कथा क्रमांक ४६.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४६. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻स्वतःच्यामध्ये असणार्या दोषाची पारख* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका खेड्यात एक शेतकरी रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचा. यासाठी तो दोन बादल्या काठीला बांधून नेत असे. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून तो घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. शेतातून घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे.
असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, "बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते"
हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते.
दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, "मी तुझी मेहनत वाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तू मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाहीस ?"
यावर शेतकरी हसून सांगतो, "वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे  आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलिही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही !!
गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !

हे ऐकून ती गळकी बदली शहारली. मनापासून आनंदित झाली !
*तात्पर्यःदोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने "अभिमानाने" मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक त्याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील*!!
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प क्रमांक १०५

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
माणुस जन्माला येतो तेव्हा त्याचं वजन अडिच किलोच्या आसपास असते.पण जेव्हा माणुस मरतो तेव्हा त्याच्या अस्थिंची राखही अडिच किलो भरत नाही.
मग जन्म आणि मृत्यु या मधल्या काळात तो कोणत्या गोष्टींचं संचित करतो यावरुन त्याच्या जीवनाचा अर्थ उलगडतो.
आयुष्यभर दुखः,चिंता,द्वेष,क्रोध,मोह, नकारात्मकता या गोष्टीत अडकुन राहण्यापेक्षा सुख,समाधान,आनंद,प्रेम, सकारात्मकता या गोष्टींनी आयुष्य बहरुन टाकायला नको का ????

जीवन छोटं असुनही त्याचा क्षणोक्षणी आनंद घेणारं फुलपाखरु हाच तर संदेश देतं.

आयुष्य जगलात किती हे महत्वाचं नाही,  तर आयुष्य जगलात कसं ? हे महत्वाचं!!....
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प क्रमांक १०६

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

   🌞       सूर्योदया पासून सूर्यास्ता पर्यंत अनेक जण भेटतात...
खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही...
अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही...

सूर्यास्ता नंतर स्वतः ची सावलीही दूर जाते...
पण जे लोक आपली शेवटपर्यंत साथ देतात तीच लोक आपली असतात...

           जीवनात संकटांचं येणं म्हणजे
         "Part of life" आहे,
                 आणि...
 त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
         बाहेर पडणं म्हणजे
          "Art of life" आहे...!
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

माणूस शोधतो मी. (कविता )

*माणूस शोधतो मी*

कोलाहलात सा-या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी

हे धर्म, देवळे ही धुंडून सर्व आलो
भिंतीपल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी

हव्यास हा सुखाचा, कल्लोळ वासनांचा
जळत्या चितेवरी या माणूस शोधतो मी

फासून रंग रात्री दिवसा भकास सारे
खिडकीत विक्रयाच्या माणूस शोधतो मी

काळ्या उभ्या तिजो-या गाणे खरीदणा-या
येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी

त्वेषात बाहुल्यांचे जाती जथे पुढे हे
कळसूत्र तोडुनी हे माणूस शोधतो मी

या झोपडयांत आली वाहून ही गटारे
चिखलात हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी

या संस्कॄतीस सा-या ही चूड लाविली मी
वणव्यात पेटलेल्या माणूस शोधतो मी

*--मंगेश पाडगांवकर*

माँ कि इच्छा कविता (संकलित )

🌺 *माँ की इच्छा* 🌺

   _महीने बीत जाते हैं ,_
   _साल गुजर जाता है ,_
   _वृद्धाश्रम की सीढ़ियों पर ,_
   _मैं तेरी राह देखती हूँ।_

                   _आँचल भीग जाता है ,_
                   _मन खाली खाली रहता है ,_
                   _तू कभी नहीं आता ,_
                   _तेरा मनि आर्डर आता है।_

                             _इस बार पैसे न भेज ,_
                             _तू खुद आ जा ,_
                             _बेटा मुझे अपने साथ ,_
                         _अपने 🏡घर लेकर जा।_

 _तेरे पापा थे जब तक ,_
 _समय ठीक रहा कटते ,_
 _खुली आँखों से चले गए ,_
 _तुझे याद करते करते।_

               _अंत तक तुझको हर दिन ,_
               _बढ़िया बेटा कहते थे ,_
               _तेरे साहबपन का ,_
               _गुमान बहुत वो करते थे।_

                        _मेरे ह्रदय में अपनी फोटो ,_
                        _आकर तू देख जा ,_
                        _बेटा मुझे अपने साथ ,_
                        _अपने 🏡घर लेकर जा।_

_अकाल के समय ,_
 _जन्म तेरा हुआ था ,_
 _तेरे दूध के लिए ,_
 _हमने चाय पीना छोड़ा था।_

               _वर्षों तक एक कपडे को ,_
               _धो धो कर पहना हमने ,_
               _पापा ने चिथड़े पहने ,_
               _पर तुझे स्कूल भेजा हमने।_

                         _चाहे तो ये सारी बातें ,_
                         _आसानी से तू भूल जा ,_
                         _बेटा मुझे अपने साथ ,_
                         _अपने 🏡घर लेकर जा।_

 _घर के बर्तन मैं माँजूंगी ,_
 _झाडू पोछा मैं करूंगी ,_
  _खाना दोनों वक्त का ,_
  _सबके लिए बना दूँगी।_

            _नाती नातिन की देखभाल ,_
            _अच्छी तरह करूंगी मैं ,_
            _घबरा मत, उनकी दादी हूँ ,_
            _ऐंसा नहीं कहूँगी मैं।_

                        _तेरे 🏡घर की नौकरानी ,_
                        _ही समझ मुझे ले जा ,_
                        _बेटा मुझे अपने साथ ,_
                        _अपने 🏡घर लेकर जा।_

 _आँखें मेरी थक गईं ,_
 _प्राण अधर में अटका है ,_
 _तेरे बिना जीवन जीना ,_
 _अब मुश्किल लगता है।_

                 _कैसे मैं तुझे भुला दूँ ,_
                 _तुझसे तो मैं माँ हुई ,_
                 _बता ऐ मेरे कुलभूषण ,_
                 _अनाथ मैं कैसे हुई ?_

_अब आ जा तू.._
_एक बार तो माँ कह जा ,_
_हो सके तो जाते जाते_
 _वृद्धाश्रम गिराता जा।_
              _बेटा मुझे अपने साथ_
              _अपने 🏡घर लेकर जा_

*संकलित*

संख्यागणनेची अठरा पदे.

         
         ♦ संख्यागणनेची १८ पदे ♦
                       
(१)एकक       १
(२)दशक        १०
(३)शतक        १००
(४)हजार        १०००
(५)दशहजार    १००००
(६)लक्ष           १०००००
(७)दशलक्ष      १००००००
(८)कोटी         १०००००००
(९)दशकोटी     १००००००००
(१०)अब्ज       १०००००००००
(११)खर्व         १००००००००००
(१२)निखर्व      १०००००००००००
(१३)महादम     १००००००००००००
(१४)शंकू         १०००००००००००००
(१५)जलधि      १००००००००००००००
(१६)अंत्य        १०००००००००००००००
(१७)मध्य        १००००००००००००००००
(१८)पवार्ध      १०००००००००००००००००

            संकलित

विचारपुष्प क्रमांक १०५

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
मानवी जीवन हा विश्वजीवनाचा एक अंश आहे.
"सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला हीच सर्वश्रेष्ठ कला आहे."

मानवी जीवन म्हणजे कर्मच. प्रत्येक कर्माचे एक औचित्य असते. तत्पूर्वक ते केले तर त्यातून सौंदर्य निर्माण होते. या कर्मातून सौंदर्य निर्माण व्हावे असे वाटत असेल तर ते कर्म ईश्वरपूजा समजून केले पाहिजे. *(कर्मे ईशू भजावा.)* ते कर्म ईश्वराचे आवडते झाले पाहिजे.ईश्वराचा  प्रशस्तीचा हात  कर्माचा पाठीवर फिरला की त्यातून सौंदर्य प्रगट होते.
कर्माने व्यक्तीची आणि समाजाची धारणा होते आणि चित्ताची शुध्दी होते.
म्हणूनच शिक्षणतज्ञ *स्टँनले हाँल* ने म्हणले आहे
*"The hand is a potant instrument in opening the intellect as well as in training sense and will".*
         त्यामुळे कर्म हे जीवन-- विकासाचे एकमेव साधन यापूढे होणार आहे.
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प क्रमांक १०४

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
"मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला..... मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते....?????"

 मेणबत्ती म्हणाली: " ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना.. तेव्हा

 अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प क्रमांक १०३.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
➖➖➖➖➖➖➖➖➖
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला.
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ.ll
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.ll
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी.ll
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल"

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन / संकलन 🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प क्रमांक १०२

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   
 दुःख इतकं नशीबवान आहे कि ज्याला प्राप्तकरून लोक आपल्या माणसांना आठवतात.....

     आणि धन इतकं दुर्दैवी आहे कि ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात.....

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प क्रमांक १०१

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🌺🍁विचारपुष्प🍁🌺*
〰〰〰〰〰〰〰
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात...!

जीवनांत त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ..ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात की..हे तुला कधीच जमणार नाही.
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

सफल जीवन के सूत्र

*सफल जीवन* *के* *सूत्र*

✍1. *जीवन*

जब तुम पैदा हुए थे तो तुम रोए थे जबकि पूरी दुनिया ने जश्न मनाया था। अपना जीवन ऐसे जियो कि तुम्हारी मौत पर पूरी दुनिया रोए और तुम जश्न मनाओ।

✍2. *कठिनाइयों*

जब तक आप अपनी समस्याओं एंव कठिनाइयों की वजह दूसरों को मानते है, तब तक आप अपनी समस्याओं एंव कठिनाइयों को मिटा नहीं सकते|

✍3. *असंभव*

इस दुनिया में असंभव कुछ भी नहीं| हम वो सब कर सकते है, जो हम सोच सकते है और हम वो सब सोच सकते है, जो आज तक हमने नहीं सोचा|

✍4. *हार ना मानना*

बीच रास्ते से लौटने का कोई फायदा नहीं क्योंकि लौटने पर आपको उतनी ही दूरी तय करनी पड़ेगी जितनी दूरी तय करने पर आप लक्ष्य तक पहुँच सकते है|

✍5. *हार जीत*

सफलता हमारा परिचय दुनिया को करवाती है और असफलता हमें दुनिया का परिचय करवाती है|

✍6. *आत्मविश्वास*

अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है

✍7. *महानता*

महानता कभी न गिरने में नहीं बल्कि हर बार गिरकर उठ जाने में है|

✍8. *गलतियां*

अगर आप समय पर अपनी गलतियों को स्वीकार नहीं करते है तो आप एक और गलती कर बैठते है| आप अपनी गलतियों से तभी सीख सकते है जब आप अपनी गलतियों को स्वीकार करते है|

✍9. *चिन्ता*

अगर आप उन बातों एंव परिस्थितियों की वजह से चिंतित हो जाते है, जो आपके नियंत्रण में नहीं तो इसका परिणाम समय की बर्बादी एवं भविष्य पछतावा है|

✍10. *शक्ति*

ब्रह्माण्ड की सारी शक्तियां पहले से हमारी हैं| वो हम हैं जो अपनी आँखों पर हाथ रख लेते हैं और फिर रोते हैं कि कितना अन्धकार है|

✍11. *मेहनत*

हम चाहें तो अपने आत्मविश्वास और मेहनत के बल पर अपना भाग्य खुद लिख सकते है और अगर हमको अपना भाग्य लिखना नहीं आता तो परिस्थितियां हमारा भाग्य लिख देंगी|

✍12. *सपने*

सपने वो नहीं है जो हम नींद में देखते है, सपने वो है जो हमको नींद नहीं आने देते।

✍13. *समय*

आप यह नहीं कह सकते कि आपके पास समय नहीं है क

देवा फार छान केलस! मला शिक्षक बनवले (गीत)

🌹🌹🌹🌹
देवा फार छान केलंस
मला शिक्षक बनवले
म्हणून !
डॉक्टर बनवले असते तर
नाराज चेहरे पाहावे
लागले असते.
इंजिनिअर बनवले असते
तर. .......
दिवस भर निर्जीव यंत्र
पाहावे लागले असते.
🚗🚗🚗🚗🚗
वकील बनवले असते
तर इच्छा नसताना
बोलावे लागले असते.
📒📒📒📒📒
लिडर बनवले असते तर
नाइलाजाने सगळयांची
मने धरावी लागली असती.
👍👍✌✌✌
लहान मुले म्हणजे देव कसा
असतो याचे साक्षात रूप !

निर्मळ हास्य व evergreen
Garden !

देवा तू माझी किती
काळजी घेतली. हे मला
कळलं.

तू मला नेहमी आनंदाच्या
बागेत ठेवतोस.

रोज लहान लेकरांच्या
रूपाने तुझे अनंत रूप
दाखवतोस.

दिवसभर माझ्याशी
हसतोस , बोलतोस.

खरंच
मी किती भाग्यवान !
कि दररोज तुझी भेट
होते.

साधुसंत किती जप तप
करतात ?
तरी तू त्यांना रोज भेटत
नाहीस.

या जन्मी तुला रोज
भेटण्याची सेवा दिल्या बद्द्ल किती आभार मानू .

म्हणून तर मोठमोठे नेते
देखिल लहान मुलांना
भेटून आनंदी होतात.

देवा
तुझे आभार मानायला
माझ्या जवळ शब्द च
नाहीत.
🕉💐🌹🌺🙏🙏

महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्ध ठिकाणे.

🔹महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि

*१)मुंबई*--------भारताचे प्रवेशद्वार,
            भारताचे प्रथम क्रमांकाचे
           औद्योगिक शहर,भारताची,
           राजधानी

*२)रत्नागिरी*---देशभक्त व
                समाजसेवकांचा जिल्हा

*३)सोलापूर*----ज्वारीचे कोठार,
                सोलापुरी चादरी

*४)कोल्हापुर*--कुस्तीगिरांचा जिल्हा
                गुळाचा जिल्हा

*५)रायगड*-----तांदळाचे कोठार व
               डोंगरी किल्ले असलेला
              जिल्हा

*६)सातारा*----कुंतल देश व शुरांचा
               जिल्हा

*७)बिड*------जुन्या मराठी कविंचा
              जिल्हा,मिठगरांचा जिल्हा,
              देवळादेवळा जिल्हा, ऊस
              कामगारांचा जिल्हा

*८)परभणी*---ज्वारीचे कोठार

*९)उस्मानाबाद*--श्री.भवानी मातेचा
                    जिल्हा

*१०)औरंगाबाद*--वेरुळ-अजिंठा
                   लेण्यांचा जिल्हा,
                  मराठवाडयाची
                  राजधानी

*११)नांदेड*--संस्कृत कवींचा जिल्हा

*१२)अमरावती*--देवी रुख्मिणी व
                   दमयंतीचा जिल्हा

*१३)बुलढाणा*--महाराष्ट्राची
                 कापसाची बाजारपेठ

*१४)नागपुर*----संत्र्यांचा जिल्हा

*१५)भंडारा*-----तलावांचा जिल्हा

*१६)गडचिरोली*--जंगलांचा जिल्हा

*१७)चंद्रपुर*----गौंड राजांचा जिल्हा

*१८)धुळे*----सोलर सिटीचा जिल्हा
                   
*१९)नंदुरबार*-आदिवासी बहुल
                                   जिल्हा

*२०)यवतमाळ*-पांढरे सोने-
                     कापसाचा जिल्हा
                   
*२१)जळगाव*--कापसाचे शेत,
                      केळीच्या बागा,
                       अजिंठा लेण्यांचे
                      प्रवेशद्वार

*२२)अहमदनगर*-साखर कारखाने
                   असलेला जिल्हा

*२३)नाशिक*---मुंबईची परसबाग,
                   द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा
                   गवळीवाडा
२४) सांगली - हळदीचा जिल्हा ,
                    कलावंतांचा जिल्हा

माणूस म्हणून जगायला शिका !!!

शिकण्यासारखं जगात भरपूर काही आहे, पण भरपूर काही शिकण्या आधी...
१. प्रवाहाच्या विरुद्ध एकटे उभे राहायला शिका
२. काळोखात जायला शिका
४. अन्याया विरुद्ध आवाज़ उठवायला शिका
५. आपले मत ठामपणे मांडायला शिका
६. नाही म्हणायला शिका
७. प्रश्न विचारायला शिका
८. मदत व सेवा करायला शिका
९. प्रेम करायला शिका
१०.मौन धरायला शिका
११. एकांतवासात राहायला शिका
१२. यात्रा करायला शिका
१३. स्वत:शी बोलायला शिका
१४. दुसर्यांचा विचार करायला शिका
१५. संघर्ष करायला शिका
१६. सुःख- दुःखाच्या वरती उठायला शिका
१७. जबाबदारी घेऊन ती पूर्ण करायला शिका
१८. स्वताःवर प्रगाढ़ विश्वास करायला शिका
१९. स्त्रीने पुरुषाचे व पुरुषाने स्त्रीचे महत्व जानून घ्यायला शिका
२०. निसर्गाशी नातं जोडायला शिका
२१. सम्यक आहार, व्यायाम व निद्रा घ्यायला शिका
२२ .ध्यान करायला शिका
२३. उच्चतम विचार करायला शिका
२४. अभ्यास करायला शिका
२५. वक्तृत्व, नेतृत्व व कर्तुत्व करायला शिका
२६. मोठे स्वप्न पहायला शिका
२७. कल्पना व आविष्कार करायला शिका
२८. वर्तमानात राहुन जीवनाचा आनंद घ्यायला शिका
२९. सगळ्यात शेवटी, माणूस म्हणून जगायला शिका
३०. शारीरिक मृत्यूच्या पलीकडे जीवन असेल तर त्याचाही शोध घ्यायला शिका

कथा क्रमांक ४५.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४५. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻जीवनातीलप्रवास*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडपे प्रवास करत असते. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात.  त्यांना दिसतं की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. पत्नी बुडत्या बोटी वर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते.
शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, पत्नी पतीला काय म्हणाली असेल?
बहुतेक विद्यार्थी म्हणतात, 'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही..!'
एक मुलगा मात्र गप्पच असतो.
शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"
तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"
शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"
तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, "नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!"
"तुझे उत्तर बरोबर आहे!"
शिक्षक हलकेच म्हणाले.
बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केले.
खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.
त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो.
त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून यावं लागलं!"

*तात्पर्यः चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते. जी आपल्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेऊ नये.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प १०० **ॐ**

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰 कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कार्याला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम पूर्ण  करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे पहीले लक्षण आहे.

बुध् म्हणजे जाणणे, समजणे.
निखळ *बुद्धी,* रागव्देषांपासून अलीप्त बुद्धी हे ज्ञानाचे खरे साधन होऊ शकते.
*बुद्धी* ही विकार , पूर्वग्रह , रुढींचे संस्कार , अहंकार इत्यादी उपाधींपासून मुक्त झाली म्हणजे ती शुद्ध होते , स्थिर होते, डळमळत नाही , तिच्यात कंप राहत नाही. अशा बुद्धीला ऋजु बुद्धी असे नाव आहे. ज्ञानाचा दृष्टीने ऋजुता हा सर्वात   मोठा गुण आहे. ऋजुतेशिवाय निश्चित आणि निष्कंप ज्ञान  लाभणार नाही.

 *अर्जून* या शब्दाचा अर्थही मुळात  ऋजुबुध्दी' असाच आहे.
======================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ९९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   
 दुःख इतकं नशीबवान आहे कि ज्याला प्राप्तकरून लोक आपल्या माणसांना आठवतात.....

     आणि धन इतकं दुर्दैवी आहे कि ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात.....

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ९८

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🌺🍁विचारपुष्प🍁🌺*
〰〰〰〰〰〰〰
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात...!

जीवनांत त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ..ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात की..हे तुला कधीच जमणार नाही.
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ९७

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰 श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे  (शिंदे)
🌺🌺🍁विचारपुष्प🍁🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰 📚
    तीन गुरू प्रमाणे माझी तीन उपास्थ दैवतही आहेत.माझे पहिले उपास्थ दैवत विद्या. विद्येशिवाय काही होऊ शकत नाही.
अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरूरी आहे . खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो ,तशा उत्कटतेने माझे पुस्तकांवर📚 प्रेम आहे .
 शत्रूलाही कबुल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे.

     माझे दुसरे उपास्थ दैवत विनयशीलता हे आहे. विनय म्हणजे लीनता ,लाचारी नव्हे.

माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे  असे मला वाटते . चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही.
मी माझ्या बुध्दीप्रमाणे चालतो. 🙏 परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही.

    शीलसंवर्धन हे मी माझे तिसरे उपास्थ दैवत समजतो.


      - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 📚📚📝📖🙏

======================

🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰🙏 'सत्य आणि न्याय याहून कुठलाही धर्म मोठा नाही.'
📚  📙  📖  📚  📝

🙏🏼शब्दांकन/संकलन सदस्य🙏🏼
✒ प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.
हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

डाँ. ए.पी.जे.अब्दुल कलाम. (जीवनपट)



         *ए.पी.जे. अब्दुल कलाम*

        *भारताचे लोकप्रिय वैज्ञानिक, राष्ट्रपती*

      *स्मृतिदिन - २७ जुलै, २०१५*

डॉ. अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்; ऑक्टोबर १५, इ.स. १९३१ - २७ जुलै, इ.स. २०१५) हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

            *शिक्षण*

त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

                  *कार्य*

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..

आदर्श विचार

" दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल , तर तुम्ही चूकीच्या रस्त्यावरून जात आहात , असे समजावे ..."
       -- स्वामी विवेकानंद

" जेव्हा एखाद्याला वाटत असेल , की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही ,तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही , असे समजावे ..."
      -- आईन्स्टाईन

" प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे , हे खूपच धोकादायक होय ..."
        -- अब्राहम लिंकन

" प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो. मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही..."
       -- लिओ टॉलस्टॉय

" इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखा , ईतरांपेक्षा जास्त काम करा. आणि ईतरांपेक्षा कमी अपेक्षा करा, या तीन
गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत ..."
    विल्यम शेक्स्पिअर

" हरल्यावर आपण का हरलो ? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते ; मात्र
जिंकल्यावर स्पष्टीकरणाचा एक शब्दही द्यावा लागत नाही..."
        -- अँडॉल्फ हिटलर

" जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे , असे नसते . एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय ..."
         -- टोनी ब्लेअर

विचारपुष्प ९६

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰 कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कार्याला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम पूर्ण  करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे पहीले लक्षण आहे.

बुध् म्हणजे जाणणे, समजणे.
निखळ *बुद्धी,* रागव्देषांपासून अलीप्त बुद्धी हे ज्ञानाचे खरे साधन होऊ शकते.
*बुद्धी* ही विकार , पूर्वग्रह , रुढींचे संस्कार , अहंकार इत्यादी उपाधींपासून मुक्त झाली म्हणजे ती शुद्ध होते , स्थिर होते, डळमळत नाही , तिच्यात कंप राहत नाही. अशा बुद्धीला ऋजु बुद्धी असे नाव आहे. ज्ञानाचा दृष्टीने ऋजुता हा सर्वात   मोठा गुण आहे. ऋजुतेशिवाय निश्चित आणि निष्कंप ज्ञान  लाभणार नाही.

 *अर्जून* या शब्दाचा अर्थही मुळात  ऋजुबुध्दी' असाच आहे.
======================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

आदर्श विचार

🌐Adarsh Vichar.🌐

01. राज्यामध्ये न्यायाधीश जास्त असणे म्हणजे राज्यात दुराचारी लोक जास्त असल्याचे चिन्ह आहे. -इब्जा बाजा.


02. मन:शांतीसाठी नेहमी ग्रंथ वाचा, जीवनात ते धैर्य व आधार देतात. - न. शे. पोहनेरकर.



03. तुमच्या शत्रूला ओळखा व स्वत:ची मर्यादा लक्षात ठेवा, यामुळे तुम्ही शंभर लढाया जिंकाल, आणि तुमच्या पदरी अपयश येणार नाही. -सन व्ह झू.



04. सर्व विधी विषमय आहेत. -संत चक्रधर.



05. सत्य झाकले जाईल, पण कधीच मालवले जाणार नाही. -लिवी.



06. जग सामावून घेण्यासाठी आणि ते बदलण्यासाठी माणसाला कलेची आवश्यकता आहे. - फिशर.



07. ज्याला थोड्या गोष्टींबाबत खूप ज्ञान असते, त्यालाच तज्ञ म्हणतात. -एन. एम. बटलर.



08. जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात, तेव्हा आयुष्य आनंदी होते. -साने गुरुजी.



09. ज्याचा अनुभव आलेला आहे असे अनुमान स्वीकारावे. प्रत्यक्षाच्या कसोटीला टिकेल ते अनुमान स्वीकारावे. -चार्वाक.



10. ज्ञानी गरीब चांगला, पण धनवान मूर्ख फार वाईट ! -हितोपदेश.



11. जो स्वत:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वांत उत्तम पुरुष समजावा. -गौतम बुद्ध.



12.कोणत्याही क्षेत्रांत यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका. -आचार्य अत्रे.



13. माणूस कितीही विव्दान असला तरी, तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वत:ला मोठा मानू लागला, तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वत: आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार ? -गौतम बुद्ध.



14. एक विव्दानची ताकत एक लाख मुर्खांहून अधिक असते. -विनोबा भावे.



15. गुलामगिरी प्रथम सोडून द्या. -विवेकानंद.



16. दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आतमध्ये ज्योत ही हवीच ! -विनोबा भावे.



17. तत्वाला तर्काने समजून घ्या. अनुभवाने समजून घ्या व नंतर स्वीकार करा. -महावीर.



18. जो विचारी आहे तो कमी बोलतो व जो जास्त बोलतो तो कमी विचार करतो. -विल्यम शेक्सपिअर.



19. सुप्त चैतन्य व निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचे एक साधन म्हणजे शिक्षण होय. -विनोबा भावे.



20. क्षणाचा राग जीवनाचा विध्वंस करू शकतो. -म. गांधी.



21. ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे, ती माणसास पशुकोटीतून वर काढते. -दुर्गा भागवत.



22. उतू गेलेल्या दुधाबद्दल खंत करून काय उपयोग ? -मानवेंद्र रॉय.



23. तुमच्या पूर्वजांकडून जे मिळाले आहे, ते परत तुमच्याकडून भर घालून वाढवा. नाहीतर ते तुमचे कधीच राहणार नाही. -गोयेथ.



24. एकटा उरलो तरी फिकीर नाही, हातातला ध्वज सोडणार नाही. लढता लढता मरण यावे, ते वस्त्रची माझे कफन व्हावे. -हिटलर.



25. धर्म, संस्कृती आणि इतिहास यांच्या जुन्या पुराण्या गोड गोड गप्पांनी जगात कुणाचा उद्धार झाला आहे. -वि. स. खांडेकर.



26. मूर्ती स्वत:चे रक्षण करीत नाही मग इतरांचे कसे करणार ? -बाबा पदमनजी.



27. वाईट हस्ताक्षर, ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे. -म. गांधी.



28. जीवनाला बुद्धीप्रमाणे भावनेचीही जोड असावी. -वि. स. खांडेकर.



29. आपल्या अज्ञानाची जाणीव ज्याला असते, तोच खरा ज्ञानी. -म.गांधी.



30. प्रामाणिक प्रेमासाठी बदनामी पत्करावी लागली तरी युवकांनी त्यास तयार राहिले पाहिजे. -राममनोहर लोहिया.



31. धर्माच्या नावाखाली अधर्म चालू असतो. -संत तुकाराम.
   नमो सत्य, जय हिंद।।।🌐🌐🌐

कथा क्रमांक ४४

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४४ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻सत्कार्याचे फळ*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक शेतकरी शेतात फेरफटका मारत असतानाच त्याला एका काटेरी झाडाला एक गरुड अडकलेला दिसला. त्या सुंदर गरुडाची दया येऊन त्याने हळुवार त्याची सुटका केली.

       कडक ऊन्हामुळे तो शेतकरी एक पडक्या भिंतीच्या सावलीत बसला. इतक्यात घिरट्या घालणारा गरुड खाली आला आणि त्याच्या डोक्यावरील पागोटे चोचीत पकडून दूर टाकले.
ह्या प्रकाराने शेतकऱ्याला फारच  राग आला.संतापाने तो तिथून उठला आणि थोडे अंतर गेला नसेल, तोच  ती पडकी भिंत पडली.
हे पहाताच गरुडामुळे आज आपला जीव वाचला.हे त्याच्या ध्यानात आले आणि त्याने गरुडाचे शतशाः मनापासून आभार मानले.

*तात्पर्यः आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडलो,तर दुसरेही संकटकाळीआपल्याला मदत करतील.*

*'कर भला तो होगा भला'!*
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपुष्प ९५

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
सामान्यांच्या प्रयत्नांना विशिष्ट वळण देण्यासाठी आणि त्यांच्या अव्यवस्थित शक्तीला सुव्यवस्थित वळण देण्यासाठी *महापुरुष* 🙏 प्रयत्न करतात.
महाराष्ट्रातील लाखो धडपडणार्या जीवांना संघटित करून त्यांच्या जीवनात सुखाची बरसात करणारी महान शक्ती म्हणजे🙏 छञपती शिवराय होय.

दीनदलीतांची सर्वांगीण उन्नती व्हावी म्हणून आयुष्यभर काम करणारे 🙏भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक महापुरुष होत.

आपल्या समाजातील प्रत्येकाचं मन निर्भय व्हाव, मस्तक उन्नत व्हावं आणि प्रत्येकाच्या शब्दाला सत्याचा परिस स्पर्श घडावा या भारतीय संकल्पनेचे महान कवी 🙏रवींद्रनाथ टागोर म्हणजे एक महापुरुष होय.

या आणि अशा
 कितीतरी महापुरुषांनी आपली भारतीय संस्कृती नटलेली आहे.
असे कितीतरी महान महापुरुष होऊन गेले आहेत.
महापुरुष म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक *'सुवर्णपान'.*
========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ९४

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.
आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...
पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.
कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !
========================
🌻जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /संकलन सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

ब्लड डोनेट के फायदे

👉🏿ब्लड डोनेशन में दूसरों के साथ अपनाफायदा भी👇🏽

ब्लड डोनेशन को लेकर सरकार की नीति स्पष्ट न होने के चलते बहुत से लोगों के मन में ब्लड डोनेशन को लेकर दुविधा बनी रहती है। ब्लड डोनेट करना क्यों जरूरी है और जरूरत पड़ने पर क्या करें, बता रहे हैं  मित्र:

क्यों है जरूरी

- 👉🏿ब्लड डोनेट कर एक शख्स दूसरे शख्स की जान बचा सकता है।

- 👉🏿ब्लड का किसी भी प्रकार से उत्पादन नहीं किया जा सकता और न ही इसका कोई विकल्प है।

-👉🏿 देश में हर साल लगभग 250 सीसी की 4 करोड़ यूनिट ब्लड की जरूरत पड़ती है। सिर्फ 5,00,000 यूनिट ब्लड ही मुहैया हो पाता है।

👉🏿- हमारे शरीर में कुल वजन का 7% हिस्सा खून होता है।

👉🏿- आंकड़ों के मुताबिक 25 प्रतिशत से अधिक लोगों को अपने जीवन में खून की जरूरत पड़ती है।

क्या हैं फायदे

👉🏿- ब्लड डोनेशन से हार्ट अटैक की आशंका कम हो जाती है। डॉक्टर्स का मानना है कि डोनेशन से खून पतला होता है, जो कि हृदय के लिए अच्छा होता है।

👉🏿- एक नई रिसर्च के मुताबिक नियमित ब्लड डोनेट करने से कैंसर व दूसरी बीमारियों के होने का खतरा भी कम हो जाता है, क्योंकि यह शरीर में मौजूद विषैले पदार्थों को बाहर निकालता है।

👉🏿- ब्लड डोनेट करने के बाद बोनमैरो नए रेड सेल्स बनाता है। इससे शरीर को नए ब्लड सेल्स मिलने के अलावा तंदुरुस्ती भी मिलती है।

👉🏿- ब्लड डोनेशन सुरक्षित व स्वस्थ परंपरा है। इसमें जितना खून लिया जाता है, वह 21 दिन में शरीर फिर से बना लेता है। ब्लड का वॉल्यूम तो शरीर 24 से 72 घंटे में ही पूरा बन जाता है।

ब्लड डोनेट करने से पहले
👉🏿- ब्लड देने से पहले मिनी ब्लड टेस्ट होता है, जिसमें हीमोग्लोबिन टेस्ट, ब्लड प्रेशर व वजन लिया जाता है। ब्लड डोनेट करने के बाद इसमें हेपेटाइटिस बी व सी, एचआईवी, सिफलिस व मलेरिया आदि की जांच की जाती है। इन बीमारियों के लक्षण पाए जाने पर डोनर का ब्लड न लेकर उसे तुरंत सूचित किया जाता है।

👉🏿- ब्लड की कमी का एकमात्र कारण जागरूकता का अभाव है।

👉🏿- 18 साल से अधिक उम्र के स्त्री-पुरुष, जिनका वजन 50 किलोग्राम या अधिक हो, वर्ष में तीन-चार बार ब्लड डोनेट कर सकते हैं।

👉🏿- ब्लड डोनेट करने योग्य लोगों में से अगर मात्र 3 प्रतिशत भी खून दें तो देश में ब्लड की कमी दूर हो सकती है। ऐसा करने से असमय होने वाली मौतों को रोका जा सकता है।

👉🏿- ब्लड डोनेट करने से पहले व कुछ घंटे बाद तक धूम्रपान से परहेज करना चाहिए।

👉🏿- ब्लड डोनेट करने वाले शख्स को रक्तदान के 24 से 48 घंटे पहले ड्रिंक नहीं करनी चाहिए।

👉🏿- ब्लड डोनेट करने से पहले पूछे जाने वाले सभी प्रश्नों के सही व स्पष्ट जवाब देना चाहिए।

👉🏿👉🏿नोट: ब्लड डोनेट करने के बाद आप पहले की तरह ही कामकाज कर सकते हैं। इससे शरीर में किसी भी तरह की कमी नहीं होती।
🙏🙏इस मैसेज को हर आदमी व हर ग्रुप में पहुचाऎ ताकि रक्तदान करने वालो की गलतफहमी दूर हो सके तथा रक्तदान नहीं करने वाले भी ज्यादा से ज्यादा रक्तदान करके खुद भी स्वस्थ रहे तथा कई लोगों की जान बचा सके|                  



मौका दीजिये अपने खून को, किसी की रगों में बहने का......

ये लाजवाब तरीका है , कई जिस्मों में ज़िंदा रहने का.......

Donate blood ....
❣❣❣












 💉ब्लड ग्रुप की तुलना  💉

आपका ब्लड कौनसा है और उसकी उपलब्धता कितनी है?

O+       1 in 3        37.4%
(प्रचुरता में उपलब्ध)

A+        1 in 3        35.7%

B+        1 in 12       8.5%

AB+     1 in 29        3.4%

O-        1 in 15        6.6%

A-        1 in 16        6.3%

B-        1 in 67        1.5%

AB-     1 in 167        .6%
(दुर्लभ)



Compatible Blood Types

O-    ले सकता है      O-

O+   ले सकता है      O+, O-

A-    ले सकता है       A-, O-

A+ले सकता है A+, A-,O+,O-

B- ले सकता है  B-, O-

B+ ले सकता है B+,B-,O+,O-

AB-ले सकता है AB-,B-,A-,O-

AB+ ले सकता है  AB+, AB-, B+, B-, A+,  A-,  O+,  O-

ये एक महत्वपूर्ण मेसेज है जो किसी की जिंदगी बचा सकता है ...👌👌👆

मुख्यमंत्री व राज्यपाल

*मुख्यमंत्री - राज्यपाल*
         ©💲✔

*१) राज्य : अरुणाचल प्रदेश*
राजधानी : इटानगर
मुख्यमंत्री : पेमा खंडू  (रा.कॉ.)
राज्यपाल : ज्योतीप्रसाद राजखोवा

*२) राज्य : आसाम*
राजधानी : दिसपूर
मुख्यमंत्री : सर्वानंद सोनोवाल (भाजप)
राज्यपाल : पी.बी. आचार्य

*३) राज्य : आंध्रप्रदेश*
राजधानी : हैद्राबाद (प्रस्तावित : अमरावती)
मुख्यमंत्री : एन. चंद्राबाबू नायडू (टीडीपी)
राज्यपाल : ई.एल. नरसिंहम

*४) राज्य : बिहार*
राजधानी : पाटणा
मुख्यमंत्री: नितिश कुमार (जेडीयू)
राज्यपाल : रामनाथ कोविंद

*५) राज्य : छत्तीसगड*
राजधानी : नया रायपूर
मुख्यमंत्री : डॉ. रमण सिंग(भाजप)
राज्यपाल : बलराम दास टंडन

*६) राज्य : दिल्ली (कें.प्र.)*
राजधानी : दिल्ली
मुख्यमंत्री : अरविंद केजरीवाल(आप)
राज्यपाल : नजिब जंग

*७) राज्य : गोवा*
राजधानी : पणजी
मुख्यमंत्री : लक्ष्मीकांत पार्सेकर (भाजप)
राज्यपाल : मृदुला सिन्हा

*८) राज्य : गुजरात*
राजधानी : गांधीनगर
मुख्यमंत्री : आनंदी बेन पटेल (भाजप)
राज्यपाल : ओ.पी. कोहली

*९) राज्य : हरियाणा*
राजधानी : चंदिगड
मुख्यमंत्री : मनोहरलाल खट्टर (भाजप)
राज्यपाल : कप्तानसिंग सोलंकी

*१०) राज्य : हिमाचल प्रदेश*
राजधानी : शिमला
मुख्यमंत्री : वीरभद्रसिंग (रा. कॉ.)
राज्यपाल : आचार्य देवव्रत

*११) राज्य : जम्मु काश्मीर*
राजधानी : जम्मू, श्रीनगर
मुख्यमंत्री: मेहबूबा मुफ्ती (पीडीपी)
राज्यपाल : एन.एन. व्होरा

*१२) राज्य : झारखंड*
राजधानी : रांची
मुख्यमंत्री : रघुवर दास (भाजप)
राज्यपाल : श्रीमती द्रोपदी मुर्मू

*१३) राज्य : कर्नाटक*
राजधानी : बंगलुरू
मुख्यमंत्री : सिद्धरम्मैया (रा. कॉ.)
राज्यपाल : वजुभाई वाला

*१४) राज्य : केरळ*
राजधानी : तिरूअनंतपुरम
मुख्यमंत्री : पीनाराई विजयन (माकप)
राज्यपाल : पी. सथशिवम

*१५) राज्य : मध्य प्रदेश*
राजधानी : भोपाळ
मुख्यमंत्री : शिवराजसिंह चौहान ( भाजप )
राज्यपाल : राम नरेश यादव

*१६) राज्य : महाराष्ट्र*
राजधानी : मुंबई
मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस ( भाजप )
राज्यपाल : सी. विद्यासागर

*१७) राज्य : मणिपूर*
राजधानी : इंफाळ
मुख्यमंत्री : ओकराम इबोबी सिंग (रा. कॉ.)
राज्यपाल : व्ही. षण्मुखानाथन

*१८) राज्य : मेघालय*
राजधानी : शिलाँग
मुख्यमंत्री : मुकुल संगमा ( रा. कॉ.)
राज्यपाल : व्ही. षण्मुखनाथन

*१९) राज्य : नागालँड*
राजधानी : कोहिमा
मुख्यमंत्री : टी.आर. झेलियांग (एन.पी. एफ.)
राज्यपाल : पद्मनाथ आचार्य

*२०) राज्य : मिझोराम*
राजधानी : ऐजॉल
मुख्यमंत्री : पु. ललथनहवला (रा. कॉ.)
राज्यपाल : निर्भय शर्मा

*२१) राज्य : ओडिशा*
राजधानी : भूवनेश्वर
मुख्यमंत्री : नवीन पटनाईक ( बीजेडी )
राज्यपाल : एस.सी.जमीर

*२२) राज्य : पॉंडिचेरी (कें.प्र.)*
राजधानी : पॉंडिचेरी
मुख्यमंत्री : व्ही. नारायणसामी ( रा. कॉ.)
राज्यपाल : किरण बेदी

*२३) राज्य : पंजाब*
राजधानी : चंदिगड
मुख्यमंत्री : प्रकाश सिंग बादल (अकाली दल)
राज्यपाल : कप्तानसिंग सोलंकी

*२४) राज्य : राजस्थान*
राजधानी : जयपूर
मुख्यमंत्री : वसुंधरा राजे शिंदे (भाजप)
राज्यपाल : कल्याण सिंग

*२५) राज्य : सिक्किम*
राजधानी : गंगटोक
मुख्यमंत्री : पवनकुमार चामलिंग (एसडीएफ)
राज्यपाल : श्रीनिवास पाटील

*२६) राज्य : तामिळनाडू*
राजधानी : चेन्नई
मुख्यमंत्री : जे. जयललिता (एआयएडीएमके)
राज्यपाल : के. रोसैय्या

*२७) राज्य : तेलंगणा*
राजधानी : हैदराबाद
मुख्यमंत्री : चंद्रशेखर राव (टीआरएस)
राज्यपाल : इ. एस. एल. नरसिंहन

*२८) राज्य : त्रिपुरा*
राजधानी : आगरताळा
मुख्यमंत्री : माणिक सरकार (माकप)
राज्यपाल : तथागत रॉय

*२९) राज्य : उत्तरप्रदेश*
राजधानी : लखनौ
मुख्यमंत्री : अखिलेश यादव (सपा)
राज्यपाल : राम नाईक

*३०) राज्य : उत्तराखंड*
राजधानी : डेहराडून
मुख्यमंत्री : हरिष रावत ( रा. कॉ.)
राज्यपाल : कृष्णकांत पॉल

*३१) राज्य : पश्चिम बंगाल*
राजधानी : कोलकता
मुख्यमंत्री : ममता बॅनर्जी (टीएमसी)
राज्यपाल : केसरीनाथ त्रिपाठी

*Last updated : 22 July 2016

*कृपया यामध्ये काही बदल झाल्यास ते वेळोवेळी करावे आणि पुन्हा पोस्ट करावे.*

कथा क्रमांक ४३.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४३ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ करुणेची करुणा* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
प्रसिद्ध  रशियन लेखक टाँल्स्टाँय यांनी लिहिलेली ही कथा आहे.             ( साभार)

एकदा 🙏परमेश्वराने विचार 😴 केला की, आपण असा प्राणी निर्माण करावा ,  जो स्वर्ग आणि पृथ्वीवरील 🌎 सर्व  प्राण्यांमध्ये 🐺 🐭🐆🦃🦁 🐢🐯🐙🐧🐴🐝🦄🐛🐍🐬🐡🐅 ...........................................
..........................
उत्तम ठरेल.

ही गोष्ट जेव्हा सत्याला माहित झाली  सत्य म्हणाले ,  " भगवंत तो प्राणी दंभ आणि  बेइमानी  पसरून आपणांस  बदनाम करील."
न्यायदेवता म्हणाली ,  " तो प्राणी जगताच्या विनाशात गौरवाचा अनुभव करील ."
तितक्यात लहानगी करुणा तेथे आली. ती म्हणाली   " पिताजी, तो प्राणी आपण अवश्य निर्माण करावा . आपले सर्व दूत जेव्हा त्याला सुधारण्यात असमर्थ होऊन जातील तेव्हा मी त्याला सुधारीन. "  मुलीचे म्हणणे मानूनच परमेश्वराने तो मनोवांछीत प्राणी *'मानव'*  😊निर्माण केला.

*तात्पर्यः* आपल्यातल्या  शक्तीचा वापर करून दुःखी माणसाचे  दुःख दूर करण्यासाठी त्याच्या मदतीला धावून जाण्याची गरज असते यालाच *करुणा* म्हणतात. 〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

लो.टिळक माहिती

*आज २३ जुलै*

*लोकमान्य टिळक यांची जयंती*



टिळकांचे पुर्ण  नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.
सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.
विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे ‘न्यु इंग्लीश स्कूल’ ची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी’ ४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’ चे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरु करण्यात आले.टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे.




 १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्‍नीचा देहान्त झाला. यावेळी प्लेग आटोक्यात आणण्यासाठी सरकार करीत असलेल्या कारवाईवर त्यान्नी कडाडुन टिका केली .




स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची सिंहगर्जना होती .

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रमुख भुमिका असणाऱ्या राष्ट्रीय कॉंगेसचे ते अध्यक्ष होते . १९२० ला त्यांच्या मृत्यूनंतर गांधीपर्व सुरु झाले.

ग्रामीण कवीता... चल गावाकडं

खूप छान ग्रामीण कविता आहे ,
☆☆☆☆☆
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।
कशी ऊन्हात , ऊन्हात तळतात माणसं ।
कशी मातीत , मातीत मळतात माणसं ।
कशी खातात जिवाला खस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।1।।
काळ्या बापाचं , बापाचं हिरवं रानं ।
काळ्या माईनं , माईनं पिकवलं सोनं ।
पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता ।।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।2।।
ईथं डब्यात तुला साखर लागतीया गोड ।
तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड ।
पण भाव ठरतो त्याला न पुसता ।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।3।।
जवा दुष्काळ , दुष्काळ घिरट्या घाली ।
तवा गावाला , गावाला कुणी न वाली ।
कसं सुगीत घालतात गस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।4।।
या भुमिचा , भुमिचा मुळाधिकारी ।
बाप झालाय , झालाय आज भिकारी ।
गाव असुन झालाय फिरस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।5।।
काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।।।।

.

विचारपुष्प ९३

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
आपण जेवढे बोलतो त्यापेक्षा दुप्पट एकले पाहिजे. पण हे तर स्थूल गणित झाले याहूनही आणखी दुसरे गणित आहे आपल्याला दोन कान दिले आहेत , पण दोन्ही कानाला काम फक्त ऐकण्याचे हे एकच दिले आहे.

       पण जीभ एकच आहे , तरी तिला बोलणे आणि रस चाखणे, (स्वाद घेणे) ही दोन  कामे दिली आहेत. म्हणून कानाने चौपट काम केले पाहिजे.
महाभारतातील धर्मराजाने सदोदित सतत ऐकण्याचे काम  केले. म्हणूनच महाभारतातील  वनपर्व आणि शांतीपर्व हे दोन्ही विशाल पर्व धर्मराजाचा श्रवणभक्तीची फळे आहेत.
तीच ती वस्तू पुनःपुन्हा ऐकल्यावर विचार दृढ होतो.
म्हणून धर्मराज एवढा श्रवणाचा प्रेमी बनला होता.

*श्रवण हाही वाणीचाच महीमाआहे.*

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

मोठया किल्ल्यांच्या भागांची नावे व माहीती

*मोठ्या किल्ल्यांच्या भागांना काही तांत्रिक नावे आहेत. मोठ्या किल्ल्यांवर सुमारे अठरा किंवा कमी कारखाने असत. अशा किल्ल्यांच्या कारखान्यांची आणि किल्ल्यांच्या अवयवांची ही माहिती*

*अंधारकोठड्या*
अंधारकोठडी म्हणजे कैदी ठेवायची जागा. ही खोली पंचवीस फूट खोल असून वरती केवळ एक झरोका असे. शत्रूच्या तापदायक माणसाला पकडून आणल्यावर वरून दोराने खाली सोडून दिले जाई. अन्नपाणीही असेच दोराने पुरवले जाई. रायगडावर तीन अंधारकोठड्या आहेत.
*अंबरखाने*
अंबरखाना म्हणजे धान्याचे कोठार. अहिवंत किल्ल्यावर दगडचुन्याने बांधलेला अंबरखाना आहे.
*उष्ट्रखाना*
उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा. सुतरनाला नावाच्या हलक्या तोफा वाहून नेण्यासाठी आणि सांडणीस्वारांबरोबर पत्रांच्या किंवा अन्य वस्तूंच्या थैल्या पाठवण्यासाठी उंटांची आवश्यकता असे. रायगडावर आणि बहुधा
पन्हाळगडावरही उष्ट्रखाना होता.
*औषधिखाना*
आयुर्वेदप्रवीण वैद्यांसाठी गडांवर औषधिखाना असे. या कारखान्यात भस्मे, चूर्णे, अवलेह आणि अन्य रसायने बनत. पाने, फुले, मुळ्या आणि कंद यांचा संग्रह कारखान्यात करून ठेवलेला असे.
*कडा*
कडा म्हणजे किल्ल्यावरून खाली दरीपर्यंत पोचणार्या पर्वताची उभी भिंत. ही भिंत तासून तासून गुळगुळीत केलेली असते. या कड्याच्या बाजूने शत्रूचा हल्ला होण्याची अजिबात शक्यता नसते.
कडेलोटाची जागा
रायगडावरील टकमक टोकावरून गुन्हेगाराला कडेलोटाची शिक्षा दिली जाई. अशीच एक कडेलोटाची वैशिष्ट्यपूर्ण जागा ब्रम्हगिरी किल्ल्यावर आहे. तिला दुर्गभंडार म्हणतात.
*कलारगा*
कलारगा म्हणजे गडाभोवतालच्या खोबणी. या बेचक्यांत प्रयत्नपूर्वक झाडी वाढवली जाई. कलरग्यातील झाडाची एकही फांदी न तोडण्याची रामचंद्रपंत अमात्यांची आज्ञा होती.
*कुरणे*
ही गडाखाली असत. गडावरील गुरांसाठी रोज चारा गडाखालून येत असे. तसा पुरेसा साठा आधीच गडावर करून ठेवलेला असे.
*कुसू*
किल्ल्याच्या आतली छोटी तटबंदी किंवा कुंपणाची भिंत. या शब्दाचे अनेकवचन कुसवे असे होते.
*कोठी आणि जिन्नसखाना*
गडावरील वस्तीस लागणार्या गोष्टी ठेवण्याची जागा. रायगडावरील कोठीत कलाबतूचे कापड, खारका, बदाम, कस्तुरी, छीट, आणि नाना प्रकारची तेले ठेवली असल्याचे उल्लेख आहेत. नेहमी नेहमी लागणार्या किरकोळ वस्तू जिन्नसखान्यात असत.
*खंदक*
किल्ल्याभोवती खोदलेला चर. याच्यावर एखादा पूल असे. खंदक ओलांडून किल्ल्यावर आक्रमण करणे सोपे नसे. खंदकामध्ये काटेकुटे असत आणि विषारी साप सोडलेले असत. चाकणच्या किल्ल्याभोवती तीस फूट खोल आणि पंधरा फूट रुंद असा पाण्याने भरलेला खंदक होता. यशवंतगडाभोवती आग्नेय दिशा वगळून अन्य बाजूंना २४ फूट रुंदीचा आणि १३ फूट खोलीचा खंदक आहे. गोपाळगडाच्या दक्षिण बाजूला १५ फूट खोल खंदक आणि बाकीच्या बाजूंना समुद्र आणि खाडीचे पाणी आहे.
*खासगी वस्तुसंग्रह*
पानदाने, पिकदाण्या, गंजीफा, सोंगट्यांचे पट, रुद्राक्षांच्या माळा, दुर्बिणी. लोलक घड्याळे आदी खासगी वस्तू या कारखान्यात ठेवल्या जात.
*गुहा*
अनेक किल्ल्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या डोंगरांवर गुहा आहेत. लोहगडावर लोमेश ऋषींची एक पुराणकालीन गुहा आहे. हरिश्चंद्रगडावरील गुहा ५० फूट लांब आणि ५० फूट रुंद आहे. ही गुहा छातीइतक्या पाण्याने भरलेली आहे. तिच्या मध्यभागी एक चौरस ओटा आणि त्यावर एक फार मोठे शिवलिंग आहे.
*झरोके किंवा छिद्रे*
किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा करण्यासाठी छिद्रे किंवा झरोके ठेवलेले असतात. त्यांची दिशा तिरपी खालच्या बाजूला असते. जवळजवळच्या तीन झरोक्यांतून तटाखालच्या तीन बिंदूवर रोखलेल्या तीन तीन बंदुका असतात. म्हणजे तटावरील एकच माणूस तीन ठिकाणी एकाच वेळी मारा करू शकतो. जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोचण्याची संभावना असते तेथे छिद्र अधिक तिरके असते.
*जंग्या*
या तटावरील छिद्रांनाच जंग्या म्हणतात.
*जामदारखाना*
सिंहगड, रायगड, प्रतापगड, राजगड, आणि पन्हाळा या सर्व किल्ल्यांवर मोठमोठे जामदारखाने होते. जामदारखान्यात तत्ने, हिरे, पाच, माणके आणि सोन्याचे होन ठेवलेले असत. शिवाय रायगडावरील जामदारखान्यात शिवारायांचे दोन सिंह असलेले सिंहासन ठेवलेले होते.
*टांके, तलाव, विहीर*
पिण्याच्या पाण्यासाठी गडावर अनेक टांकी, विहिरी आणि एखादा तलाव असे. टांकी खडकांत खोदलेली असत. पाच मीटर लांब, दोन-चार मीटर रुंद आणि आठ दहा मीटर खोल अशी टांकी गडाच्या चहूबाजूंना असत. पावसाच्या झिरपणार्या पाण्यामुळे ही टांकी भरत. क्वचित दोन टांकी जोडलेली असत.
सिंहगडावरचे देवटांके त्याच्या चविष्ट, थंडगार व औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध आहे.
रायगडावरच्या आणि लोहगडावरच्या टांक्यांमधले पाणीही रुचकर आहे. मार्किंडा गडावर कोटितीर्थ(रामकुंड), कमंडलू आणि मोतीटांके अशी तीन टांकी आहेत. रवळ्या आणि जवळ्या या दोन किल्ल्यांच्या मधल्या भागात गंगा-जमुना या नावाची उत्तम टांकी आहेत. शिवाय दोन्ही किल्ल्यांवर आणखीही काही टांकी आहेत.
पुरंदर किल्ल्यावर राजाळे आणि पद्मावती नावाचे तलाव आहेत. महिपतगडावर पारेश्वराच्या देवळाच्या आवारात दोन तळी आहेत.
रायगडावर गंगासागर नावाचा कधीही पाणी न आटणारा तलाव आहे आणि शिवाय, कुशावर्त आणि हत्ती तलाव नावाचे आणखी दोन तलाव आहेत. हत्ती तलाव हत्तींना डुंबण्यासाठी वापरला जात असे.
*टोक*
गडावरील टोक म्हणजे सपाट भिंतीसारख्या खोल कड्याचा गडावरील सपाट माथा. रायगडावर भवानी टोक आणि टकमक टोक अशी दोन टोके आहेत. टकमक टोकाखाली २८०० फूट खोलीचा सपाट भिंतीसारखा कडा आहे. या टोकापाशी वाहणार्या जोरदार वार्यामुळे टोकावर उभे रहाता येत नाही. कधीकधी वारा खोर्यातून वर वर चढत टकमक टोकापर्यंत पोचतो. त्यामुळे खोर्यात उडणार्या घारीसुद्धा वर फेकल्या जातात. त्यामुळे टोकावर पालथे झोपून कडा आणि खालचे खोरे न्याहाळावे लागते.
*ढालकाठी*
ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर असे. विचित्रगडावरील फत्तेबुरुजावर अशी ढालकाठी आहे, तर राजगडावरील ढालकाठी पद्मावती माचीवर आहे.
*तट*
तट म्हणजे मजबूत दगडी बांधकाम करून गडाभोवती बांधलेली भिंत. किल्ल्याच्या सर्व बाजूने तट असण्याची आवश्यकता नसते. जो भाग सरळ उभ्या कड्यामुळे वर चढण्यास अशक्य, तेथे तट बांधला जात नाही. कधीकधी दोन कड्यांच्या मधला भागच तटबंदी बांधून सुरक्षित केलेला असतो. तुंगी गडाला सर्व बाजूने कडा असल्याने त्याला तटबंदीच नाही. फक्त दरवाजा आणि भोवती बुरूज आहेत. तट हे नितळ घडीव दगडावर दगड रचून करीत किंवा तिरकस आणि एकमेकांत गुंतलेल्या दगडांचे बनत. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या काही तटांची बांधणी चिलखती पद्धतीची आहे. म्हणजे एकात एक असे दोन तट. रायगडाचे तट असे आहेत.
तटांची रुंदी तीन मीटरांपासून १० मीटरपर्यंत असते. कोणत्याही किल्ल्याच्या तटावरून एक माणूस पाच हत्यारे घेऊन सहज फिरू शके. वसईच्या किल्ल्याचा तट तर दोन मोटारी जातील इतका रुंद आहे. जलदुर्गांचे तट साधारणपणे रुंद असत.
*तवा*
देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो, त्यावर हा तवा ठेवलेला आहे. बिजागर्या लावून तो उभा करता येतो. तव्यामागे आग पेटवून तो तवा लालभडक करीत. हा तवा ओलांडून शत्रू किल्ल्यात प्रवेश करू शकत नसे. अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला.
*थट्टी (पागा)*
थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.
*दगडी जिने*
किल्ल्यावरील उंचसखल जागी जाण्यासाठी उताराचे पायरस्ते किंवा दगडी जिने असत. ब्रम्हगिरी किल्ल्याच्या उंचसर भागाकडून चाळीस-पन्नास पायर्यांचा एक जिना किल्ल्याच्या पोटात जातो. तिथे एक नैसर्गिक दगडी भिंत लागते. भिंतीवरून शंभर-दोनशे पावले चालल्यावर परत एक दगडी जिना लागतो. या जिन्यावरून वर चढून गेल्यावर दुर्गभंडार नावाचे कडेलोटाचे ठिकाण येते.
*दरवाजे*
मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आगंतुकाला किल्ल्यावर हवे तेथे मोकळे फिरता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या आतील वाटांवर आणखी एकदोन दरवाजे असू शकतात. प्रचंडगडाच्या बिनीदरवाजातून आत गेल्यावर कोठी दरवाजा, कोकण दरवाजा आणि चित्ता दरवाजा असे आणखी तीन दरवाजे लागतात. शिवनेरी किल्ल्यात एकूण सात दरवाजे आहेत. महिपतगडालाही ५ दरवाजे आहेत. कोतवाल दरवाजा, लालदेवडी दरवाजा, पुसाटी दरवाजा, खेड दरवाजा आणि शिवगंगा दरवाजा ही त्यांची नावे.
*उपदरवाजे*
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ठेवलेले मुख्य प्रवेशद्वाराशी असलेला दरवाजा सोडला तर बाकीच्या दरवाज्यांना उपदरवाजे म्हणतात. लोहगडाच्या शेवटच्या दरवाज्यातून पलीकडे गेल्यावर एक नागमोडी वाट लागते. तिच्या टोकाला खालच्या बाजूला आणखी एक दरवाजा आणि त्यापुढे पुढचा आणखी खालचा बुरुजांनी वेढलेला दरवाजा. हा तिसरा दरवाजा लागेपर्यंत शत्रूला वरच्या भागांत असणार्या जंग्यांच्या मार्यातून सुटणे कठीणच.
सिंहगडाचा पुणे दरवाजा आणि त्याचे उपदरवाजे असेच एकावर एक आहेत. एकाच्या मार्यात दुसरा आणि त्याच्या मार्यात तिसरा.
*दिंडी दरवाजा*
मोठ्या दरवाज्याच्याच भाग असलेला हा छोटा आणि बुटका दरवाजा. या दरवाज्यातून जाताना थोडे वाकूनच जावे लागते.
*चोर दरवाजा*
रायगडाला असा एक दरवाजा आहे. अमात्यांच्या आज्ञेने तो दगडांनी चिणून ठेवला आहे. मुख्य दरवाजा शत्रूने फोडलाच तर या चोर दरवाज्यातून दोरावरून सैनिक उतरवून चोरवाटेने पळून जायची सोय केलेली आहे. वैराटगडावर आणि कोरलईच्या किल्ल्याला अशा चोरवाटा आहेत.
चाकणच्या किल्ल्यात एक फसवा दरवाजा आहे. त्या किल्ल्यात पूर्वेकडून दरवाज्याने आत प्रवेश केला की ती वाट किल्ल्याच्या आतल्या भागात न जाता वेडीवाकडी वळणे घेत एका आडव्या भितीपाशी संपते, आणि त्या दरवाज्याने आत शिरलेले सैनिक जंग्यांच्या मार्यायात सापडतात.
*दारूची कोठारे*
दारूची कोठारे किल्ल्याच्या तटाच्या एका बाजूस असत. कोठाराच्या इमारतीच्या बांधकामात आणि प्रत्यक्ष इमारतीत लाकडाचा अंथी नसे. दारूच्या कोठारांत बंदुकीच्या दारूने भरलेली मडकी, बंदुकीच्या गोळ्या, तोफांचे गोळे आणि बाण साठवलेले असत. ही कोठारे गडावरील वस्तीपासून शक्य तितकी दूर असत.
*देवड्या*
देवड्या म्हणजे बुरुजांवरील किंवा दरवाज्यांच्या दोन्ही बाजूंस असलेली पहारेकर्यांची जागा, चौकी. सुवर्णदुर्गाच्या दरवाज्यापाशी अशा देवड्या आहेत.
देवळे, समाध्या, स्मारकशिला आणि कबरी
प्रत्येक किल्ल्यावर दोन-तीन तरी देवळे आहेत. काही किल्ल्यांवर स्मारकशिला आणि काहींवर समाध्या आहेत. रायगड किल्ल्यावर शिवाजीची समाधी आणि वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे. कबरी अनेक किल्ल्यांवर आहेत.
रायगडावरील कबरीला मदरशाची कबर म्हणतात. लोहगडावर दोन थडगी आहेत आणि मुसलमान पिराची एक कबर आहे.
*धान्यकोठ्या*
या दगडामध्ये खोदलेल्या असत किंवा आयत्याच बनलेल्या गुहांमध्ये किल्ल्याचा धान्यसाठी ठेवला जाई.
*नगारखाना*
नावाप्रमाणेच या कारखान्यात नगारा, शिंग, ताशे आणि इतर वाद्ये ठेवली जात.
राजगडावरील अंबरखाना पद्मावती माचीवर आहे.
*पागा (थट्टी)*
थट्टी म्हणजे गडावरील घोडे बांधायची पागा. थट्टीमध्ये घोड्यांशिवाय दुभती जनावरेसुद्धा असत.
*पीलखाना*
पीलखाना म्हणजे हत्ती ठेवायची जागा. महाराष्ट्रातील किल्ल्यांपैकी फक्त रायगड ,
पन्हाळगड आणि प्रतापगड या तीनच किल्ल्यांवर पीलखाने असावेत.
*पुस्तकशाळा*
क्वचित एखाद्या किल्ल्यावर पुस्तकशाळा होती. ग्रंथ बहुधा हस्तलिखित असत.
*पेठा (पेठ-कारखाना)*
किल्यासाठी असलेल्या बाजारपेठा बहुधा किल्ल्याखाली असायच्या. त्याला अपवाद म्हणजे रायगड किल्ला. या किल्ल्यावर नामांकित बाजार आहे. मध्ये रुंद रस्ता आणि दोन्ही बाजूंनी दगडी बांधणीची मापीव बावीस बावीस दुकाने. इथे प्रत्येक दुकानाला माल साठवण्यासाठी मागे दोन दोन खोल्या आहेत आणि खाली तळघर आहे. या दुकानांतून घोड्यावर बसून, जाता जाता खाली न उतरता माल खरेदी करता येत असे.
अशाच प्रकारच्या पेठा आणि बाजार पुरंदर किल्ल्यावर, पन्हाळ्यावर आणि मु्रूड जंजिर्यावर होते.
*प्रवेशद्वार*
हे एकच असेल तर चांगले नाही. याकरिता किल्ल्याला दोन तीन दरवाजे आणि *चोरदिंड्या* असतात. नेहमीच्या वापरासाठी पाहिजे तितके दरवाजे आणि दिंड्या ठेवून बाकीच्या दगडमातीने चिणून बंद केलेल्या असतात. संकटप्रसंगी ते मार्ग उघडून पळून जाण्याची ही सोय असते.
*प्रवेशमार्ग*
किल्ल्यांना बहुधा अनेक वाटांनी जाता येते. असे असले तरी किल्ल्यावर पोचण्यासाठी बर्याच वाटा असू नयेत, आणि केवळ एकच वाटही असू नये. एका वाटेवर शत्रू आला असताना दुसर्या वाटेने पळून जाता आले पाहिजे. असा किल्ला जास्त सुरक्षित असतो. देवगिरीच्या किल्ल्याला एकच प्रवेशमार्ग असल्याने अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केल्यावर रामदेवरायाला शरण जावे लागले.
*फरासखाना*
हा कारखाना वस्त्रे ठेवण्यासाठी असे. सतरंज्या, गादी, तक्के, लोड, सिंहासन, पडदे, गालिचे वगैरे ठेवण्याची जागा.
*बागकारखाना*
बागेसाठी लागणारे साहित्य या कारखान्यात असे. देवांच्या पूजेसाठी लागणारी फुले इथल्याच फुलझाडांची असत. फक्त प्रतापगडावरचा हा कारखाना अजून शिल्लक आहे.
*बालेकिल्ला*
बालेकिल्ला (मूळ अरबी शब्द बाला-इ-किला) म्हणजे गडावरील सर्वात सुरक्षित जागा. किल्ला ज्या शिखरावर असेल त्या शिखरावरच्या सर्वात उंच जागी बालेकिल्ला असतो. गरज असेल तर बालेकिल्ला तटबंदीने अधिक मजबूत केलेला असतो. क्वचित एका गडावर दोन बालेकिल्ले असतात. राजमाची किल्ल्याला दोन उभे सुळके आहेत, म्हणून तिथे दोन बालेकिल्ले आहेत. सुळक्यांमधल्या जागेत तटबंदी आहे. राजगडावरील बालेकिल्ला चढायला अतिशय कठीण आहे.
बालेकिल्ल्यावरील इमारतीत किल्लेदार आणि हवालदार रहात. क्वचित राजमंदिरही असे.
*बुरूज (Bastion)*
बुरूज ही पहार्याची जागा. बुरुजाच्या आत पहारेकर्यांची राहण्याची सोय असे. बुरुजांवर तोफा ठेवल्या जात. तोफांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना फिरवण्यासाठी त्या लाकडी गाड्यांवर बसवलेल्या असत.
*माची*
माची हा किल्ल्याच्या बांधणीतला अत्यंत महत्त्वाचा घटक. ज्या गडाचा सपाट विस्तार अधिक त्या गडावर माच्याही अधिक असतात. असे गड जास्त सुरक्षित असतात. माची म्हणजे गडावरील तटांनी सुरक्षित केलेली जागा. माचीवर शिबंदी असते. माची त्या त्या भागाचे संरक्षण करते. राजगडावर संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची अशी तीन माच्या आहेत. प्रचंडगडावर बुधला माची आणि झुंझार माची आहेत. कोरलई किल्ल्यावरच्या माचीचे नाव आहे ‘क्रूसाची बातेरी’. ही माची इ.स. १५५१मध्ये पोर्तुगीज गव्हर्नराने बांधली.
*राजमंदिर*
हे बहुधा बाले किल्ल्यावर असायचे. राजमंदिरात किल्लेदार हवालदार असे खासे लोक रहत. राजे मुक्कामावर येणार असतील त्यापूर्वी मामलेदार ते सारवून धूप वगैरे घालून स्वच्छ करीत. रामचंद्रपंत अमात्यांनी राजमंदिर कधीही रिकामे ठेवू नये अशी गडकर्यांना ताकीद दिली होती. राजे येण्याच्या काळात राजमंदिराजवळ सदर (कार्यालय) ठेवली जाई.
*शिलेखाना*
शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा. या कारखान्यावर धार लावणारे शिकलगार आणि लोहार नेमलेले असत.
*सदर*
सदर म्हणजे किल्ल्याचे कागदपत्री कामकाज सांभाळणारे कार्यालय. रायगडावर अंधारकोठड्यांच्या पुढे उजव्या हाताच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर फडाच्या कचेरीचा ओटा आहे. इथेच सदर असे. राजगडावरची सदर पद्मावती माचीवर आहे.
*सरपणखाना*
गडावर लागणारा जळाऊ लाकूडफाटा सरपणखान्यात असे. ही लाकडे अगदी किल्ल्याजवळच्या जंगलांतून आणता कामा नयेत असे आदेश असत. किल्ल्याभोवतालची झाडे किल्ल्याच्या रक्षणासाठी आवश्यक असत.
*स्तंभ आणि दीपमाळा*
रायगडावर एक लोहस्तंभ आहे आणि दोन अनेकमजली जयस्तंभ आहेत. शिवाय अनेक किल्ल्यांवर दीपमाळांचे स्तंभ आहेत.
*रथखाना*
रायगड आणि राजगडसारख्या एखाद्या किल्ल्यावर रथ ठेवण्यासाठी रथखाना होता.

कथा क्रमांक ४२

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४२ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  *♻शिष्याची गुरुसेवा*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏एकदा गुरू मच्छिद्रनाथंचे समोर गोरखनाथाने भिक्षा ठेवली .गुरु मछिंद्रास "वडे" आवडले.परत भिक्षा मागणेस पाठविले..गोरख वडे आणण्यासाठी  त्या पूर्वी चा घरी बाईकडे गेले आणि वडे मागितले .तेव्हा त्या बाईने नकार दिला.
गोरखनाथ म्हटले माझ्या गुरूजी ला आवडले.ती बाई म्हणाली गुरुचे नाव सांगून तूच खाशिल.कशावरून तुझे  खरे मानावे?. त्या बाईने डोळा काढून दे मग खरे मानते म्हटले.

 गोरखनाथाने गुरुप्रेमापोटी लागलीच स्वताःचे नखाने बुबळ डोळ्यातून काढून त्या बाईचे हातावर दिले.
हे कृत्य पाहून बाई भयचकीत होऊन तीने वडे ताटभरुन भिक्षा वाढली .गोरखनाथाने डोळा कपड्याने झाकून गुरू मच्छिंदराजवळ ठेवले .

ही झाली शिष्याची गुरू सेवा🙏

 तात्पर्यः 'गुरुसेवा हीच महान सेवा'. गुरू हा वयाने लहान आसो वा मोठा.ज्या व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकत असतो तो आपला गुरू.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

संवाद देवाशी काव्यरचना

एक संवाद : देवासोबत
 ंंंंंंंंंंंंंंं

 एकदा माझ्या स्वप्नात देव आला,
असतील प्रश्न मनात
 तर विचार म्हणाला...

मनाशीच घातला मी
 माझ्या प्रश्नांचा मेळ,
म्हणालो- "आहेत शंका अनेक
 पण तुला आहे का वेळ ?"

देव हसला... आणि बोलला,
माझा वेळ अमर्याद - अनंत,
विचार मोकळेपणाने ठेवू नकोस
 कुठलीही खंत...

मी म्हणालो-

देवा, मानवी मुल्यांमधे
 काही वाटतो का तुला बदल ?
मानवी जीवनातील कुठल्या गोष्टीबद्दल
 वाटतं का तुला नवल ?

देव म्हणाला-

आहेत अशा गोष्टी अनेक
 तू विचारलं म्हणून सांगतो,
पण विचार कर स्वतःशीच
 का तू मला विचारतो...

माणूस बालपणाला कंटाळतो
 मोठं होण्यासाठी धडपडतो,
अन् मोठा झाल्यावर मात्र
 बालपणच पुन्हा मागतो !!!

धावधाव धावून आरोग्य गमावतो
 पैसा मिळविण्या करीता,
आणि मग पैसाच गमावतो
 आरोग्य राखता राखता !!!

भविष्याबद्दलच्या काळजीने
 माणसाचे मन होते चिंतातूर,
वर्तमान विसरतो आणि जगतो
 सापडत नाही जीवनात सूर !!!

जगण्यासाठी करतो धडपड
 स्मरण त्याला मरणाचं नाही,
मरतो तेव्हा वाटतं की हा
 खरं जीवन कधी जगलाच नाही !!!

होता देवाच्या हाती माझा हात
 मी झालो एकदम स्तब्ध... शांत...
देव म्हणाला - आलं ना लक्षात
 विचार कर जरा निवांत !!!

मी म्हणालो - देवा, आता
 अशी काही शिकवण दे,
जेणे करुन ह्या पामराला
 योग्य मार्ग दिसु दे !!!

देव म्हणाला - हे बघ बाळा
 काही गोष्टी लक्षात ठेव,
मग कुठल्याच बाबतीत
 करावी लागणार नाही उठाठेव !!!

दोन व्यक्तींच्या दोन नजरा
 एकाच गोष्टीकडे वेगवेगळे बघतात,
लक्षात असू दे प्रत्येकाचे
 दृष्टीकोन वेगवेगळे असू शकतात !!!

शिक क्षमा करायला
 अंगी असु दे क्षमाशील वृत्ती,
धरुन बसणे मान - अपमान
 ही नव्हे सत् प्रवृत्ती !!!

झालेल्या चुकांबद्दल एकमेकांना
 माफ करणेच पुरेसे नसते,
स्वतःच्याच चुकांबद्दल स्वतःलाच
 माफ करणेही आवश्यक असते !!!

जखमांवरील खपली काढणे
 हे तर क्षणभराचे काम,
जखम भरून निघायला मात्र
 काळ म्हणतो - "थोडा थांब !!!"

दुसऱ्याशी करणे बरोबरी - चढाओढ
 हे मुळीच योग्य नव्हे,
दुसऱ्या बरोबर स्वतःची तुलना
 म्हणजे स्वतःलाच हीनवणे होय !!!

श्रीमंत माणूस तो नव्हे
 ज्याच्याजवळ आहे खूप,
खरा श्रीमंत आहे तो
 ज्याला मिळते थोडक्यात सुख !!!

करावं तुझ्यावर कुणी प्रेम
 हे तुझ्या हाती नाही,
प्रेमायोग्य स्वतःला बनविणे
 ह्याला काहीच पर्याय नाही !!!

लक्षात ठेव, जगात अशीही काही
 माणसं असतात,
व्यक्त होणं त्यांना येत नसतं
 पण तुमच्यावर अतोनात प्रेम करतात !!!

धन्यवाद देवा ! मी म्हणालो
 सांगितल्या गोष्टी महत्वाच्या खूप,
आणखी काही आहे का ज्याचे
 आहे माणसाला अप्रुप ?

देव हसला... आणि म्हणाला,
सदैव हे लक्षात असू दे...
आहे मी इथेच... कणाकणात...
सत्य हे आपल्या हृदयी वसु दे !!!

विचारपुष्प ९२

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
"मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला..... मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते....?????"

 मेणबत्ती म्हणाली: " ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना.. तेव्हा

 अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼संकलन/सदस्य🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ९१

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌺 विचारपुष्प�🌺🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

"मानवप्राणी जसे कर्म करतो तसेच त्याचे फळ मिळते."

ह्या कर्मामुळेच प्राणी ह्या संसारातील मायाजाळामध्ये बांधलेला आहे आणि जेव्हा मृत्यू येतो त्यावेळी हे सर्व काही इथेच राहते.

     ह्या संसारात केवळ कर्मेच प्रमुख आहे.कर्माचेच फळ मणुष्याला मिळते.
म्हणून माणसाने दुसऱ्याचे सदैव चांगले सोचले पाहिजे आणि भले केले पाहिजे .
     
     'कर्मामुळे मणुष्य लहान मोठा बनतो.म्हणून चांगले कर्म करा.घृणा, क्रोध, लोभ, मोह यांचा त्याग करा.
👇👇👇👇
चांगल्या कर्माचे साथीदार आहेत.
   ज्याप्रमाणे
         "फुलांमध्ये सुगंध"🌹
       "तिळामध्ये  तेल"
"लाकडामध्ये आग"
"दुधामध्ये तुप"
         "ऊसामध्ये रस"
 ह्या वस्तू बाहेरून पाहून तुम्ही  त्यांच्या गुणांचा अंदाज लावू शकत नाही.

        कारण हे सर्व बाहेरून दिसत नाही.ह्या गुणांना केवळ विचारांनीच ओळखू शकतो.

त्याचप्रमाणे मानवी देहामध्ये आत्म्याचा निवास असतो.ह्याची ओळख केवळ विचारांनीच होऊ शकते.

🙏' चांगल्या कर्माच्या स्वरुपाचा विचार करावा.'

'चंदनापरी झिजावे, उपकार लोकी करावे.'
========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/ संकलन सदस्य🙏🏼
✒ *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे*)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,ता.
हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀
http://www.pramilasenkude.blogspot.in

विचारपुष्प ९०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
*'आई'*आणि *भेट*' हे दोन अक्षरांचे शब्द ! आपल्या जीवनातील सार आहे. आपल जीवन श्रावण महिन्यातील ऊन - सावलीच्या खेळासारखे आहे.
 ढगाआड गेलेला चंद्र पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा भेटत नाही . *'आई'* 'या शब्दाविना तिन्ही जगाचा स्वामी देखील भिकारी असतो.

*भेट* म्हणजे मुक्त जीवनाकडून जीवनध्येयाकडं घेऊन जाणारा एक सुंदर राजमार्ग आहे.
भेटीमध्ये तुष्टता असते. अपार आनंद असतो. भेटीगाठीतून होणारी सुखाची देवाणघेवाण पैशात मोजता येत नाही. भेटीसाठी आतुर झालेले डोळे पाहीले की ,असे वाटते - हे जग म्हणजे एकमेकांना  भेटण्यासाठी भरलेला मोठा    ' नयनोत्सव' आहे.
🙏विठ्ठलाच्या भेटीची वाट पाहणारे  संत तुकाराम महाराज म्हणतात की,
 'वाटुली पाहता शिणले डोळुले.'

भेटीतील आनंदवर्धक चेहरा हा फुललेल्या मनाचा आरसा असतो. तर कधीकधी दुःखद अनुभव असतो. भेटीगाठीतील           तुष्टता - दुष्टता सतत चालूच असते.
========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक ४१

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४१ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ ईश्वररुपी सखा ♻*
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एक मुलगा 🚶कडक उन्हात🌞 अनवाणी पायाने फुलं 🌻🌹🌼🌸🌻🌹विकत होता. लोक 👨‍👩‍👧👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👦त्यातही भाव करत होते.
एका 🙂व्यक्तीला त्याच्या पायांकडे पाहून फार दुःख😔 वाटले. त्याने बाजारातुन नविन बूट आणले व त्याला देत ती व्यक्ती म्हणाली, "घे हे बूट, घाल पायात."

मुलाने 🚶ते बूट पायात घातले, त्याचा चेहरा आनंदाने 😃खुलला. तो वळला आणि त्या व्यक्तीचा हात पकडून म्हणाला, "तुम्ही देव🙏 आहात?"
त्या व्यक्तीने घाबरुन हात सोडवला म्हणाला, "नाही बाळा! मी देव नाही."
मुलगा 🚶परत हसला😃 व म्हणाला, "मग देवाचे 👍मित्र असाल? कारण काल रात्री मी देवाकडे 👏🙏प्रार्थना केली होती, की उद्या मला नवीन बूट दे."

ती व्यक्ती हसली😃, त्या व्यक्तीने मुलाच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले आणि निघुन गेली.
आता त्या व्यक्तीला कळलं होतं, देवाचा मित्र होणं फार अवघड गोष्ट नाही!!!

तात्पर्यः प्रार्थना म्हणजे माणुसकीची साद.
 आत्मशुध्दीची हाक. परमेश्वररुपी मानवाची साथ
त्यातुन घडुन येणारे सत्कृत्य हेच ईश्वराचे सोबती.
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

शिष्य और गुरू

एक शिष्य ने बहुत प्यारी बात कही:---
गुरूजी,
जब आप हमारी 'शँका' दूर करते हैँ तब आप
"शँकर" लगते हैँ
- जब 'मोह' दूर करते हैँ तो "मोहन" लगते हैँ
जब 'विष' दूर करते हैँ तो "विष्णु" लगते हैँ
जब 'भ्रम' दूर करते हैँ तो "ब्रह्मा" लगते हैँ
जब 'दुर्गति' दूर करते हैँ तो "दुर्गा" लगते हैँ
जब 'गरूर' दूर करते हैँ तो
"गुरूजी" लगते हैँ
इसीलिए तो कहा है।
।।गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:
गुरु साक्षात् परब्रम्ह तस्मे श्री गुरुवे नमः।।🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

विचारपुष्प ९१

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
जो आपणास ज्ञानाशी एकरुप करून टाकतो त्यास गुरू म्हणतात.गुरू म्हणजे सतत उचंबळणारा ज्ञानसागर होय.
नम्रता आणि सेवा हे ज्ञानप्राप्तीचे खरे मार्ग आहेत.
   
     जो सर्व भूतकाळ दाखवितो वर्तमानकाळाची ओळख करून देतो,  भविष्यकाळाची दिशा सांगतो,
🙏गुरू म्हणजे संपूर्ण ज्ञानाचं आगरच होय. आपल्या जीवनाचे भांडे जेवढं मोठं असेल त्या मानानं गुरूकडून ज्ञान घेता येईल.

    ज्ञान अनंत असतं हे ओळखूनच न्यूटन म्हणतो ,
' माझ ज्ञान सिंधूत बिंदू आहे .'

 सॉक्रेटिस म्हणतो , ' मला काय समजत नाही एवढच मला समजतं.'
🙏 गुरू म्हणजे अनंत ज्ञानाची मूर्तीच , तळमळ , सत्याचा प्रयोगाची उत्कटता असते.🙏
========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक ४०

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ४० 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ *मोठेपणाचे ढोंग*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰
एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.

इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय.
पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांग— मी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन.

 त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा.
तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते!

तात्पर्यः
काहीजनांना आपण फार मोठे आहोत असे वाटते. स्वतः ला  सर्वश्रेष्ठ समजतात.

〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विचारपूष्प ८९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 विचारपुष्प  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
जीवनकलेचा उपासक आपल्या हृदयाशी काही निष्ठा बाळगत असतो.पहिली निष्ठा आहे *सत्यनिष्ठा.*कला ही कशाची नक्कल नसते, ती अस्सल असते. ती प्रतिकृती वा अनुकृती नाही , स्वतंत्र निर्मिती आहे.

दुसऱ्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेणे त्याला शब्दनिष्ठा म्हणतात, स्वतःच्या अनुभवाने निष्कर्षाप्रत येणे याला *सत्यनिष्ठा* म्हणतात.

*सत्यनिष्ठ* माणूस जीवनात सारखे प्रयोग करीत असतो. प्रयोगातून चिंतन , चिंतनातून प्रयोग अशी त्याची साधना चालू असते.
प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र विभूती आहे, हे लक्षात  घेऊन  माणसाने दुसऱ्यांचे अनुकरण करु नये तर आपले स्वतःचे स्वत्व ओळखून ते विकसित करण्याचा प्रयत्न करावा.
*We must learn to be ourselves*.

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

कथा क्रमांक ३९.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ३९. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ *आधार*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
======================
 एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात. आणि त्यांत सहसा पोकळी असते. तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्याततिचा एक पाय चिणला गेला आहे.

त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षां पूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं कीत्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली?

जे जवळ जवळ अशक्य होतं. त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्या  पालीवर लक्ष ठेवून बसला, की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याला दीसले की तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला.

कल्पना करा एक नाही, दोन नाही तर पाच वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता एक पाली सारखा
नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो.

*तात्पर्यः*
अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या जेंव्हा त्या व्यक्तिला तुमची खरोखरच गरज असते, तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता. कोणतीही गोष्ट (नातं,विश्वास,मैत्री) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं..
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

कविता whatsaap. सासु सुन

*~सासूने (वैतागुन) केलेली कविता~*

पाया पडते सुनबाई
बंद कर तुझी चाल
पहीलं तुझं वाॅटसप
चुली मंधी जाळ...

रोज नविन नविन ड्रेस
नवं काढतीस फोटू
रडून रडून उपाशिच
झोपून घेतो छोटू...

डिपी का फीपी बदलण्याच्या नादात, करपून जाते डाळ
पहीलं तुझ वाॅटसप
चुली मंधी जाळ...

लगिन झालय आपलं
शहाण्या सारख वागावं
चार दिसाचं सासू सासरं
तोंड भरून बोलावं...

आम्ही मरून गेल्यावर
बस वाजवीत टाळ
पहीलं तुझ वाॅटसप
चुली मंधी जाळ...

रोज एक मेनू बनवतेस
वाजवतेस झोपाय बारा
पुलाव असतो चांगला
पण त्यात दगड अन् गारा...

टून्ग टून्ग वाजतो फोन
पोरी लक्ष थोडं टाळ
पहीलं तुझ वाॅटसप
चुली मंधी जाळ...

डोळ्याला लागल चष्मा
अंगठा होईल बाद
खरच सांगते सुनबाई
ह्यो चांगला नाय नाद...

मान्य हाय दुनिया चंद्रावर गेली
पण मान मर्यादा पाळ
नायतर पोटातूनच
नेटपॅक माराय सांगल बाळ...

पाया पडते सुनबाई
वाॅटसप चुली मंधी जाळ
चुली मंधी जाळ...!!🎻😂

गीत. विठ्ठल माउली

चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विट्ठल...
तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव
चल भेटू विठ्ठल रखुमाईला

चंद्रभागा नदीतीरावर
मंदिर विठ्ठलाचे सुंदर
देव आहे उभा विटेवर
ठेउनी दोन्ही कर कटेवर
ते पाहू त्यांचे रूप, लावू ऊद आणि धूप
करु वंदन प्रभूच्या मूर्तीला

देवाच्या दारी कुणा ना बंदी
दु:खी पीडित होती आनंदी
दुर्जन होती भक्‍तीचे छंदी
आली चालून छान ही संधी
तू दे हातात हात, उद्या चल ग धरू वाट
पाहू डोळे भरूनी जगजेठीला

वाली गरिबांचा पंढरपूरात
दर्शन घेऊ जोडुनी हात
तो देईल संकटी साथ
नांदू संसारी दोघे सुखात
तुला सांगतो त्रिवार, नको देऊ तू नकार
आज दत्तात्रेयाच्या वाणीला

गीत : दत्ता पाटिल
संगीत : मधुकर पाठक
गायक : प्रल्हाद शिंदे

English opposite words. A to S

📚📚OPPOSITE  WORDS📚📚

🌅A🌅

absent × present
accept × decline, refuse
accurate × inaccurate
admit × deny
advantage × disadvantage
agree × disagree
alive × dead
all × none, nothing
always × never
ancient × modern
answer × question
apart × together
appear × disappear, vanish
approve × disapprove
arrive × depart
artificial × natural
ascend × descend
attractive × repulsive
awake × asleep

🌅B🌅

backward × forward
bad × good
beautiful × ugly
before × after
begin × end
below × above
bent × straight
best × worst
better × worse, worst
big × little, small
black × white
blame × praise
bless × curse
bitter × sweet
borrow × lend
bottom × top
boy × girl
brave × cowardly
build × destroy
bold × meek, timid
bound × free
bright × dim, dull
brighten × fade
broad × narrow

🌅C🌅

calm × windy, troubled
capable × incapable
careful × careless
cheap × expensive
cheerful × sad, discouraged, dreary
clear × cloudy, opaque
clever × stupid
clockwise × counterclockwise
close × far, distant
closed × open
cold × hot
combine × separate
come × go
comfort × discomfort
common × rare
contract × expand
cool × warm
correct × incorrect, wrong
courage × cowardice
create × destroy
crooked × straight
cruel × kind
compulsory × voluntary
courteous × discourteous, rude

🌅D🌅

dangerous × safe
dark × light
day × night
dead × alive
decline × accept, increase
decrease × increase
deep × shallow
definite × indefinite
demand × supply
despair × hope
disappear × appear
diseased × healthy
down × up
downwards × upwards
dry × moist, wet
dull × bright, shiny

🌅E🌅

early × late
east × west
easy × hard, difficult
empty × full
encourage × discourage
end × begin, start
enter × exit
even × odd
export × import
external × internal

🌅F🌅

fade × brighten
fail × succeed
false × true
famous × unknown
far × near
fast × slow
fat × thin
few × many
find × lose
first × last
foolish × wise
fold × unfold
forget × remember
found × lost
friend × enemy

🌅G🌅

generous × stingy
gentle × rough
get × give
girl × boy
glad × sad, sorry
gloomy × cheerful
good × bad
great × tiny, small, unimportant
guest × host
guilty × innocent

🌅H🌅

happy × sad
hard × easy
hard × soft
harmful × harmless
hate × love
healthy × diseased, ill, sick
heaven × hell
heavy × light
here × there
high × low
hill × valley
horizontal × vertical
hot × cold
humble × proud

🌅I🌅

in × out
include × exclude
inhale × exhale
inner × outer
inside × outside
intelligent × stupid, unintelligent
interior × exterior

🌅J🌅

join × separate
junior × senior

🌅K🌅

knowledge × ignorance
known × unknown

🌅L🌅

landlord × tenant
large × small
last × first
laugh × cry
lawful × illegal
leader × follower
left × right
less × more
like × dislike, hate
limited - boundless
little × big
long × short
loose × tight
loss × win
loud × quiet
low × high

🌅M🌅

major × minor
many × few
mature × immature
maximum × minimum
melt × freeze

🌅N🌅

narrow × wide
near × far, distant
never × always
new × old
no × yes
noisy × quiet
none × some
north × south

🌅O🌅

odd × even
offer × refuse
old × young
on × off
open × closed, shut
opposite × same, similar
out × in
over × under

🌅P🌅

past × present
peace × war
permanent × temporary
plural × singular
polite × rude, impolite
possible × impossible
powerful × weak
pretty × ugly
private × public
pure × impure, contaminated
push × pull

🌅Q🌅

qualified × unqualified
quiet × loud, noisy

🌅R🌅

raise × lower
rapid × slow
rare × common
regular × irregular
real × fake
rich × poor
right × left, wrong
rough × smooth

🌅S🌅

safe × unsafe
secure × insecure
scatter × collect
separate × join, together
shallow × deep
shrink × grow
sick × healthy, ill
simple × complex, hard
singular × plural
sink × float
slim × fat, thick
sorrow × joy
start - finish
strong × weak
success × failure
sunny × cloudy

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

विचारपुष्प ८८

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🌺🍁विचारपुष्प🍁🌺*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
दु:ख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेले असते. पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची व  ते दुःख पचवून घेण्याची पध्दत वेगवेगळी असते. जो व्यक्ती दुःखाचा जास्त विचार करतो अन् सतत त्या दुःखाला बिलगून राहतो त्याला त्या दुःखाचा खूप ञास होतो.

 म्हणून दुःख कीती मोठे आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे हे ही आपल्याच हातात असते. म्हणून सर्व दुःख विसरुन हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.

 कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते  आयुष्य खुप सुंदर आहे., फक्त तुम्ही ते जगायला शिका.
========================
  *🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 *शब्दांकन/संकलन*🙏🏼
*✒ प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

विचारपुष्प ८७

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 विचारपुष्प  🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰

🙏संतवाणी🙏

सत्यासत्याशी  मन केले ग्वाही।
जुमाणिले नाही बहूमता।।

चांगले काय वाईट काय, योग्य काय अयोग्य काय यातून योग्य अशा मार्गाची निवड करून ती पुर्ण करण्यासाठी मनाचा संकल्प केला पाहिजे. म्हणजे निर्धार केला पाहिजे. तरच कोणतेही कार्य तडिस जाते अन्यथा नाही. संकल्पामुळे-निर्धारामुळे शारीरिक मानसिक शक्ती जाग्या होतात.
     
   🌼संत तुकाराम🌼

========================
🌻जय महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

काव्य बहार.

🌺काव्य बहार🌺

हिरवे शिवार हिरवे रान
पाखरे बागडत आहेत छान।

सूर्यानं दिलं उन्हाचं दान
पिकांनी वरती काढली मान।

सर्वांची भागली बरी तहान
निसर्ग किमया खरी महान।

बडबड गीत इ.पहिलीच्या
छोट्या दोस्तांना भेट

कथा क्रमांक ३८.

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
*मराठी शिलेदार समुहाचा उपक्रम*
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ३८. 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰
♻ नेतृत्व सिंहाचे ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एका आश्रमात ऋषींचा यज्ञ चालू होता,
एव्हढ्यात दूर कुठूनतरी प्रचंड धाड यावी असा आवाज यायला लागला.
ऋषींनी शिष्यांना सांगितलं की बघ जरा....
शिष्यांनी बाहेर जाऊन पाहिलं आणि घाबरून पळत आले ...
गुरुदेव, एक मोठ्ठा सिंहाचा समुह आश्रमाच्या दिशेनी येत आहे...
ऋषी म्हणाले की सिंहांच्या समूहाचे नेतृत्व कोण करतंय?...
शिष्य म्हणाले की एक अजस्त्र मेंढा त्यांचा नेता आहे ....
ऋषी म्हणाले की मग घाबरायचं काही कारण नाही..
यज्ञ चालू ठेवा...

दुस-या दिवशी पुन्हा दूर कुठूनतरी प्रचंड धाड यावी असा आवाज यायला लागला.
ऋषींनी शिष्यांना सांगितलं की बघ जरा....
शिष्यांनी बाहेर जाऊन पाहिलं आणि शांतपणे आले आणि म्हणाले की एक मेंढ्यांचा कळप आश्रमाच्या दिशेनी येत आहे...
ऋषी म्हणाले कि मेंढ्यांच्या कळपाचे नेतृत्व कोण करतंय?...
शिष्य म्हणाले की एक सिंह......
ऋषी म्हणाले ताबडतोब यज्ञ आवरा आणि आश्रमाचे दरवाजे बंद करा..
शस्त्र घेऊन सज्ज राहा...
शिष्य म्हणाले की, गुरुदेव..मेंढ्यांच्या कळपाची का एव्हडी काळजी करायची?........
ऋषी म्हणाले की जोवर एक सिंह त्यांचं नेतृत्व करतोय तोवर प्रत्येक मेंढा म्हणजे एक सिंह आहे...
आणि आता भिती एका सिंहाची नसून..
सिहांच्या समूहाची आहे.....

तात्पर्य: लीडर सर्व समूहाची मानसिकता बदलू शकतो...👍
🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
〰〰〰〰〰〰〰〰〰
📝शब्दांकन/ संकलन📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃