नोट को अपनी मुट्ठी में चिमोड़ना शुरू कर दिया. और फिर उसने पूछा,” कौन है जो अब भी यह नोट लेना चाहता है?” अभी भी लोगों के हाथ उठने शुरू हो गए. “अच्छा” उसने कहा,” अगर मैं ये कर दूं ? ” और उसने नोट को नीचे गिराकर पैरों से कुचलना शुरू कर दिया. उसने नोट उठाई , वह बिल्कुल चिमुड़ी और गन्दी हो गयी थी. ” क्या अभी भी कोई है जो इसे लेना चाहता है?”. और एक बार फिर हाथ उठने शुरू हो गए. ” दोस्तों , आप लोगों ने आज एक बहुत महत्त्वपूर्ण पाठ सीखा है. मैंने इस नोट के साथ इतना कुछ किया पर फिर भी आप इसे लेना चाहते थे क्योंकि ये सब होने के बावजूद नोट की कीमत घटी नहीं,उसका मूल्य अभी भी 500 था. जीवन में कई बार हम गिरते हैं, हारते हैं, हमारे लिए हुए निर्णय हमें मिटटी में मिला देते हैं. हमें ऐसा लगने लगता है कि हमारी कोई कीमत नहीं है. लेकिन आपके साथ चाहे जो हुआ हो या भविष्य में जो हो जाए , आपका मूल्य कम नहीं होता. आप स्पेशल हैं, इस बात को कभी मत भूलिए. कभी भी बीते हुए कल की निराशा को आने वाले कल के सपनो को बर्बाद मत करने दीजिये. याद रखिये आपके पास जो सबसे कीमती चीज है, वो है आपका जीवन.” *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/08/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार. १९७३ - सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक. 💥 मृत्यू :-  १९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू १९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक. २००१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता २००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई - पावसाचा जोर येत्या ४८ तासांसाठी कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.* ----------------------------------------------------- 2⃣ *नवी दिल्ली : बँकिंग सुधारणांविरोधात देशभरातील 10 लाख बँक कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात, बँक कर्मचाऱ्यांनी 22 ऑगस्ट रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे मंगळवारी देशभरातील सर्व बँका बंद राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली- पुढच्या वर्षापासून आयआयटीची प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेतली जाणार* ----------------------------------------------------- 4⃣ *महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस, नांदेडमध्ये १६ पैकी १२ तालुक्यात अतिवृष्टी, गेल्या २४ तासांत १४४ मिमी विक्रमी पावसाची नोंद* ----------------------------------------------------- 5⃣ *उत्तर प्रदेशः गोरखपूरमध्ये पुरात अडकलेल्या 450 लोकांना लष्करानं काढलं सुखरूप बाहेर* ----------------------------------------------------- 6⃣ *हॉलिवूडमधील विनोदी अभिनेते जेरी लेविस यांचे 91व्या वर्षी निधन* ----------------------------------------------------- 7⃣ *पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सोशल मिडीया: जरा जपून वापरा* सोशल मीडियामधील फेसबुक, ट्विटर, लिंकदिन, व्हाट्सएप्प, टेलीग्राम यासारख्या माध्यमाचा सध्या सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात वापर चालू आहे...... https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/QLiHKmfBNs9 वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *पालघर*          पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन १ ऑगस्ट इ.स. २०१४ रोजी निर्मित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा म्हणुन निर्माण झालेला जिल्ह्याचे मुख्यालय पालघर शहरच आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे. पालघर जिल्हाची एकूण लोकसंख्या २९,९०,११६ एवढी आहे. पालघर जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहेत त्यामध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यांचा समावेश आहे़. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात ,आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) "तुम मुझे खून दो,मै तुम्हे आझादी दुंगा" हे कोणी म्हटले आहे?* 👉🏼 सुभाषचंद्र बोस *२) सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?* 👉🏼 फॉरवर्ड ब्लॉक *३) आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले होते?* 👉🏼 सुभाषचंद्र बोस *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 भूषण परळकर, नांदेड 👤 विश्वास बदापूरकर, येताळा 👤 भीमाशंकर जुजगार, धर्माबाद सेवानिवृत्त, हु. पानसरे हायस्कूल 👤 संतोष गुम्मलवार, नांदेड 👤 दत्ता नरवाडे 👤 साईनाथ राचेवाड, सहशिक्षक जि. प. प्रा. शाळा बेळकोणी बु. 👤 साईनाथ हवालदार, येवती 👤 गोपाल पवार 👤 Feroj Shaikh, ( Plant head ) Badve Engineering Ltd, Aurangabad *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "अंदाज " अंदाज सांगणाराच्या तोंडात आज साखर आहे धरणी मातेचाही पहा तृप्ततेचा ढेकर आहे अंदाज सांगणाराचा अंदाज सदा खरा ठरावा कोणी तरी त्यांच्या तोंडात गोड घास भरावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आज समाजात खलनायकी आणि नालायकीचे कौतुक, समर्थन केले जाते. दुर्दैवाने आज समाजाची अवस्था अशी झालीय की, लायक नायकांपेक्षा नालायक आणि खलनायकी वृत्तीचे नायक, नेतृत्व आणि वारस निपजत आहेत, पुढे येत आहेत. काळही लायकाला नालायक आणि नालायक खलनायकाला नायक ठरवतोय. ही शोकांतिका सारे गपगुमान बघत आहेत. 'एकेकाळी गुणवत्तेची कदर होती. आता फक्त दर आहेत'. पण गोष्ट फक्त दर आणि कदरपर्यंत राहिली नाहीय, तर पाणी घरात शिरलयं. पदर आणि चादरीपर्यंत आलयं. आम्ही मात्र काही माहितच नाही, असे सोंग पांघरून बसलोय.* *आपण रोजच वर्तमानकाळाचे चरित्र वाचतो. बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग , गैरप्रकार हे आता कायदेशीरच ठरतायत की काय अशी स्थिती आहे. नोकरी, पदव्या, पुरस्कारापर्यंत नको नको ते बघायला मिळतयं. या सा-या खलनायकांना नायक म्हणून, लायक म्हणून नालायक पाठीराखेच पुढे आणतात. ज्यातून या सा-यांची हिमंत दिवसेदिवस वाढते आहे. ज्याला रोजच्या भाषेत बाई, बाटली आणि पैशाची पूजा करणारी व्यवस्था म्हटले जाते. गोष्ट सुन्न करणारी आहे पण वास्तव आहे. 'आपण काहीच करू शकत नाही,' असे म्हणू लागलो आहोत.... हे आपण होऊन स्विकारलेलं षंढत्व😌 सर्वत्र निपजतयं जे समाजाचा घात करणारे आहे..?..?..?* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌻🌻🌻🌻🌻🌻 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ माणसाने एकदा एक काम हातात घेतले असताना दुसरे काम पुन्हा हातात घेऊ नये.जर घेतले तर कोणतेही एक काम पूर्ण होत नाही.हे काम करु की,ते काम करु अशा संभ्रमावस्थेत मग तो राहतो.त्यामुळे दोन्ही कामे अर्धवटच राहतात.असे न करता एकावेळी एकच काम करावे.असे केल्याने एकाच कामात पूर्ण लक्ष्य दिल्या जाते व काम वेळेवर पूर्ण होते आणि अधिक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट ही होते.काम पूर्ण झाल्याचे समाधानही लाभेल.म्हणून एकावेळी एकच काम हातात घ्यावे व पूर्णत्वास न्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद....9421839590 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कविता - बैलपोळा* आला श्रावण सरत आनंदोत्सव भरला मनात अवनी हसली हिरवे साज नेसत... नंदीबैलाच्या नावाचा सर्जा राजाचा जोडीचा सण आला आवडीचा बैलपोळा सगळ्याच्या घरात... कृतज्ञ आपला व्यक्त कराया बळीराजा लागला पोळा साजरा कराया... हर सालातून एकदा बळीराजा करीतो तूझी पूजा मनोभावाने ओवाळूनी दान मागितो भरभराटीचा... ✍🏻 *सौ.सुचिता नाईक* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरा मित्र* रामा व हरी या नावाचे दोघे सोबती रानातून वाट चालत होते. रामा अंगाने बराच बोजड होता; पण हरी अगदीच सडपातळ व चपळ होता. झाडीतून एखादे जनावर येईल आणि आपणाला खाईल अशी रामाला सारखी भीती वाटत होती. हरी फार बढाईखोर होता. तो रामाला फुशारकीने उगीच धीर देत होता. तो एकसारखा रामाला हसत होता आणि सांगत होता की, ''रामा, तू फार भितोस बुवा! अरे, एखादा वाघ आला तरी मी आहे ना! मी ताबडतोब तुझे रक्षण करीन.'' असे बोलत ते चालले आहेत तोच झाडीतून एक मोठी आरोळी ऐकू आली. आरोळी ऐकताच दोघेही फार घाबरले. हरी सडपातळ आणि चपळ होता; रामाला तसाच टाकून तो भरभर एका झाडावर चढून गेला. बिचारा रामा बोजड होता. तो हरीसारखा झाडावर कसा चढणार? मग तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडला! जसा काही तो मेलेलाच आहे. रामाला माहीत होते की, सिंहाला मेलेली शिकार आवडत नाही. लौकरच झाडीतून एक भला मोठा सिंह बाहेर आला. रामाला पाहताच सिंह जवळ आला आणि रामाचे नाक-कान हुंगू लागला. तो भयंकर सिंह इतका जवळ आला तरी रामाने अगदी हालचाल केली नाही व नाकातून वाराही बाहेर जाऊ दिला नाही. हरी झाडावरून हे सारे पाहात होता. अखेर, रामा मेलेला आहे असे सिंहाला वाटून तो निघून गेला. लागलीच हरी खाली उतरला व दोघेही फिरून वाट चालू लागले. आपण रामाला फसविले याची हरीला लाज वाटतच होती; पण ते सारं हशांवारी घालवावयासाठी हरीने रामाला विचारले, ''काय रे, सिंहाने एवढे तुला कानात काय सांगितले?'' रामा बोलला, ''हरीसारखा लबाड सोबती कामाचा नाही; बढाईखोर माणसावर भरवसा ठेवू नये, असे सिंहाने मला सांगितले आहे.'' हे ऐकून हरी फारच खजील झाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 22/08/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 जन्म :- १९२० - डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर. १९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता. १९६४ - मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा, शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश* ----------------------------------------------------- 2⃣ *तिहेरी तलाकवर आज सुप्रीम कोर्टात अंतिम निर्णय, देशभरातील मुस्लीम महिलांचे याकडे लक्ष.* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिकारी व कर्मचा-यांनी आज एक दिवसाचा संप* ----------------------------------------------------- 4⃣ *गुजरातमध्ये स्वाइन फ्लूने आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.* ----------------------------------------------------- 5⃣ *सोलापूर - मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागात भूकंप. घाबरून लोक घराबाहेर धावले.* ----------------------------------------------------- 6⃣ *वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपः पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माने स्पेनच्या पाब्लो अबियनचा २१-८, १७-४ अशा दोन सेटमध्ये केला पराभव* ----------------------------------------------------- 7⃣ *जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सलामीच्या लढतीत किदम्बी श्रीकांतचा रशियाच्या सेर्गेई सिरांतवर 21-13, 21-12 असा विजय* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ श्रावण, पाऊस आणि पोळा या तीन शब्दाच्या आधार घेऊन लिहिलेला प्रसंग *श्रावणातील पोळ्याचा पाऊस* आज रामराव खुपच चिंताग्रस्त होऊन बसला होता. कोणत्याही कामात त्याचे मन लागत नव्हते. त्याला शेतातील पिकाची काळजी लागली होती. त्याला आपल्या सर्जा आणि राजा या दोन बैलाची काळजी लागली होती. नव्हे त्याला परिवारातील सर्वांची काळजी लागली होती......... पूर्ण प्रसंग वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/bb4FAx7VF4w आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬          *सिंधुदुर्ग* भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस ब्रुद्रुक येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्राम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ गोपुरी येथे आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३७) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. *अर्वाचीन इतिहास* सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते, ते बदलून सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी कुरटे बेटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग ह्या जिल्ह्यात आहे. . १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. *प्रेक्षणीय स्थळे** आचार खाडी (बेकवाटर) आंबोली थंड हवेचे ठिकाण कुणकेश्वर मंदिर (देवगड) तेरेखोल किल्ला देवगड किल्ला व दीपगृह राजवाडा (सावंतवाडी) विजयदुर्ग किल्ला संत राऊळ महाराज मठ कुडाळ सावडाव धबधबा सिंधुदुर्ग किल्ला सुवर्ण गणेश मंदिर मालवण *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬             *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " Whether you think you can, or you think you can't--you're right..." सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) "मेरी झांशी नही दूंगी" असे कोण म्हणाले?* 👉🏼 राणी लक्ष्मीबाई *२) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी मिळवाणरच" असे कोण म्हणाले?* 👉🏼 लोकमान्य टिळक *३) ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तरली नसून,ती कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे",असे कोण म्हणाले?* 👉🏼 अण्णाभाऊ साठे *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 शिवा संजय गैनवार, धर्माबाद 👤 शंकर गंगुलवार, धर्माबाद 👤 आशीष देशपांडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "पटत नाही " खरं सांगितलेले कोणाला पटत नाही कितीही खरं सांगा खरं वाटत नाही धुंदीतल्यांना वाटते माझं सारं खरं आहे सांगणाराला वाटते आपल शांत बरं आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नव्वदीनंतर जन्माला आलेली आजची तरूण पिढी प्रामुख्याने घरातील विभक्त कुटुंबपद्धतीत वाढली. एकुलतं एक मूल असणं आणि आई-वडिल दोघांचीही नोकरी या विशिष्ट रचनेमुळे पालकांच्या सर्व आशा आणि प्रयत्न त्या एकट्या मुलावर केंद्रित झाले. ज्याचा मोठा परिणाम त्या लहान मुलाच्या मानसिकतेवर, किंबहुना व्यक्तिमत्वावर झाला. परिक्षेतील यशामुळे झालेल्या कोडकौतुकानं त्या मुलाला जसं प्रोत्साहित केलं; तसंच काही प्रमाणात कधीतरी किंवा बरेच वेळा अपयशाला सामोरं जावं लागल्यास होणारा अस्विकार किंवा त्रास लहान वयातच खच्चीकरण करणारा ठरला. नकाराचा स्विकारही ही पिढी सकारात्मकतेने करते का ? हे सुद्धा महत्वाचे आहे.* *यश मिळविल्यानंतर कोडकौतुकाला सातत्यानं सामोरी गेलेली एकुलती एक मुलगी वैवाहिक आयुष्यात तेच यश चाखेल असं नाही. तिच्या सतत 'परफेक्ट' बनण्याच्या धडपडीत ती जास्त आग्रही किंवा दुराग्राहीसुद्धा होऊ शकेल. आजची पंचविशीत असलेली पिढी खरंच स्वत:ला, स्वत:च्या भावना आणि दृष्टीकोन यांना ओळखते का ? बरेचदा भौतिक सुखाच्या मागे लागून माझा पगार, माझं कुटुंब आणि मी यातच त्यांच जीवन गुरफटताना दिसतं त्यांच करिअर त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यावर अतिक्रमण तर करत नाही ना ? आजच्या जमान्यात प्रत्यक्ष संवादापेक्षा 'व्हर्च्युअल डायलाॅग' आधिक वाढतोय. पण तो खराखुरा संवाद आहे की वेगळंच काही ? हे स्वत:शी तपासून पाहणं अतिशय गरजेचं आहे.*    ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••             🍁🍁🍁🍁🍁🍁 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जी माणसे काहीच न करता स्वस्थ बसून राहतात.आहे त्याच परिस्थितीत धन्यता मानतात.त्यांना काहीच करावेसे वाटत नाही.दुस-यांकडे पाहूनही आपण काहीतरी करावे असेही वाटत नाही.अशांचे जीवन म्हणजे एका डब्यातील बेडकाप्रमाणेच असते.ते आपल्या जीवनात कधीही सुखी होऊ शकत नाही. * व्यंकटेश काटकर, नांदेड.   संवाद.9421839590. 🐸🌴🐸🌴🐸🌴🐸🌴🐸🌴 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "बालगीत - पोळा " आला आला पोळा, बैलाची पाट चोळा /१/ साबनाने बैल धूवा, शिंगाला वारनेस लावा /२/ बैलाला नवीन म्होरकी, वेसनीला दोर बारकी /३/ बैलाला नवीन कासरा, शेतकरी आमुचा हसरा /४/ अंगावर काढा नक्षी, पाटीवर बसेल पक्षी /५/ बैलाला बांदावर चारा, गोठ्यात आणा गवताचा भारा /६/ पाटीवर झुली घाला, गळ्यात घुंगराच्या माळा /७/ मंदिराला माळा चक्कर, ढवळ्या - पवळ्या खेळेल टक्कर /८/ गाईसोबत लावा लग्न, गाव सगळा सणात मग्न /९/ खाऊ घाला पुरणपोळ्या, आनंदाने वाजवा टाळ्या /१०/ " आनंदाने वाजवा टाळ्या.... " *रचनाकार * श्री.नवनाथ श्रीहरि बोराडे लातूरकर. शाळा पिकुळे नं. ०३ ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग भ्रमणध्वनी - ९४२३२१६१०४ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                *हिऱ्याची परख*             थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, "माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये." जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !! राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत." तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे." आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही. शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तोही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय" राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो. अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते. आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे" सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले? यावर हसून अंध म्हणतो, "सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही" टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !!        सारांश जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !! त्याच्याशी मैत्री वाढवावी..... अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/08/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी १९६६ - विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली. १९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली. 💥 जन्म १८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक. १८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक. १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक. 💥 मृत्यू १९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार. अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *ओबीसींची ‘क्रीमी लेयर’ मर्यादा आठ लाख, जातींच्या पोटवर्गीकरणासाठी आयोग, केंद्र सरकारचा निर्णय* ----------------------------------------------------- 2⃣ *१२० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कुणीच सुरक्षित नाही. दाभोळकर-पानसरे हत्याकांड खटल्यावरील सुनावणीत हायकोर्टानं व्यक्त केली चिंता.* ----------------------------------------------------- 3⃣ *जम्मू-काश्मीरमध्ये रात्री अडीच वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 5.0 इतकी मोजण्यात आली.* ----------------------------------------------------- 4⃣ *गेल्या आठ महिन्यात स्वाइन फ्लूने भारतात 1094 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त.* ----------------------------------------------------- 5⃣ *वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप - सायना नेहवालने स्वित्झर्लंडच्या सबरीना जॅक्वेटवर मात करुन उपउपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला.* ----------------------------------------------------- 6⃣ *वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप - बी.साई प्रणीतने इंडोनेशियाच्या अॅन्थोनी सीनीसुकावर 14-21, 21-18,21-19 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.* ----------------------------------------------------- 7⃣ *ए. बी. डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे एकदिवसीय सामन्यातील कर्णधारपद सोडले* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- दुसरी वन डे आज, विजयाचा अश्वमेध दौडणार, लंकेला पराभूत करण्यासाठी भारत सज्ज* *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गजानना श्री गणराया* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/cwutxUnr6oF वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *कंधारचा किल्ला* कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. *स्थापना* या किल्ल्याचे बांधकाम राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्‍या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले. इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे. हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्‍यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या. मुहम्मदी मशिदीवर त्याचा शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करुन बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपले अज्ञान ओळखणे हीच ज्ञानप्राप्ती ची पहिली पायरी होय* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) "अभिनव भारत" या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली?* 👉🏼 वि. दा. सावरकर *२) सावरकराना काळ्या पाण्याची शिक्षा कोठे झाली?* 👉🏼 अंदमान *३) वि. दा. सावरकराना "स्वातंत्र्यवीर" ही पदवी कोणी दिली?* 👉🏼 प्र. के. अत्रे *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 जी. एस. ऐनवाले, सेवानिवृत्त 👤 हणमंत बोलचटवार, धर्माबाद 👤 संजय पाटील, पुणे 👤 ऋषिकेश शिंदे 👤 मा. श्रीकांत भुजबळ, तहसीलदार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "तोंड गोड " साखर खाऊ घालून तोंड गोड केलं आहे शब्द पाळल्याने लोकांना नवल झालं आहे दिला शब्द पाळला म्हणजे नवल वाटतं सांगितलेल सारं काही मग सहज पटतं शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *एखाद्या उंच डोंगरावरच्या छोट्याशा मंदिरात, जिथला देव नवसाला न पावल्यामुळे एकाकी आहे, ज्याला मिणमिणती पणती पुरते, सकाळ संध्याकाळची किणकिणत्या छोट्या घंटेची संगीतमय पूजा पुरेशी असते. अशा मंदिरात पायउतार झाल्यास तिथली शांतता सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपात ईश्वराची अनुभूती देते. तिथल्या शांततेला जो एक 'ध्वनी' असतो तो कानात आत्मशोधाची रूंजी घालतो आणि आपोआप मूक संवाद सुरू होतो. ही शांतता नेमकं काय सांगते, हे समजण्याची कुवत असल्यास आनंदाचा परमोच्च बिंदू सापडू शकतो.* *कानठळे बसवणारा गोंगाट, मस्तक फिरवणारा कर्कश आवाज, वातावरण चिरणा-या उद्विग्न किंकाळ्या, पर्यावरणाची धूळदाण करणारा भेदक हिंसात्मक आवाज हे सर्व आधुनिक काळातले शांततेचे शत्रू. माणूस एका बाजूने हे सर्व 'हवयं' म्हणून लोकांमध्ये उधळत वाटत सुटला आणि दुसरीकडे 'नको नको' म्हणत वेडापिसा होऊन शांततेचा शोध घेत बसला. मानवनिर्मित 'आवाज' ते ईश्वरनिर्मित 'शांतता' यांचे द्वंद्व सुरू आहे. माणूस शांततेचा शोध घेत पुन्हा 'हिलस्टेशन' वर पोहचला आहे. पण ख-या अर्थाने शांतता तेव्हा मिळेल जेंव्हा तो अध्यात्माच्या आधारे 'शांतता' ओळखेल. "दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती" या उक्तीप्रमाणे दया, क्षमा माणसाच्या हातात आहेत, नाही ती 'शांतता.'... ती ईश्वराने आपल्या हातात ठेवली आहे.* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जीवनात ० त ९ हे अंक अतिशय महत्वाचे आहेत. कारण या अंकाशिवाय कोणताही जीवन व्यवहार होत नाही.परंतु आम्ही काही अंकांना शुभ मानतो तर काहींना अशुभ.असे मानणे म्हणजे अज्ञान पणाचे लक्ष्मण म्हणावे लागेल.० ते ९ या अंकातल्या एक जरी अंक कमी केला तरी कोणतेही गणित जुळत नाही.गणिताचेच नाही तर जीवनात व्यवहारात देखील कोणत्याही अंकाला सोडता येत नाही.म्हणून ० ते ९ या अंकांना जीवनात समानतेचा दर्जा देऊन आणि तितकेच प्रत्येक अंकांना महत्वाचे मानून जीवनात मनात काही एक अविचार किंवा संकोच न आणता ते सहज स्विकारले पाहिजे. कोणत्याही अंकांना कमी दर्जाचे न लेखता सगळ्यांना सारखेच मानने हे सुज्ञ आणि शहाणपणाचे माणसाचे लक्षण समजावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔰हरवलेले डोळे🔰* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आज जरा तिला निरखून मी पाहिले भावनाशुन्य मन तिचे हरवलेले डोळे... थक्क मी झालो अवाक होऊन बसलो असा कसा तिच्याशी मी रिता होऊन गेलो... कधी केंव्हा कशी ती माझ्यापासून दूरावून गेली कळी माझी गूलाबाची कशी ही सूकून गेली... गूंग मी होतो नूसता पैश्यासाठी धावत मी होतो सार वैभव माझ्या जवळी अशा भ्रमात मी होतो... पैसा अडका नको माझा फक्त प्रेम हवे होते तिला रुपे अंलकार दागिने नाही तर वेळ हवा होता साधा... ऊशिर खूप होता झालेला तूटले होते तिचे मन भोळे येईल का तिच्या नयनी चमक होते तिचे हरवलेले डोळे... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏शब्दांकन/समूह सदस्या🙏* *✍ सुचिता नाईक* *जि.प.उच्च प्रा.शाळा सिंदगितांडा* *ता. किनवट जि.नांदेड* *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/groups/100274427177019/ ➖➖➖🌀🙏🌀➖➖➖➖ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *लबाड गाढव* एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपले घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून ती घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच पाणी मिठाचे गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. दुसरे खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही; उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले. मुलांनो, याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फारच मोठी शिक्षा घडते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ➖➖➖➖➖➖ *🌺 जीवन विचार🌺* ➖➖➖➖➖➖➖ *तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.* *📚स्वामी विवेकानंद*🙏🏻 *माणसाचे कर्म चांगले असावे.चांगले कर्म असणाऱ्या व्यक्तीला भीती नसावी. पण जर का कोणी चांगले कर्म करण्याचा दिखावा करत असेल तर अशा व्यक्तीला परमेश्वर कधी माफ करत नाही.* *कारण ज्यांचे कोणी नसते त्यांचा ईश्वर असते.परमेश्वर अशा व्यक्तीला चांगला धडा शिकवतो.मग तो स्वतःचे रुप कुठ आणि कसे दाखविल हे*?????? 〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड *~~~~~~~~~~~~~~~~~* http://www.pramilasenkude.blogspot.in 〰〰〰〰〰〰〰 *©राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 🌹🌿🌹🌿🌹🌿🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/08/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्री गणेश चतुर्थी* 💥 ठळक घडामोडी :-  २००३ - मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार. २००७ - हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार. 💥 जन्म :- १९२३ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ. १९३० - शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता. १९६२ - तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका. 💥 मृत्यू :-  १८६७ - मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ. २००० - कार्ल बार्क्स, अमेरिकन हास्यचित्रकार. 'डोनाल्ड डक'चे रेखाचित्रकार २००१ - डॉ. व. दि. कुलकर्णी (वसंत दिगंबर कुलकर्णी), मराठी समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई - गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या, स्वागतासाठी भाविकांची जय्यत तयारी, ढोल-ताशा पथकंही सज्ज* ----------------------------------------------------- 2⃣ *शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी सरकारचे काम सुरू आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ----------------------------------------------------- 3⃣ *नंदन निलकेणी यांची इन्फोसिसच्या नॉन एक्झिक्युटीव्ह चेअरमनपदी झाली नियुक्ती.* ----------------------------------------------------- 4⃣ *अश्वनी लोहानी यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य.* ----------------------------------------------------- 5⃣ *200 रुपयांची नोट आजपासून चलनात येणार - आरबीआय.* ----------------------------------------------------- 6⃣ *जागतिक बॅडमिंटन स्पर्धा: भारताच्या किदाम्बी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक* ----------------------------------------------------- 7⃣ *दुसरा एकदिवसीय सामना भारताने तीन विकेटनं जिंकला, भुवनेश्वरने झळकावले दमदार अर्धशतक* ----------------------------------------------------- *विशेष बातमी :- पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 2100 किलो वजनाच्या चॉकलेट केकचा नैवेद्य.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आधी वंदू तुज मोरया...!* वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:  निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा आपल्या सर्वाचा लाडका देव म्हणजे गणपती बाप्पा. देव कसला आपण तर त्यांना माय फ्रेंड गणेशा असे म्हणता........लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/cwutxUnr6oF आपले अभिप्राय जरूर द्यावे. गणपती बाप्पा $$$$ मोरया $$$$$$. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गणपतीपुळे*          गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ  (S.T.) मुंबई,  पुणे,  कोल्हापूर,  नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ  (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *त्याग जीवनाचा पाया आहे तर मानसिक समाधान जीवनाचा कळस आहे* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो?* 👉🏼      २४ तास *२)  पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात?* 👉🏼       ३६५ दिवस *३)  सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो?* 👉🏼      ८ मिनिट *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 गंगाधर जारीकोटकर, धर्माबाद 👤 आदि रामचंद्र 👤 गणेश मैडमवार, धर्माबाद 👤 प्रमोद गुरुपवार, तळणी 👤 नयन पेडगावकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    "गणराज" वाजत गाजत गणराज येतील लहान थोर आनंदी होतील बाप्पा हा आनंद कायम टिकू द्या बळीराजाची शेती जोमात पिकू द्या   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 *गणेश चतुर्थीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आमची उत्सवप्रियता प्रेरक असावी, ती मारक असता उपयोगी नाही. येणा-या प्रत्येक नव्या पिढीला त्यात सृजनत्वाचे नवे बिंदू दिसावेत. त्यासाठी आम्ही काय करणार आहोत ? आम्ही जबाबदारी ओळखून वागणार आहोत की नाही ? की आला दिवस गेला दिवस, अशीच आमची उत्सवप्रियता असणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नवी पिढी आपल्याला विचारेल. त्यावेळी जर आपण निरूत्तर असू तर तर आपल्यावर पिढी नासवल्याचे आरोप होतील. म्हणून वेळीच सावध व्हायला हवे.* *आपली संस्कारांनी, परंपरांनी भरलेली ओंजळ येणा-या पिढीच्या हातात रिती  करण्याचे काम या गणेशोत्सवांतून झाले पाहिजे. उत्सवाच्या प्रत्येक क्षणांतून आज आपल्या समाजाला शिक्षणाची गरज आहे. संस्कृतीच्या या संघर्षकाळात तावून-सुलाखून निघण्यासाठी सुजाण नागरिकत्वाच्या दिशेने पावले पडली तरच गणपती आपल्याला पावला म्हणायचे. चला, तर मग असा गणेशोत्सव साजरा करू या आणि म्हणू या की--*               *'--देवा तूचि गणेशु..'*                                              •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•••                 🔻🔻🔻🔻🔻🔻       *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ समाजाला एका चांगल्या प्रवाहाकडे घेऊन जाण्यासाठीधर्मग्रंथ,पुराणग्रंथ, लोककथा,संतविचार, थोरविचारवंत,समाजसुधारक व आदर्श समाजहित जोपासणा-या साहित्यिकांचे लेखन हे सदैव समाजाला मदत आणि मार्गदर्शनच करतात. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी सर्वात जास्त योगदान या सर्वांचे आहे. हे कधीही विसरून चालणार नाही.नेहमी त्यांच्या सहवासात राहून आपले जीवन समाजाप्रती सकारात्मक ठेऊन आपली व समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा. - *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.९४२१८३९५९० 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्री गणेशोत्सव -  सन 2017* *बाप्पाचे मनोगत* मनोगत सांगतो बाप्पा तुम्ही लक्ष देऊन ऐका गतवर्षी शांताबाईने किटले कान यावर्षी नको तो सोनूचा ठेका घरी गेल्यावर गुणगुणल्याने ऐकून ओरडते आमची माता म्हणते वैतागून आम्हांस ती हे कसलं संगीत तिकडून घेऊन येता झांजा , ढोल ताशांनी आमचे बहिरे होतात दोन्ही कान ध्वनी प्रदूषणाने होते हानी याचे नसते का तुम्हां भान नेत्रदीपक रोषणाईचाही आम्हाला होतो फारच त्रास झिकमिक दिव्यांऐवजी शांत तेवणारी समईच खास भजन कीर्तन क्वचित कुठेतरी नाचगाणी , डामडौलाचाच जास्त  थाट सरबराई आमची की मौज तुमची हाच प्रश्न घुमत राहतो डोक्यात तुमचे देव म्हणून आम्हास मानता आणि आम्हांस रस्त्यांवरही बसविता तेच तुमच्या मनात बसविलत तर कशाला राहील कसलीच चिंता ***************************** श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छांसह ! ----प्रविण शांताराम , पनवेल, रायगड ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *श्री गणेश कथा* एक समय जब माता पार्वती मानसरोवर में स्नान कर रही थी तब उन्होंने स्नान स्थल पर कोई आ न सके इस हेतु अपनी माया से गणेश को जन्म देकर 'बाल गणेश' को पहरा देने के लिए नियुक्त कर दिया।  इसी दौरान भगवान शिव उधर आ जाते हैं। गणेशजी उन्हें रोक कर कहते हैं कि आप उधर नहीं जा सकते हैं। यह सुनकर भगवान शिव क्रोधित हो जाते हैं और गणेश जी को रास्ते से हटने का कहते हैं किंतु गणेश जी अड़े रहते हैं तब दोनों में युद्ध हो जाता है। युद्ध के दौरान क्रोधित होकर शिवजी बाल गणेश का सिर धड़ से अलग कर देते हैं।  शिव के इस कृत्य का जब पार्वती को पता चलता है तो वे विलाप और क्रोध से प्रलय का सृजन करते हुए कहती है कि तुमने मेरे पुत्र को मार डाला। माता का रौद्र रूप देख शिव एक हाथी का सिर गणेश के धड़ से जोड़कर  गणेश जी को पुन: जीवित कर देते हैं। तभी से भगवान गणेश को गजानन गणेश कहा जाने लगा।   *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ➖➖➖➖➖➖➖ *🌺जीवन विचार*🌺 〰〰〰〰〰〰〰 संध्याकाळच्या संधीप्रकाशात ही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला. 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणुस एकांताला जास्त घाबरतो. 'It is better to have loved and lost, than never to have loved at all!' अत्यंत महागडी,न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य ". जोपर्यंत स्वतःच्या विचांराचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेल असतं सगळ्यांचं. "आंब्याच्या झाडाला खुप मोहोर येतो; पण फळ थोडे लागते.आयुष्याचे झाडही तसेच आहे.त्याला आशेचा मोहोर खुप येतो". smt.pramilatai senkude म्हणूनच म्हणतात 'आयुष्य ही चैन नसुन एक कर्तव्य आहे'. आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत आपण आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणूच शकत नाही. ' जीवन म्हणजे प्रेम, कर्तव्य आणि श्रमरुपी सरितांचा संगम होय'. =================== 🙏शब्दांकन /संकलन🙏🏻 ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता. हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in *राज्य उपक्रमशील शिक्षिका समूह* 💐🍀💐🍀💐🍀💐

तांत्रिक कारणामुळे काल बुलेटिन पोस्ट करता आले नाही, त्याबद्दल बुलेटिन टीम दिलगीर व्यक्त करते. ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/08/2017 वार - मंगळवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                 *राष्ट्रीय क्रीडा दिन* 💥 जन्म :- १८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी. १९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू. १९२३ - हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार. १९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :-  १९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक. १९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक. १९६९ - शाहीर अमर शेख, मराठी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *मुंबई : किर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू मगरे यांनी मुंबई विद्यापीठाचे नवीन प्रभारी कुलसचिव म्हणून आजपासून पदभार स्वीकारला* ----------------------------------------------------- 2⃣ *अमेरिका: ह्युस्टन विद्यापीठात शिकणारे २०० भारतीय विद्यार्थी सुखरुप; चक्रीवादळामुळे ह्युस्टनमध्ये मोठं नुकसान* ----------------------------------------------------- 3⃣ *लखनऊ: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह ५ सप्टेंबर रोजी लखनऊ मेट्रोचे उद्घाटन करणार; ६ सप्टेंबरपासून सुरू होणार मेट्रो सेवा* ----------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना 9 महिने प्रसुती रजा मिळणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा निर्णय, परिपत्रक जारी* ----------------------------------------------------- 5⃣ *हरयाणा - राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने एकूण 20 वर्षांचा कारावास ठोठावला* ----------------------------------------------------- 6⃣ *कोल्हापूर: गणेशविसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावल्यास सामान जप्त करून मंडळांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे नोंदवा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश.* ----------------------------------------------------- 7⃣ *आंध्र प्रदेश : नंदयाल विधानसभा पोटनिवडणुकीत तेलगू देसम पार्टीचा विजय.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गोष्ट एका रूपयाची* तसे तर एक रूपयाला आज तेवढी किंमत नाही. अगदी 20 - 25 वर्षापूर्वीची जर बाब विचारात घेतली तर लक्षात येईल की, एक रूपया किती महत्वाचे आहे ? त्या काळी 5 पैश्याला सुद्धा वस्तु मिळत होती आणि खिशात एक रूपया आहे म्हणजे खुप बरे वाटायाचे.........लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/KCVxxKZocXo आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                       *थेऊर* अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातीलपेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांचीसमाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर,तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.) *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *"जे लोक नेहमी फुले वाटतात,* *त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत राहतो.*      सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१)  रेडिओचा शोध कोणी लावला?* 👉🏼      मार्कोनी *२)  गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?* 👉🏼        न्यूटन *३)  सापेक्षतावादाचा शोध कोणी लावला?* 👉🏼       आइनस्टाइन *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 योगिता सुरेश येवतीकर       गणेश नगर, नांदेड 👤 रविंद्र केंचे 👤 शिवराज पाटील चोळाखेकर, धर्माबाद 👤 ईश्वर शेठीये *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬     "लबाड " डोळे झाकुन लहान मोठे बुवा बाबांच्या चरणीआहेत        विचार करवत नाही असल्या यांच्या करणी आहेत गरजच काय मग जायची यांच्या चरणाला नतमस्तक कसे होतात लबाडांच्या धोरणाला    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *खरंतर 'स्त्री व पुरूष' माणूस म्हणून सारखेच असतात. पण स्त्रियांच्या वाट्याला येतं नव्या नात्यांना समजून घेण्याचं दडपण. त्यातून घडणारं वर्तन, आणि त्या वर्तनावर अवलंबून असतं तिचं अस्तित्व. या अस्तित्वाला असतात रोजचे धक्के नि अडथळे. कोण देतं हे धक्के ?  बोलायला जावं अनावर आवेगात..... उत्कटपणे ज्याच्याशी .....तो असतो निर्विकार, कधी बेदरकार, कधी मुकाट, कधी घर डोक्यावर घेऊन चालता होणारा.. न बघता,न ऐकता,न समजून घेता...!* *कधी माहेरच्या आठवणींनी झाली व्याकूळ.....वाटलं कधी बोलावं भरभरून तर.....कोण आहे ही भावनांची आंदोलनं समजून घेणारं ? कोणाजवळ बोलायचं आपल्या आतलं...खोल खोल तळातलं..?* *" पुरूषांना येतो का असा अनुभव? जीव गुदमरण्याचा, घुसमटण्याचा? आपलं अस्तित्वं गमावल्याचा... आपलं विश्व तुटल्याची वेदना भळभळण्याचा.....? "*         •••●💥‼ *रामकृष्णहरी*  ‼💥●•••                🚩🚩🚩🚩🚩🚩        *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ जी माणसे कितीही कामे आपल्यासमोर असली आणि कोणत्याही कामात गुंतलेली असली तरी ती काम करत असताना किंवा रिकाम्या वेळी आपल्या मुखातून एखाद्या परमेश्वराचे नाम, एखादे आवडते गाणे किंवा काहीतरी गुणगुणत काम करत असतात.अशी माणसे नेहमी हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असणारीच असतात.ते कधीही कितीही कामाचा व्याप असला किंवा कितीही अवघड असले तरी ते सहज त्यातून मार्ग काढत आपले सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा त्यांचा स्वभाव झालेला असतो. आपण जर त्यांच्या सहवासात राहून त्यांच्यासारखे  जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याही जीवनाला सहज जीवन जगण्याचा मार्ग सापडेल हे निश्चित. 🌴🌷🌴🌷🌴🌷🌴🌷🌴🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *गणपती बाप्पा* बाप्पाला पाहताक्षणी मनाचा लागतो शोध गणपती बाप्पा माझा मला देतो किती मोद त्याच्या येण्याची उत्सुकता मला लागते वर्षभर तो आला वाजत गाजत की उत्साह पसरतो घरभर तयारी चाले आगमनाची मग काम करी दिवसभर त्याच्याकडे पाहून माझा संपतो सगळा क्रोध गणपती बाप्पा माझा मला देतो किती मोद अकरा दिवस चाले त्याची पूजा आराधना रोज वेगळा कार्यक्रम रोज आगळा सामना बाप्पा खुश व्हावा म्हणून आम्ही सारे करतो साधना उत्सवातील सेवा करून कमी होतो सर्वांचा रोध गणपती बाप्पा माझा मला देतो किती मोद - नागोराव सा. येवतीकर   प्राथमिक शिक्षक मु. येवती ता. धर्माबाद   9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬                  *प्रामाणिकपणा* एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या आईवडीलांनी चांगले संस्‍कार केले होते व त्‍या संस्‍कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्‍या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्‍या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्‍या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्‍याने त्‍यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्‍याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्‍याच्‍याशेजारी सफरचंदे असूनही तो त्‍यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्‍कार केला, शेजा-याने त्‍याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्‍ले नाहीस'' मुलगा म्‍हणाला,'' इथेच कोणीच नव्‍हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्‍हते पण कोणी पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्‍याच्‍या या बोलण्‍याचा आनंद वाटला. त्‍याने त्‍याला शाबासकी दिली व म्‍हणाला,'' आपण करतो ते आपला आत्‍मा पाहात असतो, आपण आपल्‍याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्‍वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्‍यास जग सुखी होईल.'' *तात्‍पर्य :-* लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्‍यास मुले भविष्‍यात योग्‍य वर्तन करतील. वाईट गुण घेण्‍यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्‍यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांना येतो.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 30/08/2017 वार - बुधवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी. 💥 जन्म :- १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार. १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा. १६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *जुलै महिन्यात 92 हजार 283 कोटींचा जीएसटी महसूल जमा झाल्याची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती.* ----------------------------------------------------- 2⃣ *मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची घोषणा.* ----------------------------------------------------- 3⃣ *नांदेड : विष्णुपुरी प्रकल्पातून 945 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग, प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले.* ----------------------------------------------------- 4⃣ *परभणी : सेलू तालुक्यातील पिंपरी गोंडगे येथील जि.प.शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात या मागणीसाठी पालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या दालनासमोर भरवली शाळा.* ----------------------------------------------------- 5⃣ *पाटणा - बेहिशेबी संपत्ती प्रकरणी आयकर विभागाकडून आरजेडी नेता तेजस्वी यादवची चौकशी, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचीही चौकशी केली जात आहे.* ----------------------------------------------------- 6⃣ *पुणे : इयत्ता 10च्या पुरवणी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर. राज्याचा निकाल 24.44 टक्के.* ----------------------------------------------------- 7⃣ *आज पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक, बैठकीनंतर राजू शेट्टी सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता - सूत्र.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *" लिहिण्याला पर्याय नाही "* https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lihinyala-pryay-nahi वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *सिद्धटेकचा सिद्धिविनायक* सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळीमखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते, ती ओलांडायला होड्या असतात. (हल्ली पूल झाला आहे, असे समजते.)           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो ; पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता?* 👉🏼 शुक्र *२) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?* 👉🏼 गुरू *३) हॅले हा धुमकेतू किती वर्षानी दिसतो?* 👉🏼 ७६ वर्षानी *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 नागभूषण माकोड, येवती 👤 अरुण चव्हाण 👤 गणेश बोळसेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "निसर्ग " आपत्ती व्यवस्थापनाचे नियम घोकलेले आहेत तरीही निसर्गाच्या पुढे मानवाने हात टेकलेले आहेत निसर्गाच्या पुढे मानवाचा निभाव लागत नाही निसर्ग कसा चांगला वागेल माणूस चांगला वागत नाही शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *जन्माला येणारा नवजीव या सृष्टीतील पहिला अनुभव घेतो तो 'मातृस्पर्शाचा.' या स्पर्शातून दृढ होत जातं नातं एकमेकातलं आणि जोपासली जाते मातृत्वाची जाणीव... आजन्म कृतज्ञतेने..! पुढे त्याला वेगवेगळ्या स्पर्शांची ओळख होत जाते. विविधांगी स्पर्श देत जातात उभारी त्याच्या जीवनाला. कधी बंध गुंफला जातो माणसा माणसांशी ! जोडला जातो तो नवचैतन्यानं पशु-पक्षी, झाडं-फुलं या नैसर्गिक तत्वांशी ! वात्सल्याचे स्पर्श आजही मोरपीस फिरवतात मनावर, बाळाच्या जावळांचे स्पर्श आजन्म पिच्छा पुरवतात.. लक्षात राहतात असे स्पर्श..!* *पण काही डंख मारणारे, नकोसे असलेले रस्त्यांवरचे स्पर्श थरकाप उडवतात. कधी कधी स्पर्श होतात विचारांचे, स्वातंत्र्याचे, अभासी जगातून वास्तवतेचा स्पर्श देणारे. देऊन जातात भान कळत-नकळत मानवतेचे..! खुणावतात स्पर्श अवकाशात उंच भरारी घेण्याचे. असे स्पर्श हवेच असतात प्रत्येकाला... कुठल्याही गंधानं लिप्त नसणारे, फक्त अनुभूतीनं गोडी वाढवणारे नि संजीवनी ठरणारे...मानवी स्पर्श !!* ••●🔰‼ *रामकृष्णहरी* ‼🔰●•• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही. केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल. म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.9421839590. ☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌹शाळा 🌹 ------------------ स्वच्छ सुंदर शाळा माझी छान, आम्हा ती जपते तिचा आम्हा अभिमान. शिस्तीचे आम्हा मिळती हो धडे, रोज देती हो आम्हा शिकण्यास पाढे. क,ख,ग,घ अक्षर गिरवितो, हूशार होऊन मान मिरवितो. शाळेत आमच्या मिळते सर्व, म्हणूनच तिचा आहे आम्हा गर्व. घेती तिथे खेळ गोष्टी आणि गाणे, शाळेत आम्ही जातो अति आनंदाने... आनंद यडपलवार,जारीकोटकर प्राथमिक शिक्षक, प्रा. शा. पांगरी ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विद्या विनयेन शोभते* राजा ज्ञानसेनच्‍या दरबारात दररोज शास्‍त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्‍त्रासंबंधी चर्चा करण्‍यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्‍त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्‍हणून घोषित केले जात असत त्‍यांना राजा धन आणि मान देऊन सन्‍मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्‍या दरबारात असाच शास्‍त्रार्थ चालला होता. त्‍या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्‍यात आले. राजाने त्‍याचा भरसभेत सत्‍कार केला व मान देण्‍यासाठी त्‍याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्‍याच्‍या विद्वत्तेच्‍या सन्‍मानार्थ राजा स्‍वत: त्‍याला चव-या ढाळत त्‍याला घरापर्यंत सोडण्‍यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्‍मानाने घरी आला हे पाहून भारवीच्‍या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्‍याबरोबर भारवीने मातेला साष्‍टांग नमस्‍कार केला पण पित्‍याला मात्र उपेक्षेने उभ्‍याउभ्‍याच नमस्‍कार केला. त्‍याच्‍या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्‍याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्‍मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्‍वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्‍याने त्‍याच्‍या त्‍याही नमस्‍काराचा स्‍वीकार केला आणि त्‍याला चिरंजीवी भव असे म्‍हटले. गोष्‍ट इथेच संपली असे नाही. मात्‍यापित्‍यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्‍या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्‍हते. याचे कारणही स्‍पष्‍ट होते की भारवीला यश पचविता आले नव्‍हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्‍या धुंदीत शिष्‍टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्‍याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्‍हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्‍यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्‍त्रार्थ करायला जाणार होतास त्‍याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्‍या काळात ते परमेश्‍वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्‍यांनी कितीतरी स्‍वत:च्‍या इच्‍छा दाबून ठेवल्‍या व तुला शास्‍त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्‍मत्त होऊन तू त्‍यांची उपेक्षा केलीस हेच आम्‍हा दोघांच्‍या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्‍याने मातापित्‍याच्‍या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीही त्‍याने मातापित्‍यांची सेवा करण्‍यात कसूर केली नाही. *तात्‍पर्य :-* आयुष्‍यात आपल्‍याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्‍यास मिळाली तरी त्‍यापाठीमागे आपल्‍या आईवडीलांची पुण्‍याई असते हे प्रत्‍येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्‍मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 31/08/2017 वार - गुरुवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ स्वभाषा दिन - मोल्दोव्हा. स्वातंत्र्य दिन - त्रिनिदाद व टोबेगो, किर्गिझीस्तान. 💥 ठळक घडामोडी :-  १९९१ - किर्गिझस्तानला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य. १९९७ - पॅरिसमध्ये अपघातात राजकुमारी डायना व तिचा मित्र डोडी फयेद ठार. 💥 जन्म :- १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  १९८६ - उर्हो केक्कोनेन फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष. १९९५ -बियंत सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *अमेरिका - पेंटागनच्या माहितीनुसार अफगाणिस्तानमध्ये 11,000 अमेरिकी सैनिक आहेत.* ----------------------------------------------------- 2⃣ *औरंगाबाद : जायकवाडी धरणाची पाणीपातळी 70 टक्क्यांच्या वर, मोठ्या प्रमाणात आवक सुरु असल्याने पाणी पातळीत वाढ, लाभ क्षेत्रांना मोठा दिलासा* ----------------------------------------------------- 3⃣ *नवी दिल्ली - जे काळ्या पैशाविरोधात लढले नाहीत अशी मंडळी नोटाबंदीवरुन भ्रम निर्माण करत आहेत: अरुण जेटली, अर्थमंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्या - खासदार विकास महात्मे यांची मागणी.* ----------------------------------------------------- 5⃣ *स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर, खा. राजू शेट्टी यांची कार्यकारिणीच्या बैठकीत घोषणा.* ----------------------------------------------------- 6⃣ *बिहारमध्ये आतापर्यंत पावसामुळे आलेल्या पुरात 103 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त* ----------------------------------------------------- 7⃣ *आज भारत आणि श्रीलंका यांच्यात चौथा एकदिवसीय सामना, महेंद्रसिंग धोनीचा तीनशेवा सामना* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रतिलिपि वर वाचा *" रक्तदान सर्वश्रेष्ठ दान "* https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sarvshresth-dan अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि मित्रांसोबत शेयर करा वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬     🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *रांजणगाव* अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीलामहागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूरतालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :-त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुरस्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे(?) महागणपती’ असेही म्हटले जाते. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल ;* *कारण जगात प्रेमाची कमतरता नाही ,* *कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची.....!!!!!!!!!!!* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) भारताचा पहिला उपग्रह कोणता?* 👉🏼 आर्यभट्ट *२) तो कधी सोडण्यात आला?* 👉🏼 १९ एप्रिल १९७५ *३) भारतात उपग्रह कोणत्या संस्थेमार्फत सोडले जातात?* 👉🏼 इस्रो (ISRO) *संकलन :- संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 रत्नाकर पाटील कदम, अध्यक्ष व्यापारी असोशिएशन, धर्माबाद 👤 सचिन वाघ, प्राथमिक शिक्षक 👤 सुभाष जाधव 👤 अशोक जायवाड 👤 संतोष पाटील साखरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ "प्रगल्भ व्हा " कोणतीही जबाबदारी सहज टाळत असतात श्रेय घ्यायला मात्र पुढे पळत असतात श्रेय घ्यावं वाटतं तशी जबाबदारी घ्या सर्वांना सारं कळतं थोडे प्रगल्भ व्हा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *प्रत्येक व्यक्तिची एक स्वतंत्र ओळख असते. त्याची स्वत:ची एक प्रकृती असते. त्याचं अवतीभवतीचे वातावरण वेगळे असते. त्याची आर्थिक व शैक्षणिक पार्श्वभूमी निराळी असते. त्याच्यावर झालेले संस्कार भिन्न असतात. एकाच पर्यावरणात राहिलेले व एकाच माता-पित्याच्या पोटी जन्माला आलेली भावंडसुद्धा सारख्या विचारांची नसतात.* *कारण प्रत्येक व्यक्तिचं भावविश्व वेगळं असतं. त्याची भावनिक व मानसिक गरज भिन्न असते. अंगभूत संवेदनशिलताही वेगळी असते. एखादा प्रसंग बघितला अथवा घडलेला असला तर त्यावरील प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. कारण प्रत्येकाचा त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतंत्र असतो.* ••●⚡‼ *रामकृष्णहरी* ‼⚡●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ तुमच्या अवतीभोवती असणारी माणसे थोडं ओळखायला शिका म्हणजे तुम्हाला तुमची खरी माणसं कोण आहेत ते समजेल. तुम्हाला कामापुरती गोड बोलणारी,तुमच्यासमोर तुमची स्तुती करणारी, तुमच्यासमोर एक आणि तुमच्या माघारी एक बोलणारी,काम असेल तरच तुमच्याशी मैत्री करणारी, संकटाच्या वेळी आपल्यापासून दूर जाणारी आणि काय होते नि कसे होते असा विचार करणारी आणि ऐनवेळी धोका देणारी अशी माणसे यांच्यापासून थोडे दूर राहायला शिका म्हणजे आपण सुव्यवस्थित पणे राहून सुखाने आणि समाधानाने जीवन जगू शकू अन्यथा अशा व्यक्तींपासून पश्चातापाशिवाय दुसरे काहीच मिळणार नाही.अशी माणसे लवकरच ओळखायला शिकली पाहिजे आणि अशा माणसापासून नेहमी सावध रहायला शिकले पाहिजे. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..9421839590. 🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁☘🍁 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌼 प्रथम प्रार्थिते प्रथमेशा 🌼 तुझिया चरणी सार्या अमुच्या आशा आकांशा अन् अभिलाषा मनी कोठली जागो मनिषा दिशा दाविसी तू अधिईशा ।।धृ।। अधरी तूच वदविली माझ्या बालसुलभ ही बोली भाषा त्यातून उद्भविला पसारा 'बालगीतोत्सव' सुंदर खाशा।।१।। प्रारंभ गीताने तुझ्याच ईशा प्रथमईशा हे प्रथमेशा प्रारंभ हेतू मंगल व्हावा प्रार्थिते तुज मंगलस्नुषा ।।२।। ----सौ.मंगला मधुकर रोकडे. धुळे . मो.नं . 9371902303 [माझ्या 'बालगीतोत्सव' [२००६] ह्या कविता संग्रहाचा प्रारंभ मी ह्या प्रार्थनेने केला होता.] ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *समर्पण* एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )*9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 01/09/2017 वार - शुक्रवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💥 ठळक घडामोडी :-  १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला. १९७९ - पायोनियर ११ हे अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले. 💥 जन्म :- १८९६ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक. १९२१ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी. 💥 मृत्यू :-  १५७४ - गुरु अमरदास, तिसरे शीख गुरु. १५८१ - गुरु रामदास, चौथे शीख गुरु. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *नवी दिल्ली - माजी आयएएस अधिकारी सुनिल अरोरा यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 2⃣ *मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत २३ ठार, १५ जखमी, ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भिती* ----------------------------------------------------- 3⃣ *मुंबई - राज्य शासनाच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांची केंद्र सरकारच्या संरक्षण निर्मिती विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती* ----------------------------------------------------- 4⃣ *इस्त्रोने रिजनल नेव्हिगेशन सॅटलाइट IRNSS-1 चे प्रेक्षपण अयशस्वी.* ----------------------------------------------------- 5⃣ *पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवली* ----------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली - केंद्रीयमंत्री राजीव प्रताप रुडी आणि उमा भारती यांचा मंत्रिपदाचा राजीनामा.* ----------------------------------------------------- 7⃣ *भारत विरुद्ध श्रीलंका चौथा एकदिवसीय सामना - विराट कोहलीचं शानदार शतक, फक्त 76 चेंडूत ठोकलं दणदणीत शतक, भारताचा श्रीलंकेवर 168 धावांनी विजय.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ प्रतिलिपि वर वाचा " मला माणूस व्हावेसे वाटते. " https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/mala-manus-vhavese-vatte वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *ओझर* अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यातमाणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्यातीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेलाशिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.           *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ विश्वास असेल तर न बोलता ही सारे काही समजून घेता येते.. आणि विश्वास च नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो. - रामदास पेंडकर ( तानूरकर ) ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *1) नेपाळ ची राजधानी कोणती ?* 👉🏻 काठमांडू *2) खारी साठी चे ग्रिझल्ड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?* 👉🏻 तामिळनाडु *3) गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे ?* 👉🏻 रत्नागिरी *संकलन :- संगीता देशमुख, वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 विजय भगत, सहशिक्षक 👤 गणेश गिरी, धर्माबाद 👤 नवनाथ पिसे 👤 रामेश्वर चिंतलवार, धर्माबाद 👤 सुनीता गायकवाड 👤 धनराज पाटील बाभळीकर 👤 नवनाथ कौठगावे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " निकाल " नको त्या गोष्टीसाठी चाल ढकल करतात हास्यास्पद वाटेल अशी उकल करतात ज्याची नाही त्याची चाल ढकल नसावी कशाची करावी कशाची नाही अक्कल असावी शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचारधन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.* *पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.* •••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••• 🌷🌷🌷🌷🌷🌷 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ आपण आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपले दैव बलवत्तर बनत नाही.केवळ दैवावर विसंबून राहिले तर जीवनही समृद्ध होत नाही.जीवनात काही केले तर जीवनात साध्य करता येईल.म्हणूनच म्हटले आहे की,केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हेच अंतिम ध्येय जीवनात ठेऊन प्रत्यक्ष सत्यात उतरविले पाहिजे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद.9421839590. ☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎡 आजची काव्यसरिता 🎡* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *शब्दांनीच शिकवलय* *पडता पडता सावरायला,* *शब्दांनीच शिकवलय* *रडता रडता हसायला,* *शब्दांमुळेच होतो* *एखाद्याचा घात आणि* *शब्दांमुळेच मिळते* *एखाद्याची आयुष्यभर साथ* *शब्दांमुळेच जुळतात* *मनामनाच्या तारा आणि* *शब्दांमुळेच चढतो* *एखाद्याचा पारा...* *शब्दच जपून ठेवतात* *त्या गोड आठवणी आणि* *शब्दांमुळेच तरळते* *कधीतरी डोळ्यांत पाणी…* *"म्हणूनच जो जीभ जिंकेल* *तो मन जिंकेल आणि जो* *मन जिंकेल तो जग जिकेल"....!!* संकलित ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *काका कालेलकर* काका कालेलकर उच्‍च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्‍यांची विचारक्षमता प्रत्‍येक विषयात खोल आणि व्‍यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्‍यांच्‍या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्‍यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्‍मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्‍यांचे काही मित्र आले होते. चर्चेदरम्‍यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्‍याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्‍याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्‍हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्‍हापासून मी नव्‍याने तपासणी केली आहे तेव्‍हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्‍या तपासणीविषयी जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा काका म्‍हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्‍हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्‍यामुळे जास्‍त दिवस मुक्काम करतो तेच त्‍याच्‍याशी उलटपक्षी वागले असता म्‍हणजेच घरातल्‍यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्‍यास तो अशा घराचा रस्‍ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्‍य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’काकांच्‍या नव्‍या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले. *तात्‍पर्य :-* आजारापेक्षा जास्‍त त्‍याची चिंता तणाव वाढवते. त्‍यामुळे कोणत्‍याही शारीरिक अस्‍वस्‍थतेला सकारात्‍मक विचाराने घेण्‍याचा प्रयत्‍न करा.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड ( हदगाव )* 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

*🌹शिक्षण परिषद* *(केंद्र कन्या हदगाव)*🌹 *ता.हदगाव जिल्हा नांदेड.* *〰〰〰〰〰〰〰* ✍ आज *दि.०१-०९-२०१७* रोजी केंद्राअंतर्गत शिक्षण परिषद जि.प.प्रा.शा.कन्या हदगाव , हदगाव तांडा, नवी आबादी हदगाव ह्या तिन शाळेची मिळून हायस्कुल येथे शिक्षण परिषद घेण्यात आली. सदरील शिक्षण परिषदेस प.स. शिक्षण सभापती मा.सौ.दवणेताईसाहेब व त्यांचे पती तसेच उपसभापती मा.कदम साहेब ,प.स. चे मा.ग.शि.अ.ससाने साहेब तसेच केंद्रांतर्गत अधिकारीगण, सर्व शाळेचे मा.मु.अ. तथा शिक्षकवृंद. 👉 केंद्रीय मु.अ.मा.श्री खेडकर सर यांच्या आयोजना अंतर्गत स्वागत समांरभ सोहळा पार पडला. 👉 सेवानिवृत्त दांम्पत्य आदरणीय केंप्र.श्री सोनुले साहेब व त्यांच्या सौ.सोनुले ताई यांच्या सेवेचा कार्यकाल पूर्ण झालेला असल्यामुळे त्यांनी शाळेला १०,००० (दहा हजार) रुपयाचे 📚📚📚📚📚📚 पुस्तकरुपी ग्रंथदान दिले.त्यांच्या ह्या अभिनंदनीय कार्यास आमच्या केंद्रामार्फत लाखमोलाचा सलाम.🙏🏻👏🏻👏🏻🌹🌹 *दुपार सञ* 👉 आजच्या ह्या शिक्षण परिषदेत आदर्श व्यक्तीमत्व असलेले आमचे सहकारी श्री ए.टी.जाधव सर प्रा.शा.(तांडा) हदगाव येथील यांचा आदर्श पाठ घेण्यात आला.ह्या आदर्श पाठात आदरणीय सरांनी सर्व विषयावर कृतीयुक्त शैक्षणिक साहित्याचा भरपूर वापर करून आदर्श पाठ , सांकेतिक भाषा व शाळेचा उपक्रमाचा video पण दाखविला. 📚📚 👉 त्यानंतर केंद्रातंर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण (आढावा) करण्यात आले. 👉जि.प.प्रा.शाळा वाटेगाव येथील श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे ह्यांनी आपल्या शाळेतील विविध नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहितीचे सादरीकरण केले. (सोबतच शाळेचा उपक्रमाचा video सहीत) 👉 त्यानंतर स्वादिष्ट अशा भोजनाने सर्वजण तृप्त झाले.आजची ही शिक्षण परिषद अशा आनंददायी वातावरणात पार पडली. *काही क्षणचिञे* 👇👇👇👇 *〰〰〰〰〰〰〰* *✍वृत्तांकन लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि) जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव जि.नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣  🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ http://fmbuleteen.blogspot.com ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 17/07/2017 वार - सोमवार ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷   📆 . *दिनविशेष .  📆* 🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ बाथ क्रांती दिन - इराक. लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन - पोर्तो रिको. संविधान दिन - दक्षिण कोरिया. 💥 घडामोडी १९८४ - लॉरें फाबियस फ्रांसच्या पंतप्रधानपदी. १९९४ - फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले. २००४ - भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार. 💥 जन्म :- १९२० - हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष. १९४१ - बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४९ - स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :- २००५ - सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. २०१२ - मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*                 9404277298 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 1⃣ *राष्ट्रपती पदासाठी आज होणार मतदान, कोण निवडून येणार जनतेमध्ये उत्सुकता* ----------------------------------------------------- 2⃣ *नाशिक : मुसळधार पावसामुळे गोदावरी, दारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, गंगापूर, दारणा, कडवा, नांदूरमध्यमेश्वर धरणांमधून मोठा विसर्ग* ----------------------------------------------------- 3⃣ *नाशिक - ओरटीओत दलालांकडून पैसे जातही असतील, मात्र यासाठी नागरीक जबाबदार - दिवकर रावते, परिवाहन मंत्री* ----------------------------------------------------- 4⃣ *अमरनाथ यात्रेसाठी जाणा-या भाविकांची बस दरीत कोसळली, जम्मूच्या बनिहाल येथे झाला अपघात* ----------------------------------------------------- 5⃣ *आयआयएफए अवॉर्ड 2017, सोनम कपूर आणि शबाना आझमी स्टारर नीरजाला मिळाला बेस्ट फिल्म अवॉर्ड* ----------------------------------------------------- 6⃣ *विम्बल्डन : रॉजर फेडरर बनला विम्बल्डन चॅम्पियन, विक्रमी आठव्यांदा घालती विजेतेपदाला गवसणी* ----------------------------------------------------- 7⃣ *नवी दिल्ली- ऑनलाईन बेटिंगला अधिकृत करण्याचा कोणताही विचार नाही, मी त्याच्या विरोधात असलो तरी अंतिम निर्णय सरकार घेईल- विजय गोयल, क्रीडा मंत्री* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 __ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ _विशेष बातमी :- जागतिक सर्पदिनानिमित्त हेल्पिंग हैंड्स वाइल्डलाइफ वेलफेयर सोसाइटी नांदेड व जिल्हा परिषद शैक्षणिक संकुल जारीकोट यांच्या संयुक्त विद्यमाने धर्माबादच्या जिल्हा परिषद हायस्कूल च्या सभागृहात आयोजित सापांची ओळख आणि माहिती प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद_ __ *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 7588427335 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬         *🔔 🔔  गुगलयान  🔔 🔔* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *कश्यासाठी ? मुलांच्या शिक्षणासाठी ...!* https://plus.google.com/+NagoraoYewtikar/posts/T7ttYqmUVSw पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या रंगातील अक्षरावर टिचकी मारा. अभिप्राय जरूर द्या ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬              *""फ्रेश सुविचार""* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬   *जे शिक्षक विद्यार्थ्याना शिकविण्यापेक्षा अभ्यास करण्याची प्रेरणा देतात तेच खरे आदर्श शिक्षक होत.* सौ. भारती कुंभार, रायगड 9850296824 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬            *आजची प्रश्नमंजुषा* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *१) जगातील सर्वात लांब नदी कोणती?* 👉🏼 नाईल नदी *२) ही नदी कोणत्या देशात आहे?* 👉🏼 इजिप्त *३) या नदीची लांबी किती आहे?* 👉🏼 ६,६५० कि. मी. *संगीता देशमुख,वसमत* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 👤 माधव गैनवार, चिकना 👤 दिगांबर कदम, नांदेड 👤 आरिफा शेख, पुणे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*             9423625769 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬           *!!! @@ गुगली @@ !!!*  ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ " देवपण " घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही कष्टा शिवाय कधीच कोणी मोठ होत नाही जे कष्ट करतात त्यांनाच मिळते यश देत बसतील बाकीचे आपल्या नशिबाला दोष शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌟‼ *आजचा विचार धन* ‼🌟 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *विरेंद्रराजे या नावाचे एक संस्थानिक होते. नगरप्रदक्षिणा करण्यासाठी ते आपला दरबारी लवाजमा घेऊन पहाणी करीत होते. एक दगडफोड्या अत्यंत एकाग्रतेने दगड फोडण्याचे काम करीत होता. राजा समोर येऊन उभा राहिला तरी त्याचे लक्ष नव्हते. शरीरातून घाम गळत होता, त्याचा घण आघात करीत होता. राजा गुणग्राहक होता, त्याला त्याची एकाग्रता भावली. राजाने त्याला आपल्या दरबारात काही काम दिले. प्रत्येक काम तो एकनिष्ठेने, प्रामाणिकपणे व चोखपणे करू लागला. राजाची त्याच्यावर मर्जी बसली, बढती देता देता राजाने त्याला प्रधानपद दिले.* *प्रधानाने राज्याला प्रगतीशिल बनवले. राजाने त्याचा सत्कार केला. अनेक चित्रकारांकडून प्रधानाची उत्कृष्ट चित्र काढली. त्यातील तीन उत्कृष्ट चित्रांतून प्रधानाला एक सर्वोत्तम चित्र निवडायला सांगितले. प्रधानाने एक चित्र निवडले, राजाने त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला..पूर्वी मी दगडफोड्या होतो, या चित्रात दगडफोड्याही दाखवला आहे, माझा भूतकाळ उभा केला. म्हणून हेच चित्र सुंदर आहे. प्रधान आपला भूतकाळ विसरला नव्हता.* ••●🌟‼ *रामकृष्णहरी* ‼🌟●•• ☘☘☘☘☘ *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* मोबाईल - 9167937040 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर, नांदेड.* संवाद..८०८७९१७०६३/९४२१८३९५९० 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🌷🍃 *आजची फ्रेश बोधकथा*🌷🍃 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *संशय* हा आपल्या जीवनाच्या वाटेवरील शञू आहे.खरं पाहता माणूस स्वतःच स्वतःचा मिञ असतो आणि शञू असतो ! संशयग्रस्त *मन* तात्काळ अनिष्ट विचारांनी व्यापल जातं.संशय आणि *भीतीमुळं* माणसाचं मन अस्वस्थ होतं.अशावेळी आपलं मन शांत , स्थिर , स्वस्थ आणि विचारी बनवल की घडणार अनिष्ट कृत्य टाळता येतं. आपल्या विचारांची प्रगल्भता वाढवून आपलं मन द्वेषमुक्त व संशय विरहीत करावं.आणि जर का आपण असे नाही केले आणि आपल्या मनात संशयाचं वारं भिनू लागलं की आपण आपल्या सुखाला आणि आनंदाला पारखे होतो. आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज निर्माण होत असला तरी त्याचे रुपांतर संशयात झाले तर ती व्यक्ती जीवनात स्वतः तर सुखी राहूच शकत नाही.परंतु तिला दुसऱ्याचे सुख आनंद हे सुद्धा नकोसे वाटते.कारण गैरसमजुतीचा एक क्षणदेखील माणसाचे जीवन उध्वस्त करु शकतो. अशावेळीआपण आपल्या मनातील संशय काढून टाकण्यासाठी कराव तरी काय? मोकळ्या हवेत फिरायला जावं, सदा मन प्रसन्न , आनंदी, उत्साही ठेवावे , कलेची जोपासना करावी हसत -खेळत वागावे, होईल तितके चांगली कर्म करावे आणि दुसरे जर चांगले कामे करीत असेल तर त्यांच्याबद्दल सहकारी वृत्ती बाळगावी. *एवढं केल्यावर आपल्यातला द्वेष , संशय आपल्याला भिऊन मनातून पळून जाईल आणि आपल्याला आनंद घेता येईल आणि देताही येईल.* *जीवन जगण्यासाठी आणि आपल्या जीवनात आनंद मिळविण्यासाठी गैरसमज न होऊ देता समजपूर्वक वागणे हेच योग्य आहे*. 〰〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸 *✍शब्दांकन /संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸🔰 *🌷🌷जीवन विचार*🌷🌷 *〰〰〰〰〰〰〰* *माणसाचे जीवन हे विद्येवाचून निरर्थक आहे.* विद्येसारखी शोभा देणारी ,दुसरी कोणतीच वस्तू नसते. *विद्या* ही माणसाचे आईप्रमाणे रक्षण करते, पित्याप्रमाणे कल्याणाची काळजी घेते,व कौटुंबिक उदासिनता घालवते.आणि आपली कीर्ती दशदिशांमध्ये उजळविते.म्हणूनच विद्या ही जणू आपली कल्पकता आहे असे म्हटले आहे. विद्येविना मनुष्य पशूच असतो. विद्यारूपी धन हे सर्व धनापेक्षा अधिक मौलिक आहे.आपल्या जीवनात ह्या रत्नरूपी विद्येचे महत्त्व किती महत्वपूर्ण आहे हे ह्या श्लोकांवरून अधिक कळून येते. "किं कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिनःl अकुलीनोsपि विद्यावान देवैरपि स पूज्यते l l" *विद्याहीन माणसाच्या थोर कुलाचा काय उपयोग? विद्वान मनुष्य कुलीन नसला तरी त्याची देवदेखील पूजा करतात.* आपल्या सुखी जीवनाची पायरी आहे विद्या.ज्ञानमुळं का जगावं आणि कस जगावं हे कळत.आणि असं जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कस असावं हा प्रश्न ??कधीच पडत नाही.ज्ञानाचा हा प्रकाश सर्वांमध्ये सर्वोतपरी सततचा असावा आणि पसरावा. 〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸 *✍शब्दांकन/संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड