कविता ( देव)

🌹🙏🌹
देव..!
------
तू 'राम' म्हण, 'अल्ला' म्हण
'येशू' म्हण, 'साई' म्हण
'देव' म्हण, 'दूत' म्हण
'अवतार' म्हण, 'काही' म्हण
मी हरकत घेण्याचंही
कारण नाही काही..
पण माणूस म्हणून एक गोष्ट
खरंच पटत नाही !
तू हवी त्याची पूजा कर
हवी त्याची आरती गा
मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन
प्रसाद म्हणून काही खा !
चोविस तास देव देव कर
वाटल्यास विसर घर
पण माझ्यासाठी दोस्ता फक्त
एवढा विचार कर !
देव म्हणजे सुपर पाॅवर
ब्रम्हांडावर ताबा
मग त्याचं आॅफिस गल्लीबोळात
कशाला रे बाबा ?
ऐकलं होतं.. देव असतो
उभा सत्त्यापाठी !
तरी त्याच्या अवती भवती
दलालांची दाटी ?
चोर, डाकू, बलात्कारी
सारेच त्याचे भक्त
देव काय नुसते चेहरे
बघत बसतो फक्त ?
असा कसा चिडत नाही
त्याला नाही भान ?
वरून तुझ्यासारखे मूर्ख
तिथंच देतात दान !
देवळा भवती भिकारी
लुळे पांगळे जीव
ज्याला असेल काळीज त्याला
पाहून येते कीव !
प्रश्न त्यांचे सुटत नाहीत
दुःख सरत नाही
तरी तुझा सुपर देव
काहीच करत नाही !
म्हणून म्हणतो डोकं वापर
गहाण नको ठेऊ
भुकेल्याला, तहानल्याला
घाल कधी जेवू !
अनाथ, कोवळ्या हातामधे
पाटी-पुस्तक ठेव
आई शप्पथ तुला सांगतो
तूच होशील देव !

कविता (बहीण)

।।बहिण।।

        ।। मायेचं साजुक तुप
            आईचं दुसरं रूप।।

       ।।  काळजी रूपी धाक
           प्रेमळ तिची हाक।।

        ।। कधी बचावाची ढाल
      कधी मायेची उबदार शाल।।

      ।। ममतेचं रान ओलांचिंब
   पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

     ।। दुःखाच्या डोहावरील
           आधाराचा सेतू।।

        ।। निरपेक्ष प्रेमामागे
           ना कुठला हेतू।।

        ।।कधी मन धरणारी ,
     तर कधी कान धरणारी.।।

    ।।कधी हक्काने रागवणारी,
 तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

        ।।बहिणीचा रुसवा जणु,
          खेळ उन-सावलीचा.।।

       ।।भरलेले डोळे पुसाया
      आधार माय- माऊलीचा.।।

    ।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
          या नात्यात ओढ आहे.।।

       ।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
             चिरंतन गोड आहे.।।

    ।।भरलेलं आभाळ रितं कराया
         तिचीच ओंजळ पुढे येई .।।

कथा क्रमांक १९.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग १९ 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ मुर्खाशी वाद ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
गवताच्या रंगावरून एकदा गाढव & वाघ यांच्यात वाद झाला.

गाढव : "गवताचा रंग निळा"
वाघ : "गवताचा रंग हिरवा"


वाद खूप वेळ चालला
तरी दोघांमधे एकमत

होऊच शकले नाही.
शेवटी मामला जंगलच्या राजाकडे गेला


सिंह दरबारात सुनावणीचे सर्व तयारी झाली.
दोन्ही पक्ष आपाले बाजू मांडले.


जंगलातले सर्व प्राणी उत्सुकतेने निर्णयाचे वाट पाहू लागले

सर्वांच्याच अपेक्षांच्या विपरीत निर्णय आला

"वाघाला एक महिन्याची कठिण सजा व गाढव निरपराधी"

निर्णयाने नाराज होऊन वाघ राजाला विचारता
"गवताचं रंग हिरवंच ना ???"

राजा : "होय"

वाघ : "मग मला का ही सजा?"
 राजा म्हणाला

"तू बरोबरच आहेस, पण ह्या एका विषयावर गाढवाशी वाद घालणे हे चुकिचे आहे."


"ह्या पुढे तरी अज्ञानी बरोबर वाद घालू नये म्हणून ताकीत देण्यासाठी ही शिक्षा दिली आहे."

तात्पर्यः मुर्खाशी वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

कथा क्रमांक २०

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग २०.📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ अदृश्य पेरू ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका सात वर्षाच्‍या मुलीला एक शिक्षक गणित शिकवित होते. त्‍यांनी तिला प्रश्‍न विचारला,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मुलीने काही काळ विचार केला आणि बोटे मोजत उत्तर दिले,'' चार पेरू'' शिक्षक आश्‍चर्यचकित झाले, त्‍यांना वाटले की मुलीने नीट ऐकले नसावे म्‍हणून त्‍यांनी प्रश्‍न पुन्‍हा विचारला,'' बाळा प्रश्‍न नीट ऐक,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मुलगी शिक्षकांच्‍या आश्‍चर्यचकित चेह-याकडे पाहत विचार करू लागली मगाशी मी चार उत्तर दिले तर शिक्षक आश्‍चर्यात पडले आता असे काय उत्तर द्यावे जेणेकरून ते खुश होतील. तिच्‍या डोक्‍यात असा विचार जरा सुद्धा स्‍पर्शून गेला नाही की खरे उत्तर द्यावे तिला फक्त असे वाटत होते आपल्‍या उत्तराने शिक्षक खुश झाले पाहिजेत. ती पुन्‍हा बोटे मोजू लागली व तिने उत्तर दिले, '' सर चार पेरू माझ्याकडे असतील.'' आता शिक्षक निराश झाले व विचार करू लागले की या मुलीला बहुधा पेरू आवडत नसावेत म्‍हणून ती चुकीचे उत्तर देत आहे म्‍हणून त्‍यांनी प्रश्‍न बदलून विचारायचे ठरवले,'' बाळा समजा मी तुला एक चिकू दिला, मग एक चिकू दिला आणि मग पुन्‍हा एक चिकू दिला तर तुझ्यापाशी किती चिकू होतील?'' मुलीने परत बोटे मोजली व उत्तर दिले,'' सर तीन चिकू असतील माझ्याकडे'' शिक्षकांना याची मोठी गंमत वाटली कि तीन वेळेला चुकीचे उत्तर देणारी मुलगी चौथ्‍या वेळेला कशी काय बरोबर उत्तर देते, त्‍यांना वाटले की आता या मुलीला गणिताची गंमत कळाली, म्‍हणून त्‍यांनी परत आपला पहिलाच प्रश्‍न रिपीट केला,''समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्‍हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मागच्‍या वेळचे उत्तर बरोबर आल्‍याने मुलीचा आत्मविश्वासआता वाढला होता.तिने  फारसा वेळ न दवडता उत्तर दिले,"सर माझ्याकडे चार पेरु असतील,हे चूकीचे उत्तर ऐकून शिक्षक संतापले व तिच्या दिशेने जात जोरात ओरडले,"तूला काही डोक्याचा भाग वगैरे आहे की नाही,जरा मला पण सांग की चार पेरु कसे काय होतील तूझ्याकडे.सरांना असे रागावलेले पाहून ती रडू लागली,डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असताना तिने दप्तर शोधू लागली.दप्तरातील एक पेरु काढून शिक्षकांना म्हणाली,"सर मला तूम्ही तिन पेरु देणार आहात आणि माझ्याकडचा एक पेरु मी त्यात मिसळत गेले त्यामूळे सर मी चार पेरु हे उत्तर देत होते."

तात्पर्यः
👉मिञांनो,आपले ही असेच होते ना बर्‍याचदा,समोरच्या कडून जर अनुकूल प्रतिसाद आला नाही तर आपण आपला सयंम गमावून बसतो पण त्याची बाजू काय आहे हे आपण कधीच समजून घेत नाही.त्याचा त्या पाठीमागील तर्क,त्यावेळची परीस्थीती,तो ज्या संस्कृती मध्ये वाढला आहे त्याचे संस्कार याचा आपण कधीच विचार करत नाही ना.तेव्हा जर इथून पूढे कधी जर आपल्या मनासारखा प्रतिसाद समोरच्याकडून आला नाही तर त्याचीही कृपया बाजू समजून घ्या.
काय सांगावे, त्याच्याजवळ असणारा तो छूपा पेरु आपल्याला दिसतही नसेल कदाचित.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड

http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ५५.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
कारण मोत्यांच्या हारांनी फक्त त्याचं सौंदर्य दिसतं,
आणि घामाच्या धारांनी त्याचं कर्तुत्व सिद्ध होत....!!!

मन तर देवाने प्रत्येकाला दिले
आहे पण दुस-याचे मन जिंकता
 येणारे "मन" काही ठराविक
लोकानांच दिले आहे !!                              
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ५४.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
जीवन यशस्वी केव्हा होते ?
अमेरिकेतील थोर तत्त्वज्ञ इमर्सन म्हणतो, " आपल्या मनोवृत्ती इतस्ततः पसरून ठेवणे म्हणजे जीवनाचा नाश, मनापासून आणि एकाग्रतेने काम केले की जीवन यशस्वी होते ."

       सूर्याचे किरण भिंगातून केंद्रित करून एखाद्या कागदावर किंवा कापसावर पाडले तर तो एकदम जळून पेट घेतो.

   मन जर असेच एखाद्या ध्येयात आपण एकाग्र करू शकलो तर आपल्या जीवनातही तेज निर्माण होते.

========================
http://www.pramilasenkude.blogspot.in
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼  शब्दांकन /संकलन  🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ५३.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
जीवन यशस्वी केव्हा होते ?
अमेरिकेतील थोर तत्त्वज्ञ इमर्सन म्हणतो, " आपल्या मनोवृत्ती इतस्ततः पसरून ठेवणे म्हणजे जीवनाचा नाश, मनापासून आणि एकाग्रतेने काम केले की जीवन यशस्वी होते ."

       सूर्याचे किरण भिंगातून केंद्रित करून एखाद्या कागदावर किंवा कापसावर पाडले तर तो एकदम जळून पेट घेतो.

   मन जर असेच एखाद्या ध्येयात आपण एकाग्र करू शकलो तर आपल्या जीवनातही तेज निर्माण होते.

========================
http://www.pramilasenkude.blogspot.in
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼  शब्दांकन /संकलन  🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ५२

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
महान दार्शनिक कनफ्यूशियसने आपल्या वाणीचा सदुपयोग माणसाने कसा करावा हे सांगितले आहे.
माणूस समाधान मिळावे म्हणून जगत असतो . जीवनाचे समाधान समतोल वाणीच्या सयंमावर आणि सदुपयोगावर अवलंबून आहे.
       त्यामुळे त्याचे स्वतःचे हित तर होतेच , पण समाजाचेही हित झाल्याशिवाय राहत नाही.

       विनोबा म्हणतात , " वाणीने सख्य साधता येते , वाणीने वैरही बांधता येते.  वाणीचे वैर टिकते , तितके शस्त्रांचे टिकत नाही ".

 म्हणून  विश्वाशी मैत्री इच्छिणाऱ्या विश्वामित्राची प्रार्थना आहे 🙏-- ' अमृत मे आस' ( माझ्या वाणीत अमृत असावे.)

समर्थ रामदासही सांगतात -- ' जगामध्ये  जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र!

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /संकलन 🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक १८

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग १८ 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ वेडा आणि मूर्ख     ♻


  🚍 एक ट्रक ड्रायव्हर आपल्या सामानाची डिलेव्हरी करायला एका वेड्याच्या इस्पितळात जातो.

काम करून परत निघणार, तेवढ्यात
त्याच्या लक्षात येते की,🚍 ट्रकचं एक चाक पंक्चर झालंय. तो ते चाक काढतो.
आणि स्टेपनी लावणार इतक्यात,
त्याच्या हातून त्या चाकाचे चारही नट गटारीत पडतात, अन् ते काढणं पण शक्य नसतं.

 🚍 ड्रायव्हर हताश होऊन बसतो. त्याला
काय करावं ते सुचत नाही. एवढ्यात,
एक मनोरुग्ण तिथे येतो आणि विचारतो काय
झालं ?

पहिले तर 🚍 ड्रायव्हर काहीच
बोलत नाही.
तो मनोरुग्ण परत पुन्हा
विचारतो, काय झालं ?

शेवटी  🚍 ड्रायव्हर
त्याला संपूर्ण कहाणी सांगतो आणि शांत
बसतो.

हे पाहून तो मनोरुग्ण त्याला
काय मूर्ख माणूस आहे ?
असं म्हणून
त्याच्या वर हासतो.

आता 🚍 ड्रायव्हरला राग येतो. तो त्या मनोरुग्णाला
उपाय सांगण्याचं आव्हान देतो .

मनोरुग्ण उत्तर देतो -

त्यात काय एवढं ?


इतर ३ चाकांचे एक एक नट काढून
त्या चाकाला लाव,
आणि ट्रक घेऊन
जवळच्या गॅरेजवर जा .🚍
ड्रायवर चाट
पडतो आणि म्हणतो - तुम्ही तर चांगले
शहाणे दिसता, मग इथे काय
करतायत ?

तो उत्तरतो -
मी वेडा
असेन रे पण

मूर्ख बिल्कुल नाही ...

मित्रांनो त्या🚍 ड्रायव्हर प्रमाणे आपली
गत असते. आपण स्वत:ला फार शहाणे
समजतो आणि इतरांना मूर्ख ...
खरं तर दुसऱ्याच्या बाह्य आवरणावर
जाण्याअगोदर कधी पण त्याचा एकदा
सल्ला घेऊन पाहावा, काय सांगता, जे
आपल्याला सुचलं नाही ते तो सहज करू
शकेल...
कोणालाही कमी लेखू नये...
🙏🏻
=======================

📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

इयत्ता - तिसरी विषय - सामान्य ज्ञान प्रश्न १५.

📘📕📒📔📙📘📕📒📔📙
<><><><><><><><><><><><><>
 🌷  वस्तुनिष्ट प्रश्न 🌷
<><><><><><><><><><><><>
     विषय : सामान्य ज्ञान
      इयत्ता : तीसरी
▪▪▪▪▪▪▪▪▪▪
प्र.01.भारताचे सध्याचे (सन.२०१६) पंतप्रधान कोण आहेत?
(1) डॉ.राधाकृष्णन
(2) नरेंद्र मोदी
(3) मनमोहन सींग
(4) राजीव गांधी
उत्तर : (2) नरेंद्र मोदी ✅
〰〰〰〰〰〰
प्र.02.संविधानाचे शिल्पकार कोण ?
(1) महात्मा गांधी
(2) स्वामी विवेकानंद
(3) महात्मा फुले
(4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : डॉ . बाबासाहेब आंबेडकर ✅
〰〰〰〰〰
प्र.03. भावार्थदिपीका हा ग्रंथ कोणी लिहिला?
(1) संत तुकाराम
(2) संत ज्ञानेश्वर
(3) संत नामदेव
(4) संत एकनाथ
उत्तर: (2)  संत ज्ञानेश्वर ✅
〰〰〰〰
प्र.04 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?
(1) कमळ
(2) गुलाब
(3) झेंडू
(4) मोगरा
उत्तर: (1) कमळ  ✅
〰〰〰〰
प्र05 फळांचा राजा कोण?
(1) चिकु
(2) अननस
(3) आंबा
(4) डाळींब
उत्तर: (3)आंबा  ✅
〰〰〰〰〰
प्र06 विमानाचा शोध कोणी लावला?
(1) जी. मार्कोनी
(2) जेम्स वँट
(3) हंप्रे डेव्ही
(4) राईट बंधु
उत्तर: राइट बंधु  ✅
〰〰〰〰〰〰
प्र07. कांगारूचा देश कोणता?
(1) अफ्रिका
(2) थायलंड
(3) जपान
(4)आस्ट्रेलिया
उत्तर:  4.आस्ट्रेलिया✅
〰〰〰〰〰
प्र 08. सात बेटांचे शहर कोणते?
(1) पुणे
(2)मुंबई
(3) कोलकत्ता
(4) जयपूर
उत्तर : मुंबई ✅
〰〰〰〰
प्र 09. गोदावरी या नदीवर कोणते धरण आहे ?
(1) उजनी
(2) कोयणा
(3) दारणा
(4) गंगापूर
उत्तर : गंगापूर ✅
〰〰〰〰〰
प्र 10.राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
(1) ठाणे
(2) कोल्हापूर
(3) सातारा
(4) बीड
उत्तर : कोल्हापूर  ✅
〰〰〰〰
प्र 11. भारताचे राष्ट्रपिता कोण?
(1) पंडित नेहरू
(2) महात्मा गांधी
(3) महात्मा फुले
(4) लोकमान्य टिळक
उत्तर : महात्मा गांधी ✅
〰〰〰〰
प्र 12. 'श्यामची आई' हे पुस्तक कोणी लिहिले ?
(1) सानेगुरूजी
(2) कुसुमाग्रज
(3) केशवसुत
(4) महर्षी व्यास
उत्तर : सानेगुरूजी ✅
〰〰〰〰
प्र 13. गोदावरी या नदीचा उगम कोठे झाला ?
(1) ञ्यंबकेश्वर
(2) सातपुडा
(3) भिमाशंकर
(4) अजिंठा डोंगर
उत्तर : ञ्यंबकेश्वर ✅
〰〰〰〰
प्र 14. प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात?
(1) 15 आँगस्ट
(2) 1मे
(3) 17 सप्टेंबर
(4) 26 जानेवारी
उत्तर : 26 जानेवारी ✅
〰〰〰〰
प्र 15.उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
(1) कृष्णा
(2) वैतरणा
(3) भीमा
(4) नाईल.
उत्तर ः 4. भीमा ✅
□□□□□□□□□□□□□□□□□□□□
•••••••••••••••••••••••••••••••••••
〰〰〰〰〰〰〰〰

इयत्ता -तिसरी विषय - परिसर अभ्यास प्रश्न 15. संपूर्ण पाठ्यांशावरील आधारित .

📘📕📒📔📙📘📕📒📔📙
<><><><><><><><><><><><><>
 🌷  वस्तुनिष्ट प्रश्न 🌷
<><><><><><><><><><><> विषयः परिसर अभ्यास
      इयत्ता : तीसरी
▪▪▪▪▪▪▪▪▪▪
प्र.1 मुलींच्या शिक्षणाची प्रथम सुरूवात कोणी केली?
(1) सावित्रीबाई फुले
(2)अहिल्याबाई होळकर
(3) अँनी बेझंट
(4) सरोजिनी नायडु
उत्तर : ( 1 ) सावित्रीबाई फुले ✅
〰〰〰〰〰〰
प्र.02. चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना काय म्हणतात?
(1) पौर्णिमा
(2) अर्धा चंद्र
(3) कला
(4) अमावस्या
उत्तर :  ( 3 ) कला✅
〰〰〰〰〰
प्र.03. आजुबाजूच्या परिस्थितीची माहिती देणाऱ्या अवयवास ज्ञानेंद्रिये म्हणतात अशी किती ज्ञानेंद्रिये आहेत?
(1) सात
(2) दोन
(3) चार
(4) पाच
उत्तर: ( 4 )पाच ✅
〰〰〰〰
प्र.04 मासे पाण्यातुन काय घेतात?
(1) उच्छवासासाठी लागणारी हवा
(2) कल्ल्यांसाठी लागणारी हवा
(3) श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा
(4) उघडझापसाठी लागणारी हवा
उत्तरः  (3) श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा.✅
〰〰〰〰
प्र05.पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते?
(1)  द्रवरूप आणि वायुरूप
(2) स्थायुरुप आणि द्रवरूप
(3) वायुरूप  आणि स्थायुरुप
(4) स्थायुरुप,द्रवरूप आणि वायुरुप.
उत्तर:( 4 ) स्थायुरुप,द्रवरूप आणि वायुरूप ✅
〰〰〰〰〰
प्र06. खालीलपैकी संदेशवहनाचे साधन कोणते?
(1) मोबाईल
(2) घड्याळ
(3) चश्मा
(4) इस्ञी
उत्तर: (1 ) मोबाईल✅
〰〰〰〰〰〰
प्र07. 'जागतिक वारसा दिन' म्हणून कोणता दिवस ओळखला जातो?
(1) १२एप्रिल
(2) १८एप्रिल
(3) १४एप्रिल
(4) १६एप्रिल
उत्तर: ( 2 ) १८एप्रिल✅
〰〰〰〰〰
प्र 08. 'राजगुरुनगर' हे नाव कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ खेड या गावास देण्यात आले?
(1) भगतसिंग
(2) सुखदेव
(3) शिवराम राजगुरु
(4) धर्मगुरू
उत्तर :( 3 ) शिवराम राजगुरु.✅
〰〰〰〰
प्र.9. घोड्यांच्या निवारयाला ................म्हणतात.
(1) गोठा
(2) खुराडा
(3) तबेला
(4) गुहा
उत्तर : ( 3 ) तबेला✅
〰〰〰〰〰
प्र 10. वटवाघुळ खालीलप्रमाणे कोणत्या गटात मोडते?
(1) चिमणी,पोपट
(2) कोंबडा,कावळा
(3) चिमणी,कावळा
(4) यापैकी नाही.
उत्तर : (4 ) यापैकी नाही.✅
〰〰〰〰
प्र 11.बेडुक टुणटुण उड्या मारतो कारण ?
(1) त्याचे मागचे पाय लांब असतात.
(2) त्याचे पुढचे पाय लांब असतात.
(3) त्याचे मागचे व पुढचे पाय लांब असतात.
(4) यापैकी नाही.
उत्तर : (1) त्याचे मागचे पाय लांब असतात.✅
〰〰〰〰
प्र 12. बिजांकुरण झाले की काय निर्माण होते?
(1) नविन फुले येतात
(2) नविन वनस्पती येते
(3) नविन फळे येतात
(4) नविन फुले आणि फळे एकदाच येतात.
उत्तर : (2 ) नविन वनस्पती येते.✅
〰〰〰〰
प्र 13. खालीलपैकी कच्चा माल कोणता?
(1) टोपल्या
(2) साखर
(3) बिस्कीट
(4) बांबु
उत्तर : (4 ) बांबु.✅
〰〰〰〰
प्र 14. ऋतुनुसार निसर्ग व परिसरात बदल होतात अशा  एकामागुन एक  सतत येत असलेल्या ऋतुस काय म्हणतात?
(1) कालचक्र
(2) ऋतुचक्र
(3) विश्वचक्र
(4) अशोकचक्र
उत्तर :(२.)ऋतुचक्र✅
〰〰〰〰
प्र 15.काळाचे किती प्रकार पडतात?
(1) तीन
(2) चार
(3) पाच
(4) सात
उत्तर :(1.)तीन✅
〰〰〰〰
□□□□□□□□□□□□□□□□□□□□
•••••••••••••••••••••••••••••••••••
〰〰〰〰

इयत्ता -तिसरी विषय- इंग्रजी प्रश्न 20.

📘📕📒📔📙📘📕📒📔📙
<><><><><><><><><><><><><>
 🌷  वस्तुनिष्ट प्रश्न 🌷
<><><><><><><><><><><><>
     विषय :इंग्रजी
      इयत्ता : तीसरी
▪▪▪▪▪▪▪▪▪▪
प्र.01. Good या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द कोणता?
(1) Clever
(2) Dirty
(3) Bad
(4) Strong
उत्तर : (3) Bad ✅
〰〰〰〰〰〰
प्र.02. यमक जुळविणा-या शब्दांची योग्य जोडी ओळखा.
(1) Name-Now
(2) Walk- Talk
(3) Ball-Bat
(4) West-East
उत्तर : (2) Walk-Talk ✅
〰〰〰〰〰
प्र.03. खालील पैकी कोणता भाग हाताचा नाही?
(1) Finger
(2) Nail
(3) Elbow
(4) Mouth
उत्तर: (4) Mouth ✅
〰〰〰〰
प्र.04  खालील वाक्यापैकी कोणते ब्रीदवाक्य आहे?
(1) Eat fast
(2) Never tells lies
(3) Save money
(4) Save water
उत्तर: (4) Save water ✅
〰〰〰〰
प्र05  'दूध' या शब्दासाठी योग्य इंग्रजी शब्द कोणता?
(1) Water
(2) Milk
(3) Juice
(4) Tea
उत्तर: (2) Milk ✅
〰〰〰〰
प्र06 वेगळा शब्द शोधा.
(1) Carrot
(2) Mango
(3) Banana
(4) Guava
उत्तर:(1) Carrot ✅
〰〰〰〰〰〰
प्र07.  Wednesday , Thursday _ _ _ _ _ _ _ _ _ नंतर येणारा वार कोणता?
(1) Sunday
(2) Monday
(3) Friday
(4) Tuesday
उत्तर: (3) Friday ✅
〰〰〰〰〰
प्र 08. खालील शब्दांच्या जोड्यांपैकी विरूद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा.
(1) Up × Down
(2) Black × White
(3) Come × Go
(4) Yes × Why
उत्तर : (4)Yes × Why ✅
〰〰〰〰
प्र 09 रिकाम्या जागी योग्य अक्षर भरून अर्थपुर्ण शब्द बनवा b...k?
(1) on
(2) an
(3) nr
(4) br
उत्तर : (2) an ✅
〰〰〰〰〰
प्र 10.'Tree' या शब्दाशी संबंधित असलेला शब्द सांगा.
(1) Water
(2) Flower
(3) Table
(4) Book
उत्तर : (2) Flower✅
〰〰〰〰
प्र 11.खालीलपैकी कोणते अक्षर मोठ्या लिपीतील आहे?
(1) m
(2) i
(3) t
(4) J
उत्तर : (4) J ✅
〰〰〰〰
प्र 12.गटात न बसणारा शब्द कोणता?
(1) Cow
(2) Cat
(3) Mat
(4) Goat
उत्तर : (3)Mat ✅
〰〰〰〰
प्र 13. जर एखाद्याला ' उभे राहा ' म्हणायचे असैल तर खालीलपैकी कोणती सूचना द्याल?
(1) Stand up.
(2) Sit Down.
(3) Come in.
(4) Go ahead.
उत्तर : (1) Stand up.✅
〰〰〰〰
प्र 14. I live in jungle. I am clever. My name begins with 'F'. Who am I?
(1) Fox
(2) Frog
(3) Fish
(4) Fly
उत्तर : (1) Fox ✅
〰〰〰〰
प्र 15. 'आभारी आहोत' या अर्थाने कोणता इंग्रजी शब्द वापरतात?
(1) Ok
(2) Hello
(3) Please
(4) Thank you
उत्तर : (4)Thank you ✅
〰〰〰〰
16. ' B' या अक्षरापासून सुरू होणारा शब्द ओळखा?
(1) Bat
(2) Net
(3) Cat
(4) Wall
उत्तर ः 1 Bat✅
~~~~~
17. खाली दिलेल्या शब्दांपैकी फळाचे नाव ओळखा?
(1) Class
(2)eraser
(3) Apple
(4) Pen
उत्तर ः 3.Apple✅
~~~~~~~~~~
18.माफी मागावयाची असल्यास खालीलपैकी कोणत्या शब्द वापराल?
(1) Thank you
(2) Welcome
(3)stand up
(4)Sorry
उत्तर ः 4.Sorry.✅
~~~~~~~~~
19.खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) Pen
(2) Book
(3) Eraser
(4) Cat
उत्तर ः 4. Cat ✅
~~~~~~~~~~~
20. खालीलपैकी कोणता शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरला जातो ?
(1)ok
(2) Thank you
(3)yes
(4)what
उत्तर ः 4.What.✅
~~~~~~~~~~~~~~~
〰〰〰〰〰〰

इयत्ता - तिसरी . विषय- गणित प्रश्न 25. संपूर्ण पाठ्यांशवर आधारित .

📘📕📒📔📙📘📕📒📔📙
<><><><><><><><><><><><><>
 🌷  वस्तुनिष्ट प्रश्न 🌷
<><><><><><><><><><><><>
     विषय : गणित
      इयत्ता : तीसरी
▪▪▪▪▪▪▪▪▪▪
प्र.01.  534 - 111 = किती ?
(1) 423
(2) 533
(3) 333
(4) 645
उत्तर : (1) 423 ✅
〰〰〰〰〰〰
प्र.02. सहा रूमालांची किंमत 48 रूपये आहे , तर अशा 15 रूमालांची किंमत किती ?
(1) रू .80
(2) रू.120
(3) रू. 75
(4) रू. 500
उत्तर :(2) रू. 120 ✅
〰〰〰〰〰
प्र.03.  4 तास 30 मि. + 2 तास 40 मि.= किती ?
(1) 6 तास 10 मि.
(2) 5 तास 10 मि.
(3) 7 तास 10 मि.
(4) 6 तास 50 मि.
उत्तर:(3) 7 तास 10 मि.✅
〰〰〰〰
प्र.04  प्रत्येकी 9 रू. डझन याप्रमाणे 4 डझन केळी व प्रत्येकी 11 रू. याप्रमाणे 3 अननस घेऊन विक्रेत्याला 50 रूपयाची एक नोट दिली . तर किती रूपये अद्याप त्याला द्यायचे आहेत ?
(1) 3 रू.
(2) 19 रू.
(3) 46 रू.
(4) 13 रू.
उत्तर:(2) 19 रू.✅
〰〰〰〰
प्र05  420 + 679 = किती ?
(1) 1090
(2) 1009
(3)  4779
(4) 1099
उत्तर: (4) 1099 ✅
〰〰〰〰〰
प्र06  45 × 34= 1530 तर 450 x 34 = किती ?
(1) 15300
(2) 1520
(3) 1430
(4) 1630
उत्तर: (1) 15300✅
〰〰〰〰〰〰
प्र07  134 x 10 = किती ?
(1) 13410
(2) 1340
(3) 1300
(4) 1303
उत्तर: (2) 1340 ✅
〰〰〰〰〰
प्र 08. 78 x 0 = किती ?
(1) 78
(2) 780
(3) 0
(4) 708
उत्तर : (3) 0 ✅
〰〰〰〰
प्र 09 → या आकृतीचे खालीलपैकी नाव कोणते ?
(1) रेषा
(2) रेषाखंड
(3) किरण
(4) कोन
उत्तर : (3) किरण✅
〰〰〰〰〰
प्र 10. एका बसमध्ये 75 मुले याप्रमाणे 225 मुलांना बसण्यासाठी किती बसेस लागतील ?        
(1) 4
(2) 3
(3) 5
(4) 2
उत्तर :(2) 3 ✅
〰〰〰〰
प्र 11. गंगारामांनी 800 रूपयांपैकी 600 रूपये शाळेला देणगी दिली आणि उरलेली रक्कम शाळेत प्रथम येणा-या 4 मुलांना बक्षीसरूपाने समान वाटण्यास सांगितले तर प्रत्येक मुलाला किती रूपयांचे बक्षीस मिळेल ?
(1) 20 रूपये
(2) 40 रूपये
(3) 50 रूपये
(4) 80 रूपये
उत्तर :(3) 50 रूपये ✅
〰〰〰〰
प्र 12. 621 + 901
(1) 1523
(2) 1522
(3) 1521
(4)  2115
उत्तर : (2) 1522 ✅
〰〰〰〰
प्र 13. 100 + 999 = किती ?
(1) 9899
(2) 9119
(3) 1199
(4)  1099
उत्तर : (4) 1099 ✅
〰〰〰〰
प्र 14. रोज पावणेतीन लीटर यापमाणे सहा दिवसात एकूण किती लीटर दूध घेतले जाईल ?
(1) साडेपंधरा लीटर
(2) साडेबावीस लीटर
(3) साडेसोळा लीटर
(4) सोळा लीटर
उत्तर : (3) साडेसोळा लीटर ✅
〰〰〰〰
प्र 15.  509 या संख्येतील दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती ?
(1) 500
(2) 9
(3) 50
(4) 0
उत्तर : (4) 0 ✅
〰〰〰〰
प्र 16.709 ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?
(1) सत्तर नऊ
(2) नऊशे सात
(3) सात नऊ
(4) सातशे नऊ
उत्तर : (4) सातशे नऊ ✅
〰〰〰〰
प्र 17.चौकोनास किती बाजू असतात ?
(1) पाच
(2) दोन
(3) तीन
(4) चार
उत्तर : (4) चार✅
〰〰〰〰〰
प्र 18. रोज साडेतीन लीटर दूध याप्रमाणे एका आठवड्यात किती लीटर दूध घेतले ?
(1) चोवीस
(2) साडेचोवीस
(3) साडे अठरा
(4) अठरा
उत्तर : (2) साडेचोवीस
〰〰〰〰〰
प्र 19.पाऊण रूपया + दीड रूपया = ?
(1) 2.25
(2) 22.5
(3) 2.50
(4) 2.75
उत्तर : (1) 2.25 ✅
〰〰〰〰
प्र 20. *13 ही तीन अंकी संख्या आहे तर फुलीच्या जागी खालीलपैकी कोणत्या अंकामुळे ती लहानात लहान असेल ?
(1) 0
(2) 1
(3)  2
(4) 3
उत्तर : (2) 1✅
〰〰〰〰
प्र 21.  5, 0 , 4  या अंकापासून पाचशे पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ?

(1) 6
(2) 7
(3) 8
(4) 9
उत्तर : (3) 8 ✅
〰〰〰〰
प्र 22.  एका पुस्तकाची किंमत 20 रूपये आहे , तर अशा 18 पुस्तकांची किंमत किती ?
(1) 660 रूपये
(2)  606 रूपये
(3)  218 रूपये
(4)  360 रूपये
उत्तर : (4) 360  रूपये ✅
〰〰〰〰〰
प्र 23. 8 ÷ 1 + 7 ◻ 60
(1) <
(2) >
(3) =
(4) यापैकी नाही
उत्तर : (1) < ✅
〰〰〰〰
प्र 24. 1243 ◻ 4312 चौकोनात खालीलपैकी योग्य चिन्ह वापरा .
(1) >
(2) <
(3) =
(4) यापैकी नाही
उत्तर : (2) < ✅
〰〰〰〰
प्र 25.  40,279 या संख्येतील 0 व 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ?
(1) 9
(2) 1,009
(3) 0
(4) यापैकी नाही
उत्तर : (1) 9 ✅

□□□□□□□□□□□□□□□□□□□□
•••••••••••••• •••••••••••••••••••••
〰〰〰〰〰〰〰〰

इयत्ता - तिसरी .-विषय - भाषा प्रश्न 25..संपूर्ण पाठ्यक्रमावर आधारित .

📘📕📒📔📙📘📕📒📔📙
<><><><><><><><><><><><><>
 🌷  वस्तुनिष्ट प्रश्न 🌷
<><><><><><><><><><><><>
     विषय:मराठी
      इयत्ता : तीसरी
▪▪▪▪▪▪▪▪▪▪खालील परिच्छेद वाचुन प्रश्नांची अचुक उत्तरे सोडवा.
' हातात दप्तर नि करडा घेऊन आम्ही वाटेने चाललो. वाटेत माडांची 🌴 उंचच्या उंच झाड होती. वाटेतला सांकव वलांडून आम्ही पलीकडे आलो.इतक्यात पाऊस गळू लागला. वाटेतल्या गोठणीत काही गोकरी वसले होते.
प्र.01. वाटेत कशाची झाडे  होती ?
(1) वड
(2) आंबा
(3)  माड
(4)  लिंब
उत्तर : (3)  माड✅
〰〰〰〰〰〰
प्र.02. 'सांकव' या  शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
(1)  ओढा
(2)  झरा
(3)  नदी
(4)  पूल
उत्तर :  (4) पूल.✅
〰〰〰〰〰
प्र.03.दर महिन्याला प्रसिद्ध होणारे काय असते?
(1) दैनिक
(2) मासिक
(3) पाक्षिक
(4) वार्षिक
उत्तर: (2) मासिक✅
〰〰〰〰
प्र.04अरे वेड्या, कुठे चाललास?नदीला पाणी किती आलंय. वाहून जाशील मागे फिर. असे कोण म्हणाले?
(1) खारुताई
(2) गोगलगाय
(3) चिऊताई
(4) मैना
उत्तर: (1)मैना  ✅
〰〰〰〰
प्र05 मनुली होती दंग, तिला दिसला ..............
(1) हत्ती
(2) चांदोबा
(3) फुगेवाला
(4) पतंग
उत्तर: (4)पतंग✅
〰〰〰〰〰
प्र06 हिक्के होक्के मरांग उरस्काट हे गीत कोणत्या भाषेतील आहे?
(1) आंध
(2) गोंडी
(3) वारलु
(4) भिल्ल
उत्तर:(2)गोंडी✅
〰〰〰〰〰〰
प्र07मुग्धाने मनाशीन नवीन वर्षाचा कोणता संकल्प केला?
(1) रोज अभ्यास करायचा.
(2) रोज गीतगायन करायचे.
(3) रोज वाचन करायचे.
(4) रोज काहितरी लिहायचे.
उत्तर: (4) रोज काहितरी लिहायचे.✅
〰〰〰〰〰
प्र 08. 'बेगमी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
(1) साठा
(2) पुरवठा
(3) संपणे
(4) फेकणे
उत्तर : (1)साठा✅
〰〰〰〰
प्र 09बाराखडीतील अक्षरांचा योग्य क्रमातील जोडी ओळखा.
(1) काळोख - केस - काटा
(2) कप - कान - किनारा
(3) कुदळ - काम - कर
(4) कमला - काय - करणार
उत्तर : (2) कप - कान - किनारा✅
〰〰〰〰〰
प्र 10.डेबूला कशाची हौस होती?
(1) रोज पाणी भरण्याची.
(2) कोणतेही काम मनापासून करण्याची.
(3) शेतात काम करण्याची.
(4) किर्तनाची.
उत्तर : (2) कोणतेही काम मनापासून करण्याची.✅
〰〰〰〰
प्र 11.सडलेल्या कचर्याचे उत्तम .........  बनविता येत.
(1) चारा
(2) खत
(3) वस्तू
(4) बियाणं
उत्तर : (2)खत✅
〰〰〰〰
प्र 12.'पाऊसधारा' ह्या शब्दापासून किती अर्थपूर्ण किती शब्द तयार होतात?
(1) सात
(2) नऊ
(3) पाच
(4) आठ
उत्तर : (4)आठ✅
〰〰〰〰
प्र 13.ओळखा पाहू?दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी
(1) कान
(2) डोळे
(3) हात
(4) पाय
उत्तर : (2)डोळे✅
〰〰〰〰
प्र 14.'पाऊसधारा' ह्या शब्दापासुन किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात?
(1) सात
(2) नऊ
(3) पाच
(4) आठ
उत्तरः(4)  आठ✅
〰〰〰〰
प्र 15. ओळखा पाहू.दोन भाऊ  शेजारी, भेट नाही संसारी.
(1) कान
(2) डोळे
(3)  हात
(4)  पाय
उत्तर : (2) डोळे ✅
〰〰〰〰
प्र 16. सुट्टीचा दिवसांत नेहमीचे जग कसे होते?
(1) सजविलेले
(2) चमचमीत तार्यांनी असलेले
(3) जादूने अदभुत
(4) इंद्रधनुवर असलेले
उत्तर : (3) जादुने अदभुत✅
〰〰〰〰
प्र 17. नाताळ सण कोणत्या महिन्यात येतो ?
(1) सप्टेंबर
(2) नोव्हेंबर
(3) जानेवारी
(4) डिसेंबर
उत्तर :  (4) डिसेंबर ✅
〰〰〰〰〰
प्र 18. 'रानपाखरा' या कवितेचे कवि कोण?
(1) गोपीनाथ
(2) नवनाथ
(3) सारनाथ
(4) निवृतीनाथ
उत्तर : (1) गोपीनाथ✅
〰〰〰〰〰
प्र 19. बंडुने ठेंगुसाठी कशाचा   होड्या बनवल्या?
(1) कागदाच्या
(2) सागाचा पानांचा
(3) आक्रोडांच्या टरफलांच्या
(4) पुठ्यांच्या
उत्तर : (3 ) आक्रोडांचा टरफलांच्या✅
〰〰〰〰
प्र 20. चमचा लिंबू हा खेळ कसा खेळला जातो?
(1) सर्व  मुलांना आडव्या रेषेत पाठवतात.
(2) एकामागे एक याप्रमाणे मुले जातात.
(3) मुलांना एकदाच पळवतात.
(4) एकाचा नंतर थोडा वेळाने दुसरा  याप्रमाणे
उत्तर : (2)  एकामागे एक याप्रमाणे मुले जातात.✅
〰〰〰〰
प्र 21. वळणावरचे झाड काय करु लागले?
(1) पळु  लागले
(2) थांबलेले होते
(3) थरकापू लागले
(4) वर जाऊ लागले
उत्तर : (3) थरकापू लागले ✅
〰〰〰〰
प्र 22.डॉ. भिसे यांनी किती शोध लावले?
(1)  ३००
(2)   २५०
(3)   १५०
(4)   २००
उत्तर : (4) २००✅
〰〰〰〰〰
प्र 23.  कवी इंद्रजित भालेराव या कवीचा  दोस्त कोण?
(1)  गाय
(2)  वासरु
(3)  कोकरु
(4)   कुञा
उत्तर :( 2. ) वासरु✅
〰〰〰〰
प्र 24. रमाबाईच्या आईचे नाव काय होते?
(1)  सुमिञाबाई
(2)   राधाबाई
(3)  कुसुमबाई
(4)  रखमाबाई
उत्तर : (4)  रखमाबाई ✅
〰〰〰〰
प्र 25. 'आरंभ करणे' या  वाक्याचा अर्थ खालीलप्रमाणे कोणता?
(1)  सुरूवात करणे
(2)  स्थलांतर करणे
(3)  समांतर करणे
(4)  अंत  करणे
उत्तर (1)  सुरूवात करणे. ✅

□□□□□□□□□□□□□□□□□□□□
•••••••••••••••••••••••••••••••••••
〰〰〰〰〰〰〰〰

विचारपुष्प ५१.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
कर्मातून नव-निर्मिती व्हायला पाहिजे. यासाठी परिश्रमाची गरज आहे.कमळ जगाला आनंद देत असते , पण त्याची निर्मिती चिखलातून होत असते. नवसर्जनाची क्रिया ही मूलतः आनंददायीच असते.

       कर्माचा हेतू आनंदलब्धी आणि आनंदशुध्दी असा दुहेरी असायला पाहिजे.

आनंद तर प्राणीमाञास उपलब्ध आहे. किंबहुना आत्म्याचे ते स्वरूपच आहे.
कर्म राजसिक अथवा तामसिक असते. मानवतेच्या संतोषासाठी केलेले कर्मच शुद्ध असते , सात्त्विक असते.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन / संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ५०.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढीच जीवन जगताना स्पर्धक आणि विरोधक यांची गरज आहे. स्पर्धक आपल्याला सतत गतीशील आणि क्रियाशील बनवितात. विरोधक कायम आपल्याला सतर्क आणि सावधान बनवितात आणि हे दोघे मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करतात.या दोघांना निर्माण करायला तुम्हाला कष्ट करावे लागत नाही समाज फुकटात यांना तुम्हाला देवून टाकतो. त्यांच्यावर चीडू नका त्यांचे कायम स्वागत करा कारण त्यांच्याशिवाय तुमचे जगणे अधूरे आहे.
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन / संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक १७.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग १७ 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻  भाषाविवाद ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    कलकत्त्यात एकदा महिलांचे संमेलन भरले होते.  अध्यक्षस्थानी सरोजिनी नायडू होत्या. परस्पर परिचयानंतर भाषणाच्या व आपापले विचार मांडण्याचा कार्यक्रम होतो . वक्त्यांची भाषणे सुरु झाली . काही महिला उर्दूत , काही बंगालीत तर काही कन्नड भाषेत बोलत होत्या. गंमत म्हणजे प्रत्येक बोलणारी दुस-या भाषेवर टीका करीत होती.  आपलीच भाषा श्रेष्ठ असून , दुसरीत कसे दोष आहेत ते दाखवत होती . सरोजिनी नायडूंना त्या  गोष्टींचे आश्चर्ययुक्त दु:ख होत होते. इतक्यात कार्यक्रमाची एक कार्यकर्ती त्यांच्याकडे आली व म्हणाली , " बाई आपल्या  घरून फोन आला आहे. लहान मुलगा खूप रडत आहे.  कोणाकडूनच तो शांत होत नाही. तेव्हा आपल्याला लगेच घरी बोलावलं आहे ."सरोजिनीबाई उभ्या राहिल्या . उपस्थित महिलांना त्यांनी घरचा निरोप सांगितला व म्हणाल्या,  " घरी जाण्यापूर्वी मात्र मुलाला सांभाळणा-या बाईला फोनवरून विचारून घेते , की तो कोणत्या भाषेत रडत आहे ते सांग ." तो टोमणा ऐकल्यानंतर उपस्थित सर्व महिला खजील झाल्या. भाषाप्रेमी , सर्व भाषांवर सारखेच प्रेम करणा-या महान विदुषी सरोजिनी नायडू हसत हसत घरी गेल्या .
🔹🔹🔹🔹🔹
    तात्पर्य
🔸🔸🔸🔸🔸
   बहुभाषीय , बहुधर्मीय समाजात सर्व धर्मांप्रमाणेच सर्व भाषांचाही आपण आदर केला पाहिजे. आपल्या भाषेबरोबर दुस-या भाषेकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन समजूतदारपणाचा व सहानुभूतीचा असावा .
    भाषेने समाज जोडला गेला पाहिजे तोडला जाता कामा नये .
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ४९.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
माणसाचा विकास म्हणजे त्याच्या मनाचा विकास. मनाचे रूपांतर बुद्धीत झाले पाहिजे.     गुरू उपदेश देतील, ग्रंथ ज्ञान  देतील , परंतु तो उपदेश, ते ज्ञान समजण्यासाठी बुद्धीच हवी.  कठोपनिषादात म्हटले आहे , ' बुद्धी तु सारथिं विध्दि!' बुद्धी  ही मानवी जीवनरथाचा सारथी आहे. रथ कोठे न्यावयाचा व कसा चालवायचा ते बुद्धी ठरवील.                         म्हणून बुद्धीचा विकास झाल्याशिवाय मानवाचा विकास होणार नाही.               चाणक्य म्हणतो, "माझे सर्व साथी सोडून गेले तरी मला पर्वा नाही , माझी बुद्धी मला सोडून न  जावो."
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन / संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ४८.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
पुस्तकातील पानातून जे शिकता येत नाही ते स्त्रीच्या शब्दातून शिकता येते.
कारण स्त्रीच्या शब्दाला प्रेम , सेवा  आणि समर्पण वृत्तीचं तेज लाभलेल असते.त्यामुळं स्त्रीच्या शब्दांचा मंञ बनतो.
त्याग ,सेवा ,प्रेम ,सहकार्य आणि सुधारणा या शब्दांना जो अर्थ प्राप्त झाला आहे. त्याचे श्रेय प्रथम स्त्रीकडेच जाते.

          आजच्या स्त्रीने आपली दृष्टी विशाल केली पाहिजे. आपला नेभळटपणा सोडून धीट बनले पाहिजे. मनातील भ्रम टाकून निर्भय बनलं पाहिजे तरच स्त्री ही समाजपरिवर्तनाची देवता ठरेल!!🙏

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक १६.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग १६📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻  यशप्राप्ती  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.

  स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.

तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.

तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला.

तात्पर्यः
    कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.
एका दिवसात यश प्राप्त होत नाही.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

कथा क्रमांक १५.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग १५📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ आंतरीक रंग  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका रस्‍त्‍याने दोन वाटसरू चालले होते. त्‍यांच्‍यापैकी एकाला झाडाच्‍या खोडावर बसलेला एक सरडा दिसला. तो कोणता प्राणी आहे हे पाहण्‍यासाठी तो मनुष्‍य त्‍या झाडापाशी गेला असता, त्‍याला तो सरडा पिवळ्या रंगाचा दिसला. त्‍या वाटसरूने यापूर्वी कधीही सरडा पाहिला नसल्‍याने तो दुस-या वाटसरूकडे गेला व म्‍हणाला,'' अरे मित्रा पटकन बघ, त्‍या झाडाच्‍या खोडावर बघ कुठलातरी पिवळ्या रंगाचा प्राणी बसला आहे.'' दुसरा वाटसरू त्‍या झाडापाशी गेला तर तर त्‍याला तो प्राणी लाल रंगाचा असल्‍याचे आढळून आले. दुसरा वाटसरू पहिल्‍याकडे जाऊन म्‍हणाला,'' अरे मूर्खा, तुला तर लाल आणि पिवळा यातील फरक देखील कळेनासा झाला की काय? तो प्राणी तर लाल रंगाचा आहे,'' त्‍या सरड्याच्‍या रंगावरून दोघांमध्‍ये भांडण सुरु झाले, व दोघेही मोठमोठ्याने भांडू लागले. तिथून जाणा-या एका तिस-या वाटसरूने हे भांडण ऐकले व तो त्‍या दोघांच्‍या भांडणामध्‍ये पडला. दोघांनी तिस-याला विचारले,''तुम्‍ही शहाणे दिसता, तुम्‍हीच ठरवा की झाडावर दिसणा-या त्‍या प्राण्‍याचा रंग कोणता आहे.'' तिस-याने लांबूनच त्‍या प्राण्‍याकडे पाहिले व तो प्राणी म्‍हणजे सरडा आहे हे ओळखून तो म्‍हणाला,'' तुम्‍ही दाखवता तसाच एक प्राणी मी कालच पकडून माझ्याजवळच्‍या डबीत ठेवला आहे. तेव्‍हा प्रत्‍यक्ष तुम्‍ही दाखवता त्‍या सरड्यापाशी न जाता मी माझ्या सरड्याच्‍या रंगावरून तुम्‍हाला सांगतो की त्‍याचा रंग काळसर पांढरा आहे.''
 असे बोलून तिस-या माणसाने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ट्यर्थ आपल्‍याजवळची डबी उघडून त्‍यातला सरडा बाहेर काढला तर त्‍या सरड्याचा रंग काळसर पांढरा होता. हे माणसांचे चालणारे
 विनाकारणचे भांडण ऐकून सरड्याने विचार केला,'' मी तर एक रंग बदलणारा प्राणी आहे, मात्र एवढा माणसासारखा शहाणा प्राणी माझ्या बदलण्‍याच्‍या क्रियेवर किती मूर्खपणे विचार करतो आहे.''

तात्‍पर्य - आजच्‍या रंग बदलणा-या या दुनियेत जो कुणी रंग बदलणा-यांच्‍या नादी लागतो तो निश्चित तोंडघशी पडतो. वरच्‍या रंगाकडे न पाहता अंतरंगाकडे लक्ष दिल्‍यास माणुसकी वाढण्‍यास मदत होईल.

"माणुस मनापासून स्वच्छ अंतरंगाचा असावा."
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड

http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ४७.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

"मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही"'...
"मनुष्यच त्याला संपवतो",..
"कारण",..
"ते मरते एकतर "तिरस्कराने",..
दुसरे "दुर्लक्ष " केल्यामुळे,..
तिसरे "गैरसमजामुळे",..
आणि चौथे "लोकांनी कान भरल्यामुळे"....!!!
🙏तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!!

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ४६.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
दूध आणि पाणी एकत्र मिसळले असता त्यातील फक्त दूध प्राशन करणे आणि  पाणी टाकून देणं हा अत्यंत दुर्लभ गुण राजहंसाजवळ आहे.हा गुण मानवी मनाला मोहीत करून सोडतो.
 
       तसं पाहील तर राजहंस आणि  बगळा या दोन्ही पक्षांचा  रंग पांढरा असतो , परंतु दोघांच्या स्वभावधर्मात जमीन-आसमानचा फरक आहे.

  चांगल्याची निवड करणारा हंस कुठं  आणि  एका पायावर  उभा राहून क्षणात मासा गिळकृंत करणारा बगळा कुठं ? रंगाने सारखे असलेले हे दोन पक्षी स्वभावानं मात्र भिन्न आहेत .

या जगात गुण-दोष असलेली असंख्य माणसं आढळतात. माणसांच्या ठिकाणी असलेले गुण घ्यावेत  आणि अवगुण टाकून द्यावेत.
जीवनात माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर नीरक्षीरविवेक बुद्धी बाळगली पाहिजे. समाजात वावरताना हंस आणि बगळे निवडता आले पाहिजेत. म्हणून अनुभवाच्या कसोटीवर माणसं पारखून घ्यावी लागतात.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन / संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ४५.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.
आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...
पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.
कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 *शब्दांकन / संकलन* 🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक १४.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग १४.📚 〰〰〰〰〰〰〰
    ♻ महत्ती मातेची♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 एकदा एका व्‍यक्तीने स्‍वामी विवेकानंदांना प्रश्‍न विचारला,'' स्‍वामीजी, संसारामध्‍ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्‍याला का दिले जात नाही? मातेइतकाच पितासुद्धा महत्‍वाचा असूनसुद्धा पित्‍याला फारसे का महत्‍व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्‍वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्‍या व्‍यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्‍यांनी उचलला व त्‍या व्‍यक्तिच्‍या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्‍यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्‍वामी विवेकानंदांकडे आला,'' स्‍वामीजी माझी कंबर, पोट दोन्‍हीही खूप दुखत आहे. एक प्रश्‍न काय विचारला मी, तुम्‍ही असे काय विचित्र उत्तर दिले त्‍याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्‍वामी मंद स्मित करत म्‍हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्‍या मातेची महती ही तिन्‍ही लोकांत सर्वश्रेष्‍ठच आहे.

 तात्पर्यः
🙏आई सारखे दैवत जगतामध्ये नाही.आईची माया सर्वश्रेष्ठ आहे.🙏
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ४४.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
माणूस वर्तमानकाळात वावरताना मनात उद्याच्या भविष्याची उज्वल स्वप्नं रंगवीत असतो ! तसं त्यात गैर असं काहीच नसतं ! मात्र , फक्त स्वप्नांच्या दुनियेतच दंग होत राहिला तर ती पुर्ण होण्यासाठी आवश्यक कर्तव्य कधी करणार हा प्रश्न असतो .

 कारण कोणतही स्वप्न नवसाने पुर्ण होत नसतं . त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतो.

 कोणत्याही क्षेत्रात जा , उद्याचा भविष्यकाळ वर्तमानातील मेहनत व त्यागातूनच घडत असतो.
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ४३.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
जो आपणास ज्ञानाशी एकरुप करून टाकतो त्यास गुरू म्हणतात.गुरू म्हणजे सतत उचंबळणारा ज्ञानसागर होय.
नम्रता आणि सेवा हे ज्ञानप्राप्तीचे खरे मार्ग आहेत.
   
     जो सर्व भूतकाळ दाखवितो वर्तमानकाळाची ओळख करून देतो,  भविष्यकाळाची दिशा सांगतो,
🙏गुरू म्हणजे संपूर्ण ज्ञानाचं आगरच होय. आपल्या जीवनाचे भांडे जेवढं मोठं असेल त्या मानानं गुरूकडून ज्ञान घेता येईल.

    ज्ञान अनंत असतं हे ओळखूनच न्यूटन म्हणतो ,
' माझ ज्ञान सिंधूत बिंदू आहे .'

 सॉक्रेटिस म्हणतो , ' मला काय समजत नाही एवढच मला समजतं.'
🙏 गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची मूर्तीच , तळमळ , सत्याचा प्रयोगाची उत्कटता असते.🙏
================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन / संकलन  🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक १३.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग १३.📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ परिस्थितीशी संघर्ष ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰
एका गावात एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला.

नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे.

एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.''

देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज,आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला.

शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला.

प्रचंड ऊन, गारा,पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही.

काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो.

पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला.

 पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता.

थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,

'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते.

 त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही.

 सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही.

आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते.

तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले.

सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते.

हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.''

आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

तात्पर्य:-
जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाही. 〰〰〰〰〰〰〰〰〰

〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ४२.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
आपल्या जीवनातून काही काढुन दुसऱ्यासाठी देतो तेव्हा ते खरंखुरं दान असतं.
 अनेकदा दानदेखील माणसाला नादान बनवतं.
दान देणाऱ्याचेही काही प्रकार असतात.

      द-या - खो-यातील सदाबहार फुले 🌹🌺🌸🌼🌷🌻🌹 जसा आपला सुगंध सर्वत्र पसरवितात, डोंगराळ भागातून खळखळ वाहणाऱ्या निर्झरातून तहानलेली माणसं जशी तृप्त होतात तशी त्या फुलांसारखी आणि निर्झरांसारखी दान देणारी माणसं श्रेष्ठ असतात.🙏

      खरं तर मुक्त असताना दान देणाऱ्याला देण्यातील आनंदापेक्षा कधीकधी दान घेणाऱ्याचा शोध करण्यात अधिक आनंद 😀असतो.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन/संकलन 🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष् ४१

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
सत्य  म्हणजे सत्यवाणी, सत्यविचार,  सत्यआचार आणि सत्यउच्चार होय.

सत्य आणि प्रामाणिकपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

सूर्य  🌞 आणि चंद्र 🌚 🌴🌳🌺🍂🐚🌎☘ निसर्गाची  वास्तविक किमया  आहे.
सूर्य 🌞-🌚 चंद्र  म्हणजे  निसर्गातील शाश्वत  सत्य होय.
शाश्वत तेज होय.
सत्य, अहिंसा आणि प्रेमाची पूजा बांधणारे महात्मा गांधी एक तेजःपुंज व्यक्तीमत्व होतं.

सत्य, स्वच्छता आणि  निरलसता शिरोधार्य मानणारे संत गाडगेबाबा एक तेजोमय व्यक्तीमत्व होतं ! सत्य ,  शौर्य  आणि निर्धारानं पावलं पुढं टाकणारे छञपती शिवाजी महाराज एक तेजस्वी व्यक्तीमत्व  होत. अशी कितीतरी उदा.आपल्याला माहिती आहे.

आपल्या दैनंदिन  जीवनात सत्याचा वापर करून आपल जीवन सतेज , प्रसन्न , टवटवीत , प्रफुल्लीत आणि तेजोमय ठेवलं पाहिजे !!

खरं तर ' सत्यमेव जयते'  हाच आपल्या जीवनाचा मंञ व्हावा!
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन / सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प क्रमांक ४०.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते.
ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये."
त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते की,"या   जळालेल्या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहीला जाईल, तेव्हा माझे नाव 'आग लावणाऱ्यां'त नव्हे, तर 'आग विझणाऱ्यां'त येईल."                              


ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,


त्या पायरीला कधीच विसरू नये.


कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो..
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ३९.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
राबिया नावाची एक सूफी संत होती.रात्रीची वेळ होती. ती हातात कंदील घेऊन घराबाहेर काहीतरी शोधत होती.
 एकानं विचारलं, ' काय शोधताय ?'  राबिया म्हणाली , ' सुई हरवलीय. '
  दुसऱ्यान प्रश्न केला, 'कुठं?'
राबिया म्हणाली ,  'घरात '. मग घराबाहेर कशाला शोधताय? घरात शोधा.'
एकजण  म्हणाला.

एव्हाना सगळं गाव तिथे गोळा झालं. तेव्हा जमलेल्या लोकांच्याकडं पाहून राबिया हसून म्हणाली, 'लोक हो ! अनेक वर्षापासून मी हेच सांगत आलेय की; देवाला बाहेर शोधू नका, त्याला तुमच्या ह्दयातच शोधा.
 
खरं तर आपणच आपल्या मनातील 'आनंदाची वनराई' जपून ठेवली पाहिजे . या विचारतच आपल्या जीवनाचा खरा शोध लपलेला आहे.

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक १२.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग १२. 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻  इमानी मुंगूस  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका कुटुंबात सखाराम आणि सुमिञा पती पत्नी राहतहोते. त्यांना मोहन नावाचा एक छोटा मुलगा होता. त्यांनी घरात मुंगूस पाळला होता. मोहन आणि मुंगूस हे दोघे एकमेकांच्यावर खूप प्रेम करायचे.
 
  एके दिवशी सखाराम त्याच्या शेतावर गेला होता.आणि सुमिञा कामासाठी बाहेर गेली होती.मुंगूस त्याच्या पाळण्याजवळ बसून त्याचे रक्षण करत होता.इतक्यात एक साप त्याला दिसला.
मुंगूसाने सापावर झडप घातली आणि त्याला ठार केले.

            थोड्याच वेळात मुंगूसाला आपली मालकिण (सुमिञा) येताना दिसली.
मालकिणीचे स्वागत 💐 करण्यासाठी तो धावतच दरवाजापाशी गेला.
सुमिञाने मुंगूसाचे रक्तबंबाळ झालेले तोंड पाहीले.
 मुंगूसाने आपल्या बाळाला ठार मारले असावे, अशी भीती तिला वाटली.आणि तिने रागारागाने ओसरीजवळ पडलेली सळई उचलून मुंगूसाला ठार केले.आणि धावतच ती मोहन जवळ गेली. बघते तर काय पाळण्यात मोहन खुदूखुदू हसत होता.

    एवढयात तिचे लक्ष मेलेल्या सापाकडे गेले. घडलेला सर्व प्रकार तिच्या लक्षात आला.
तिला तिची चूक उमगली.
 
त्या  निष्पाप, विश्वासू मुंगूसालाच तिने ठार मारले होते त्याचे तिला खूप दुःख झाले.

     पण आता पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नव्हता.

तात्पर्यः 'कृती करण्यापूर्वी नीट विचार करावा'.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ३८.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

   आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही,
परंतु नकळत ब-याच वेळा आपल्याला असं काहीतरी चांगल मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या चांगल्या कामांबद्दल मिळालेले "आशीर्वाद" असे म्हणतो.
       
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
http://www.pramilasenkude.blogspot.in
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचार पुष्प ३७.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰


🐜"मुंगी" केवढीशी....!
त्या 🐜"मुंगीच" डोकं केवढसं....!
त्या डोक्यातला 'मेंदू' केवढासा....!
तरीपण त्या 🐜 मुंगीला बरोबर कळतं......

कितव्या कपाटावरच्या,
कितव्या फळीवर,
किती नंबरचा "साखरेचा" डबा आहे.....!!!
सांगावं लागत नाही तिला.....!!!
🐜"मुंगी" कणभरच असते
 पण....
"मणभर साखर फस्त करते....!!"
सुख हे अगदी कणभर गोष्टी मधे लपलेलं असतं....!
फक्त ते मणभर जगता आलं पाहिजे..

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प् ३७.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ११📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ मेंढीचे कातडे पांघरलेला लांडगा  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एके दिवशी एका लांडग्याला मेंढीचे कातडे सापडले. त्याने ते कातडे अंगावर पांघरले. मग तो कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपात सामील झाला.
   
       लांडग्याने मनात विचार केला , " मेंढपाळ संध्याकाळी सर्व मेंढ्यांना कोंडवाड्यात बंद करील. मग  मीही शिरेन मग  रात्री एखाद्या मेंढीला घेऊन पळून जाईल आणि तिला खाईन."

           संध्याकाळी मेंढपाळाने सर्व  मेंढ्यांना कोंडवाड्यात बंद  केले आणि  तो निघून गेला.  हळूहळू काळोख गडद होत गेला.
 अचानक मेंढपाळाचा एक नोकर तिथे आला. रात्रीचा जेवणासाठी एक  लठ्ठशी मेंढी आणण्यासाठी त्याला त्याच्या  मालकाने पाठवले होते. त्या नोकराने मेंढीचे कातडे पांघरलेल्या लांडग्यालाच मेंढी समजून उचलले आणि ठार मारले.
त्या  रात्री मेंढपाळाने आणि  त्याच्या पाहुण्यांनी लांडग्याच्या मांसावर ताव मारला.


तात्पर्यः  दुष्टांचा शेवट दुर्दैवीच होतो.
〰〰〰 〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

कथा क्रमांक ११

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ११📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ मेंढीचे कातडे पांघरलेला लांडगा  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एके दिवशी एका लांडग्याला मेंढीचे कातडे सापडले. त्याने ते कातडे अंगावर पांघरले. मग तो कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपात सामील झाला.
   
       लांडग्याने मनात विचार केला , " मेंढपाळ संध्याकाळी सर्व मेंढ्यांना कोंडवाड्यात बंद करील. मग  मीही शिरेन मग  रात्री एखाद्या मेंढीला घेऊन पळून जाईल आणि तिला खाईन."

           संध्याकाळी मेंढपाळाने सर्व  मेंढ्यांना कोंडवाड्यात बंद  केले आणि  तो निघून गेला.  हळूहळू काळोख गडद होत गेला.
 अचानक मेंढपाळाचा एक नोकर तिथे आला. रात्रीचा जेवणासाठी एक  लठ्ठशी मेंढी आणण्यासाठी त्याला त्याच्या  मालकाने पाठवले होते. त्या नोकराने मेंढीचे कातडे पांघरलेल्या लांडग्यालाच मेंढी समजून उचलले आणि ठार मारले.
त्या  रात्री मेंढपाळाने आणि  त्याच्या पाहुण्यांनी लांडग्याच्या मांसावर ताव मारला.


तात्पर्यः  दुष्टांचा शेवट दुर्दैवीच होतो.
〰〰〰 〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ३६.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
एकत्र येण सोप असत,
पण एकत्र होण कठीण असत.
 एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही,
पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येण गरजेच असत....!!

   🌧☂

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते, आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ  शकतो....!!
       

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो....
त्यामुळे एकत्र राहा व जीवनाचा आनंद घ्या....!

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ३५.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
"अभिमानाला" कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि  "स्वाभिमानाला "कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे,

अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही, आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

संग्रह संकलन

खुप सुंदर आहे अवश्य वाचाच..

बासरी ...
💠🍃💠🍃💠🍃💠🍃
बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
💠🍃💠🍃💠🍃💠🍃
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.
💠🍃💠🍃💠🍃💠🍃
त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी 'मी' येतो. याच 'मी'पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.
💠🍃💠🍃💠🍃💠🍃
कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो,पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.
💠🍃💠🍃💠🍃💠🍃
 तू तर एवढी साधी; ना रूप ना काही.पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.
💠🍃💠🍃💠🍃💠🍃
 तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा,मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.'
💠🍃💠🍃💠🍃💠🍃
 अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.
💠🍃💠🍃💠🍃💠🍃
माझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.
💠🍃💠🍃💠🍃💠🍃
मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.
💠🍃💠🍃💠🍃💠🍃
तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.' गोपी निरुत्तर झाल्यl.
अहंकारहित शरीर ही श्रीहरीची बासरी होय.


 🌹🌹 संकलित🌹🌹

कविता ( संकलन) १.

Nice Marathi poem                  आधी काळजात रेंज पाहीजे ...

तेच तेच जगणं
तेच तेच जिवन
रोज रोज तेच
सारख सारख जेवण.
आयुष्यात कधी कधी थोडातरी
चेंज पाहिजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे.....

भाऊ भाऊ दुर झाले
आईबापाच ओझं झालं,
अर्ध अंगण तुझ अन्
अर्ध अंगण माझ झालं.
थोडतरी काळजात आपुलकिचं
कव्हरेज पाहीजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे....

हल्ली घरातल्या घरात
अंगत पंगत बसत नाही
आपुलकी प्रेम जिव्हाळा
दुरदुर दिसत नाही.
घराघरात प्रत्येकाला
आयुष्य अँरेंज पाहीजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे....

ऐकमेकांचं सुखदुःख
ऐकमेकांनीच वाटायचं
आपुलकीनं मायेनं
ऐकमेकांना भेटायचं.
एकत्र पंगतीत जेवतांनाही
शेतातलं ताजे व्हेज पाहिजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहिजे !!

कथा क्रमांक १०.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग१०📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻  खरी आई  ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एकदा दोन बायका  एका लहान मुलावरून भांडत होत्या. "मीच या मुलाची खरी आई आहे ,"👩‍👩‍👦
असे त्या दोघेही सांगत होत्या. त्या दोघींना न्यायाधीशासमोर आणले गेले.
👩🏼👸🏽
      त्या  दोन्ही बायकांचे म्हणणे न्यायधीशाने लक्षपूर्वक ऐकले.   खरी आई नक्की कोणती , हे ठरवणे खरोखरच अवघड होते.

   न्यायाधीशाने खूप विचार 😴 केला. अखेर त्याला एक युक्ती सुचली . त्याने सेवकाला आज्ञा केली,  "या 🙇मुलाचे दोन  भाग करा आणि प्रत्येकीला एक-एक भाग द्या".
न्यायाधीशाची ही आज्ञा ऐकताच त्यांतील एका बाईने👩🏼 हंबरडा फोडून म्हणले , " नको,   नको.  न्यायाधीश महाराज दया करा.
    या🙇 मुलाला त्या बाईजवळच 👸🏽 राहु द्या. मी मुलावरचा 🙇 माझा 👩🏼 हक्क सोडते."

दुसरी बाई 👸🏽 माञ काहीही  बोलली नाही.
  चतुर न्यायाधीशाने खरी आई कोण  हे ओळखले.
मुलाचे तुकडे होण्याऐववजी मुलावरचा हक्क सोडायला जी बाई तयार  होती ,   तिलाच👩🏼  न्यायाधीशाने ते मूल🙇 दिले. दुसऱ्या बाईला 👸🏽 माञ तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली.


तात्पर्यः  👉  सत्याचा नेहमी विजय होतो .
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ३४.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

"जिंकण्याची घेत मी जोखीम नाही
कोणताही सामना अंतीम नाही

थेट मी साकारते आयुष्य माझे
जाणते रंगीत ही तालीम नाही".

मला हरण्याची कधीच भीती वाटत नाही. आणि वाटलीही नाही.
कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करते ते शून्यातून करतेय,

माझे ध्येय निश्चित आहे,प्रमाणिकपणाच्या कसोटीवर टिकणारे आहे.

यातुन जी नवनिर्मिती होईल ती समाजासाठी नक्कीच आश्वासक असेल.

स्पष्ट व निर्भीड विचार हाच आमचा अलंकार आहे,कारण व्यक्तीपेक्षा संघटन मोठे असते आणि संघटनापेक्षा विचारधारा आणि म्हणूनच या विचारांनी तुम्हा सर्वांच्या साथीने जेथे असू तेथे असू आपण सर्व विचारांचा बांधीलकीने सदैव  एक असू...

🙏शेवटी आशीर्वाद आहे आई-वडिलांचा आणि साथ आहे तुमच्या सर्वांची.🙏
================== 🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 http://www.pramilasenkude.blogspot.in
" माझे जीवन बहरविले आई तु , जन्म मिळाला तुझे पोटी थोर आहे तुझी महती
जगी न या कोण्ही तुजसम दुजा
माये तुझ्या आशीर्वाद आहे मज मोठा
तुच माझी सर्वस्वी माता 🙏 तुज पुजते दाही दिशा

धन्य धन्य माते तुजला !
🙏🙏🙏🙏

🌻शब्दांकन🌻 श्रीमती  सेनकुडे मँडम.

विचारपुष्प ३३.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते.
ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये."
त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते की,"या   जळालेल्या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहीला जाईल, तेव्हा माझे नाव 'आग लावणाऱ्यां'त नव्हे, तर 'आग विझणाऱ्यां'त येईल."                              


ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,


त्या पायरीला कधीच विसरू नये.


कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो..
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक १..

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग १📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ स्वर्गातील हार♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक राजा होता. राजाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नसे. एके दिवशी त्याला काय इच्छा झाली कुणास ठाऊक पण त्याने दरबारात आज्ञा दिली कि मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायला पाहिजे आहे. दरबारातील सारे विचारात पडले कि असा हार कसा मिळवायचा?. एका विद्वान मुनींनी राजाचे हे आव्हान स्वीकारले आणि राजाला स्वर्गातील हार आणून देण्याचे कबूल केले. काही दिवसानंतर मुनी राजाकडे आले व म्हणाले,"राजन! मला स्वर्गातील हार तर मिळाला आहे पण हाराबद्दल एक अडचण आहे." राजा म्हणाला,"काय आहे ती अडचण?" विद्वान मुनी म्हणाले,"तो स्वर्गातील हार फक्त पुण्यवान लोंकानाच दिसेल. पापी लोंकाना हा हार दिसणार नाही." या नंतर मुनींनी राजाच्या गळ्यात हार घालण्याचे नाटक केले व एक दोरी त्याच्या गळ्यात घातली. राजाला कळेना कि आपल्या गळ्यात अशी दोरी का घातली आहे. राजा विचारात पडला कि आता याला दोरी म्हणावे कि हार? कारण दोरी म्हणाले तर पापी ठरतो आणि हार म्हणावे तर दोरी गळ्यात घालून फिरावे लागते. तो काहीच बोलला नाही त्याने ते स्वीकार केले व गप्प राहिला. दरबारातील लोकांनीही हाच विचार केला कि राजाला जर दोरी घालणे पसंत असेल तर आपण कशाला काही बोलायचे आणि हार नाही म्हंटले तर आपण पापी ठरतो. म्हणून दरबारीही गप्प राहिले. दोन-तीन दिवसांनी दरबारातील एक जुना सरदार गावावरून परत आला. त्याला या प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती. त्याने येताक्षणी राजाला विचारले,"राजेमहाराज!आज पर्यंत मी तुम्हाला हिरे माणिक,मोत्यांचे हार घातलेले पहिले आहे पण आज हि दोरी का गळ्यात अडकवून तुम्ही फिरत आहात." झाले दरबारातील सर्वांनी मोठा गलका केला कि जगातील सर्वात मोठा पापी मनुष्य सापडला, याला राजाच्या गळ्यात हार न दिसता दोरी दिसते आहे. राजाला पण राग येवून त्यांनी त्याला तुरुंगात डांबले.

तात्पर्यः
आजच्या काळातही असेच झाले आहे.जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो,त्यांचे म्हणने दाबून टाकले जात आहे .शेवटी सत्य हे सत्यच असते.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे).
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ३२.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
श्रमाने माणसाच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो.  पण केव्हा ?   माणूस पैशाकरता,  निर्वाहाकरता किंवा अधीकार्यांच्या मर्जीकरता नाइलाजाने म्हणून जेव्हा श्रम करतो , तेव्हा  त्या  श्रमाने त्याच्या मानवी मूल्यांचा विकास होत नाही ,  प्रतिष्ठा फक्त पैशाची वाढते , श्रमाची वाढत नाही ,  माणसाचीही वाढत  नाही.

       समाजाकरता जेव्हा तो श्रम  करतो, तेव्हाच त्याचा विकास होतो. श्रम  करतांना श्रम करणाऱ्याची वृत्ती कोणती आहे , हा प्रश्न ? महत्त्वाचा आहे.   स्वार्थी वृत्तीने केलेले कार्य अथवा कोणतेही काम व्यक्तीचा विकास घडवून आणू शकत नाही आणि  सामाजिक क्रांतीला पोषकही ठरु शकत  नाही.

    🙏 म्हणून आपल्या प्रगतीचा रस्ता हा आपल्या हातात आहे. सामाजीक श्रम  करण्याचा आणि वाट चालण्याचा निर्धार हवा.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
http://www.pramilasenkude.blogspot.in
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ३१.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰
 आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त  "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही.आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:
 "स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे...
काही क्षणात तुटतात
पण विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे...
आयुष्यभर सोबत राहतात".                                      
🌎
जगातील सर्वात सुंदर रोपटे🌱👌🏻 विश्वासाचे 👍असते.
आणि ते कोठे जमिनीवर नाहीं
तर आपल्या मनात 💗रुजवावे लागते..

कोणाच्याही सावलीखाली🌳 उभा राहील्यावर स्वतःची🚶 सावली कधीच निर्माण होत नाही..

स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात 🌞उभे रहावे लागते.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा. क्रमांक ९.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग ९ 📚
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ समुद्रातील मासा🐠 ♻
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका नदीतील मासा 🐠पुराच्या पाण्याच्या 💦💦💦💦💦 ओढीमुळे समुद्रात वाहुन गेला. 🐠 समुद्रातील माशांना 💦🐡🐟💦💦🐬🐳🐊🐋🐡💦💦🐬💦💦🐳🐟🐡 💦 तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला. त्यांना म्हणू लागला, 🐠'देश, जात, कुळ  या तिन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
         
              तेव्हा हे लक्षात  घेऊन तुम्ही सर्वांनी मला 🐠 उच्चासनावर बसवून माझा सन्मान करावा'.
 त्यावर समुद्रातील एक मासा 🐡 त्याला म्हणाला,  'अरे असं मूर्खासारखं पुन्हा बोलू नकोस.  जर एखाद्या👱 कोळ्याच्या 🕸 जाळ्यात दोघेही 🐡 🐠 जण सापडलो तर दोघात श्रेष्ठ कोण  ते कळेल.कोळी 👱 सांगेल ती किंमत देऊन श्रीमंत लोक 👲  👮👲 👮👲 खाण्यासाठी मला विकत घेतील, पण तुला तो कोळी 👱  एखाद्या गरीब 👳 माणसाला फुकटही देऊन टाकेल.


तात्पर्य ः नुसत्या जात कुळ ह्यावर मोठेपण अवलंबून नसते तर ते गुणावगुणांबरोबर अवलंबून असते .
〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ३०.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
श्रमाने माणसाच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो.  पण केव्हा ?   माणूस पैशाकरता,  निर्वाहाकरता किंवा अधीकार्यांच्या मर्जीकरता नाइलाजाने म्हणून जेव्हा श्रम करतो , तेव्हा  त्या  श्रमाने त्याच्या मानवी मूल्यांचा विकास होत नाही ,  प्रतिष्ठा फक्त पैशाची वाढते , श्रमाची वाढत नाही ,  माणसाचीही वाढत  नाही.

       समाजाकरता जेव्हा तो श्रम  करतो, तेव्हाच त्याचा विकास होतो. श्रम  करतांना श्रम करणाऱ्याची वृत्ती कोणती आहे , हा प्रश्न ? महत्त्वाचा आहे.   स्वार्थी वृत्तीने केलेले कार्य अथवा कोणतेही काम व्यक्तीचा विकास घडवून आणू शकत नाही आणि  सामाजिक क्रांतीला पोषकही ठरु शकत  नाही.

    🙏 म्हणून आपल्या प्रगतीचा रस्ता हा आपल्या हातात आहे. सामाजीक श्रम  करण्याचा आणि वाट चालण्याचा निर्धार हवा.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
http://www.pramilasenkude.blogspot.in
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प २९.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक महिला ने गौतम बुद्घ से कहा - मैं आपसे
शादी करना चाहती हूँ"।
गौतम बुद्ध ने पूछा- "क्यों देवी ?
महिला ने जवाब दिया -"क्योंकि मुझे आपके जैसा
ही एक पुत्र चाहिए, जो पूरी दुनिया में मेरा नाम
रौशन करे और वो केवल आपसे शादी
करके ही मिल सकता है मुझे"।
गौतम बुद्ध कहते हैं - "इसका और एक उपाय है"
महिला पूछती है -"क्या"?
गौतम बुद्ध ने मुस्कुराते हुए कहा -"आप मुझे ही अपना
पुत्र मान लीजिये और आप मेरी माँ बन जाइए ऐसे में
आपको मेरे जैसा पुञ मील जायेगा.
महिला हतप्रभ होकर गौतम बुद्ध को ताकने लगी
और रोने लग गयी,
ये होती है महान लोगो की विचार धारा ।
"पूरे समुंद्र का पानी भी एक जहाज को नहीं डुबा
सकता, जब तक पानी को जहाज अन्दर न आने दे।
इसी तरह दुनिया का कोई भी नकारात्मक विचार
आपको नीचे नहीं गिरा सकता, जब तक आप उसे अपने
अंदर आने की अनुमति न दें।"

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
हदगाव, नांदेड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प २८.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 मनाची सुंदर व्याख्या :
    💓
मन...एक अवयव....
....👀डोळ्यांना न दिसणारा..!
मन...एक विचार....😴
....आपले आचार ठरवणारा..!
मन...एक भावना....😀
....सर्वांना जाणवणारी..!
मन...एक व्याख्या....
....✒लिहिता न येणारी..!
मन...एक फुल....🌹
....आनंदात डूलणारं..!
मन...एक वज्र....
....संकटांशी लढणारं..!
मन...एक अस्तित्व....
....नाकारता न येणारं..!
मन...एक फुलपाखरू....
....हाती न येता नुसतच रंगवून जाणारं..!
मन...एक वाहन....🚗
....क्षणात विश्वाची सफर करणारं..!🌎
मन...एक यंत्र....
....कधी भूतकाळ तर कधी भविष्यात नेणारं..!
मन...एक पुस्तक....📖
....सहज वाचता न येणारं..!
मन...एक व्यक्तिमत्व....
....माणूस घडवणारं..! 😊
🌹आपले मन म्हणजे एक महान जादुगार आहे व चिञकार आहे.मन म्हणजे ब्रम्हसृष्टीचे तत्त्व आहे.🌹
🌹मन करारे प्रसन्नl सर्व सिध्दीचे कारण l🌹
=================    🙏 🌳'झाडे लावा, झाडे जगवा'.🌳

🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.
हदगाव, जिल्हा नांदेड.
📞९४०३०४६८९४.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प २७.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
, प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका ,कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या
  " आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही " हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका
" काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते  !!!

🌳🌴🌴🌴🌴🌴🌳
🙏 💦 ' पाण्याचा वापर जपून करुया'.💦💦💦
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.
हदगाव,  जिल्हा नांदेड

 📞 ९४०३०४६८९४
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प २६.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🚩अभंग 🚩

चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ | तेंचि किती काळ वाढवावें ||१||

अबोल्याचा काळ आतां ऐशावरी | वचनाची उरी उरली नाहीं ||धृ.||

करूं आला तो तो केला लावलाहो | उरोंचि संदेहो दिला नाहीं ||३||

तुका म्हणे मोहो परतेचि ना मागें | म्हणऊुनि त्यागें त्याग झाला ||४||

🚩🚩🚩🚩
       आम्ही ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो पाहिजे.
               या अभंगात संत  तूकोबाराय म्हणतात  की आपण चिंतनाच्या माध्यमातुन स्वतःचे आत्मबल वाढवले पाहिजे.
         एकदा आपले आत्मबल वाढले की ध्येया साठी आपण अढळ विश्वासाने मार्गक्रमण  करू शकतो
        बदलत्या काळात आपण स्वतः मध्ये बदल घडवला पाहिजे. तरच काळानुरूप होत असलेले बदल अभ्यासता येतात.
     पुढे म्हणतात की आम्हाला हा बदल समजल्या मुळे आम्ही अध्यात्मात मार्गक्रमित झालेलो आहोत. सगळ्या मोह-मायेतून दूर राहत आणि त्याग भावना उरी बाळगत स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत आहोत.

🚩जय संत तूकोबाराय 🚩

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
हदगाव, नांदेड
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏💦Water is the driving force of nature🌳🌴🌳
💦💦💦💦💦💦💦
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प २५.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
जिदंगी " बेहतर " तब होती है
          जब आप खुश होते😀 है...
      लेकिन जिंदगी "बेहतरीन" तब
      होती है जब आपकी वजह से
             लोग खुश होते है.....😀

अगर ग्लास दूध से भरा
हुआ है तो आप उसमें और
दुध नहीं डाल सकते, लेकिन आप उसमें शक्कर
डालें... शक्कर अपनी जगह
बना लेती है और अपना होने
का अहसास दिलाती है...

उसी प्रकार अच्छे लोग हर किसी के दिल में अपनी जगह बना  लेते हैं !

दो चम्मच हँसी और चुटकी-भर मुस्कान, बस यही खुराक  है, ख़ुशी की पहचान हैl

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏 ' जल है तो कल है'💦💧💦🌴🍀🌳🌲

🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,ता.
हदगाव,  जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प २४.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
'प्रेम म्हणजे मरण असतं. 'मी' हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही.मरणात तेच होतं. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे, तोच खरं प्रेम करु  शकतो'.
 
  🌞 'सूर्यप्रकाश वाढू लागला की दवबिंदू 💧आपोआप नाहीसे होतात'.
  🌞 सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.

'अंधा-या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो.वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो. मग काही काळ चालणं अवघड जातं.
चालणं,
 ठेचकाळणं,रक्तबंबाळ होणं, एकाकी पडणं,  संकटाचा दरीत कोसळणं, हे सगळं घडु दे. ते पण जीवनात महत्त्वाचे असते . नियती, प्रारब्ध हे अडथळे  मानू नकोस. ते आपल्या वाट्याला  आलेल सौभाग्य आहे.आगीतून जा.कचरा जळून जाईल.सोनं  उरेल.

'अनुभव घेणारा प्रत्येकजण एकमेकांपेक्षा वेगळा असतो'.

कलेचे पराक्रम, विद्येतील यश, लौकिक या सा-या गोष्टी कोंदणासारख्या आहेत. त्यात सफल झालेल्या प्रेमाची हिरकणी चमकत असेल तरच त्या  कोंदणाची शोभा वाढते.
म्हणून

'माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे.प्राणीमात्रावर  हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता'.
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰
🙏🌳💦💦💦💦💦     '  पाणी हेच जीवन आहे'.🌳
💧💧 💧 💧💧 💧💧
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.
हदगाव,  जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प २३.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी
 फक्त  "शक्ती" असून चालत नाही .
तर त्याला " सहनशक्ती "चीही
     जोड असावी लागते .


 माणुस "कसा दिसतो" ह्यापेक्षा,
"कसा आहे" ह्याला महत्व असतं...
कारण शेवटी,


सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य,
मरणापर्यंत असतं...

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰🙏 🌳🌴🌳 🌎🌧💦💦💦💦🙏
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.
हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

परिवर्तन गीत

🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤

🌸 परिवर्तन गीत🌸

ज्योतिबाच्याच नावाने, भिमशक्ती प्रभावाने,

ज्योतिबाच्या नावाने, भिमशक्ती प्रभावाने ,

गावागावात दारी तोरण ज्ञानाचे  बांधू चला
ध्वज समतेचा उंच धरा..........ll१ll
ज्योतिबाचे नावाने..............


जुन्या रुढीचे कोंदन, जीव जातो दडपून ,
रुढीचे कोंदन,जीवाला दडपण
       तोडा हे बंधन ,
बेड्या रुढीच्या दृष्ट तोडू चला,
तट साचल्या पाण्याने फोडू चला, ll२ll
ज्योतिबाच्याच नावाने,,..,.......

नवा समर्थ भारत, नवा समृद्ध भारत
समर्थ भारत, समृद्ध भारत
                साक्षर भारत
करावयाचा हाती  घेऊया वसा
चला ll३ll
ज्योतिबाच्याच नावाने..........

 नको  नको ही जातीयता
भेदभाव विसरुनीया चला
 ज्ञानाचा घेऊनी वसा हाती
भारत घडवूया चला ll४ll

ज्योतिबाच्याच  नावाने
🌸 ........🌸........🌸

 ✒काव्यरचना / सदस्या✒
 📝 प्रमिलाताई सेनकुडे 📝
       जि.प.प्रा.शाळा, वाटेगाव        ता.हदगाव जिल्हा नांदेड.
♻💠♻💠♻💠♻💠♻💠
   
  © मराठीचे शिलेदार समूह

🌺🌻🌻🌻🌻🌻🌺

कथा क्रमांक १.

🌹सुंदर कथा.🌹

            मन👨‍❤️‍
राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.
जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.

प्रसंगच तसा होता.

त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली
भिक्षा मागण्यासाठी आला होता.

राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला.
काय हवं ते माग. मिळेल.

भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे.
त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.
पण, वचन देण्याआधी विचार कर.
जमेल का?

भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,
अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,
माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.

राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले
आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...

...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...
...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,
आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,
म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.

रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,
महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.

भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.
सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.

पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.

राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,
भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात
माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही.
असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?

भिकारी म्हणाला,
ते मलाही माहिती नाही.
हे भिक्षापात्र मी माणसाच्या😊  कवटीपासून 💀तयार केलं आहे.
त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात.
आणि
ते
कशानेही भरत नाही.🌺🌺
तात्पर्यः आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते.ज्याप्रमाणे लाडकी मुलं नेहमी असंतुष्ट असतात; त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते.म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला.👉पाण्याने भरलेली नदी समुद्रास मिळाली तरी समुद्राची तृप्ती होत नाही,त्याप्रमाणे माणुस अपंरपार धन मिळाले तरी समाधानी कधीच होत नाही.
🌸🌸समाप्त🌸🌸

श्रीमती सेनकुडे प्रमिलाताई
🙏 🌴🌳🌴💦🌎💦
'वनसंपत्ती वाढुया, महत्त्व पाण्याचे जाणुया.'

विचारपुष्प २२.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

"मानवप्राणी जसे कर्म करतो तसेच त्याचे फळ मिळते."

ह्या कर्मामुळेच प्राणी ह्या संसारातील मायाजाळामध्ये बांधलेला आहे आणि जेव्हा मृत्यू येतो त्यावेळी हे सर्व काही इथेच राहते.

     ह्या संसारात केवळ कर्मेच प्रमुख आहे.कर्माचेच फळ मणुष्याला मिळते.
म्हणून माणसाने दुसऱ्याचे सदैव चांगले सोचले पाहिजे आणि भले केले पाहिजे .
   
     'कर्मामुळे मणुष्य लहान मोठा बनतो.म्हणून चांगले कर्म करा.वाईट गोष्टींपासून दूर रहा.घृणा, क्रोध, लोभ, मोह यांचा त्याग करा.
👇👇👇👇
चांगल्या कर्माचे साथीदार आहेत.

   ज्याप्रमाणे
         "फुलांमध्ये सुगंध"🌹
       "तिळामध्ये  तेल"
"लाकडामध्ये आग"
"दुधामध्ये तुप"
         "ऊसामध्ये रस"
 ह्या वस्तू बाहेरून पाहून तुम्ही  त्यांच्या गुणांचा अंदाज लावू शकत नाही.

        कारण हे सर्व बाहेरून दिसत नाही.ह्या गुणांना केवळ विचारांनीच ओळखू शकतो.

त्याचप्रमाणे मानवी देहामध्ये आत्म्याचा निवास असतो.ह्याची ओळख केवळ विचारांनीच होऊ शकते.

🙏' चांगल्या कर्माच्या स्वरुपाचा विचार करावा.'

'चंदनापरी झिजावे, उपकार लोकी करावे.'
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏 👍💦🌴💧🌳🌍🌞

🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,ता.
हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प २१

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

पाण्यात 💦💦आणि मनात😊 काय साम्य .?💗
दोन्ही जर गढूळ असतील तर
अत्यंत धोकादायक...❌
दोघही आयुष्य संपवू शकतात.🚷

दोन्ही जर उथळ असतील तर
खळखळाटच फार...
पाय घसरण्याची शक्यता अधिक.

दोन्ही स्वछ असतील तर जिथे
जातील तिथे आनंदवनच फुलवतात...🌺🌻🌹🌸🌼🌷🍁🍃🍂☘🍀🌿🌹
पाण्यात आणि मनात मुख्य फरक काय .?

पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" होते अन...
मनाला बांध घातला तर माणूस "संत" होतो.🙏

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
💦💧🌍🌴🌳🌷🌻🌺🌹🙏


🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,ता.
हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प २०.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰🌏 या जगात सर्वात मोठी संपत्ती "बुध्दी"😴
 सर्वात चांगल हत्यार "धैर्य
सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
सर्वात चांगले औषध "हसू" 😀
आणि
आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे".....!!


👊ताकदीची" गरज त्यांनाच लागते
  ज्यांना काही "वाईट" करायचे असते,

नाहीतर जगात सर्व काही मिळवायला
       फक्त "प्रेमच" 😘पुरेसे असते,

       कारण "प्रेमानेच"💓
        जग 🌏जिंकता येते
==================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प १९.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🙏
तथागत गौतम बुध्द यांचे विचार
*************************

🌷प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका !

🌺कोणी आपला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या !

🌸आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही  !
हे वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांतीढळू देवू नका...

🌼काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते"!!

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक २.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
🌍 कथेचे बाळकडू 🌏
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚अभ्यास कथा भाग २📚
〰〰〰〰〰〰
♻ 🏃भावनिक मुलगा आणि साप🐍
=========================
✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

     एकदा एका मुलाने 🚶
साप 🐍पाळला. तो त्या सापावर प्रेम💓 करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता. एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले.

पशुवैद्य : साप तुझ्यासमवेतच झोपतो का ?

मुलगा : हो.

पशुवैद्य : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ?

मुलगा : हो.

पशुवैद्य : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ?

मुलगा (अतिशय आश्‍चयाने) : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे !

पशुवैद्य : या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....अन् गिळलेच, तर तो पचवू शकेल कि नाही ? ?...

   👉   या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की, जे तुमच्यासमवेत सतत असतात, ज्यांच्यासमवेत तुम्ही खाता-पिता, बसता किंवा झोपता, ते सगळेच तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात, असे नाही. त्यातील काही जण तुम्हाला गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात आणि तुम्ही भावनिक होऊन त्यांची स्थिती पाहून द्रवत असता.

तात्पर्यः
"दृष्ट मनुष्य स्वतःच्या  आश्रयदात्याचासुद्धा नाश केल्याशिवाय राहत नाही."
    👉🏿  जरा सांभाळून🐍
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड

©मराठीचे शिलेदार समूह
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃