गीत जरा व्यायाम करा

🏊🏽⛹🏻🏃🏼जरा व्यायाम करा 🏋🏼🚴🏽🏇🏼

केवळ आर्थिक परिस्थिती
चांगली असून उपयोग नाही,
मनस्थिति चांगली पाहिजे
सकाळी थोडी योगासने केली पाहिजे

शरीर फिट तर मन फिट
नाही तर काय,
सगळं चांगलं असूनही
घरात नेहमीच किट किट..

पर्यटनाला जायचं म्हणजे
प्रकृति चांगली असली पाहिजे,
कपाळावर आठ्या नाही
चेह-यावर रौनक असली पाहिजे..

आंबट चेहरा करुन
अजिबात बसू नका,
अन तरुणपणी विनाकारण
म्हाता-या सारखं दिसू नका..

आनंदी, खेळकर,
टवटवीत रहावं
त्यासाठी प्राणायाम
रोज करीत जावं..

गुढघ्याच्या वाट्या सटकलेल्या
डोक्याच्या पट्या सरकलेल्या,
थोडं काही वेगळं खाल्लं की
ऍसिडिटी, मळमळ, उलटया,
अरे काय भल्या माणसा,
कसं व्हावं तुझं?

हे डोंगर, झाडं, समुद्र
कोणासाठी आहेत?
तुझं आपलं एकच
"मी फार बिझी आहे.."

वेड्या, तब्येतीची काळजी घे
कुटुंबासाठी वेळ दे,
घरासाठी झटणा-यांना साथ दे..

अडचण चालु आहे
असं तुण-तुणं वाजवू नकोस,
"मानसिक" आजारानं
खंगून तू जाऊ नकोस..

निसर्गाच्या जवळ जा
थोडी तरी मजा कर
शंख आणि शिंपल्याना
कधी तरी हातात धर..

योगासनांची कास
आता कधीही सोडु नको,
आणि आरोग्य बिघडलं म्हणून
सारखं सारखं  रडू नको..

म्हणूनच थोडा व्यायाम कर....
म्हणूनच थोडा व्यायाम कर...
🏌⛷🏂🚣🏽🏊🏽🏄🏼⛹🏻
🏋🏼🚴🏽🏇🏼🏃🏼

विचारपुष्प क्रमांक १५१

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
   🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
दिवसाचा प्रत्येक क्षण म्हणजे आपल्या मोठेपणाला दिलेली हाक असते. आपल्या जीवनातील मोठेपणाची चाहूल असते.म्हणून फुरसतीच्या वेळेचा आत्मोध्दारासाठी उपयोग करून घेतला पाहिजे.फुरसतीचा वेळ सोन्यासारखा असतो.ज्यांना वर्तमानकाळाचा चांगला उपयोग करून घेता येतो तेच भविष्यकाळात चमकतात.

       वर्तमान काळाच्या कच्च्या मालातून आपण भविष्य काळाचं ध्येयमंदिर बांधत असतो.
' क्षण-क्षण जीवन बनते l क्षण जाता जीवन जाते ll'  हे एका कवीचे शब्द आपल्या जीवनाचं सुवर्ण - सूत्र बनते.

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  *🙏 शब्दांकन / समूह प्रशासक*🙏🏼
✒  *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

योग के फायदे

योग के 10 फायदे  / Benefits of Yoga in Hindi

1) योग का प्रयोग शारीरिक , मानसिक और आध्यत्मिक लाभों के लिए हमेशा से होता रहा है l आज की चिकित्सा शोधों ने ये साबित कर दिया है की योग शारीरिक और मानसिक रूप से मानवजाति के लिए वरदान है |

2) जहाँ जिम आदि से शरीर के किसी खास अंग का ही व्यायाम होता है वहीँ योग से शरीर के समस्त अंग प्रत्यंगों,ग्रंथियों का व्यायाम होता है जिससे अंग प्रत्यंग सुचारू रूप से कार्य करने लगते हैं |

3) योगाभ्यास से रोगों से लड़ने की शक्ति बढती है | बुढ़ापे में भी जवान बने रह सकते हैं त्वचा पर चमक आती है शरीर स्वस्थ,निरोग और बलवान बनता है |

4) जहाँ एक तरफ योगासन मांस पेशियों को पुष्टता प्रदान करते हैं जिससे दुबला पतला व्यक्ति भी ताकतवर और बलवान बन जाता है वहीँ दूसरी ओर योग के नित्य अभ्यास से शरीर से फैट कम भी हो जाता है इस तरह योग कृष और स्थूल दोनों के लिए फायदेमंद है |

5) योगासनों के नित्य अभ्यास से मांसपेशियों का अच्छा व्यायाम होता है | जिससे तनाव दूर होकर अच्छी नींद आती है, भूख अच्छी लगती है, पाचन सही रहता है|

6) प्राणायाम के लाभ – योग के अंग प्राणायाम एवं ध्यान भी योगासनों की तरह शरीर के लिए बहुत फायदेमंद हैं, प्राणायाम के द्वारा श्वास प्रश्वास की गति पर नियंत्रण होता है जिससे श्वसन संस्थान सम्बन्धित रोगों में बहुत फायदा मिलता है | दमा, एलर्जी, साइनोसाइटिस,पुराना नजला, जुकाम आदि रोगों में तो प्राणायाम बहुत फायदेमंद है ही साथ ही इससे फेफड़ों की ऑक्सीजन ग्रहण करने की क्षमता बढ़ जाती है जिससे शरीर की कोशिकाओं को ज्यादा ऑक्सीजन मिलने लगती है जिसका पूरे शरीर पर सकारात्मक असर पड़ता है |

7) ध्यान के लाभ – ध्यान भी योग का अतिमहत्वपूर्ण अंग है | आजकल ध्यान यानि मेडिटेशन का प्रचार हमारे देश से भी ज्यादा विदेशों में हो रहा है आज की भौतिकता वादी संस्कृति में दिन रात भाग दौड़, काम का दबाव, रिश्तो में अविश्वास आदि के कारण तनाव बहुत बढ़ गया है | ऐसी स्तिथि में मेडिटेशन से बेहतर और कुछ नहीं है ध्यान से मानसिक तनाव दूर होकर गहन आत्मिक शांति महसूस होती है, कार्य शक्ति बढती है ,नींद अच्छी आती है | मन की एकाग्रता एवं धारणा शक्ति बढती है |

8) योग से ब्लड शुगर का लेवल घटता है और ये LDL या बैड कोलेस्ट्रोल को भी कम करता है। डायबिटीज रोगियों के लिए योग बेहद फायदेमंद है।

9) कुछ अध्यनों में पाया गया है कि कुछ योगासनो और मैडिटेशन के द्वारा आर्थराइटिस, बैक पेन आदि दर्द में काफी सुधार होता है और दवा जी ज़रुरत कम होती जाती है।

10) योग शरीर की प्रतिरोधक क्षमता बढ़ता है और दवाओं पर आपकी निर्भरता को घटता है।  बहुत सी स्टडीज में साबित हो चुका है कि अस्थमा , हाई ब्लड प्रेशर , टाइप २ डायबिटीज के मरीज योग द्वारा पूर्ण रूप से स्वस्थ हो चुके हैं।

संक्षेप में कहें तो योग केवल शारीरिक व्यायाम करने या रोगों को दूर करने वाली क्रिया नहीं है बल्कि जीवन को बेहतर बनाने वाली एक जीवन पद्यति है |

जवान गीत

Title:None,Content:*****घुसून हल्ला*****

सेनेने दाखवून दिले
काय आहे हिंदुस्तान
३८च केले चकनाचुर
घाबरलाय पाकिस्तान
............................

संपला नाही बद्ला
आमचा  अजून
पुन्हा कराल हल्ला
टाकु जिवंतच भाजून
...........................
निष्पापांना मारणे ही
आमची नाही संस्कृती
खवळले जवान आमचे
जिरवण्या नापाक मस्ती
..............................
छत्रपती रक्तात आमच्या
साक्ष आहेत किल्ले
संपवु आतंकी नराधम
करु घरात घुसुन हल्ले
............................
अभिनंदन शुभेच्छा सलाम
जवानहो तुम्हा
सुरक्षित तुमच्या मुळे
अभिमान आहे आम्हा
...........................
🌷🌷🌷🌷

वाचाल तर वाचाल

🙏🙏

*पुस्तके का वाचावीत ...?*

वाचाल तरच वाचाल !


1- महात्मा फुले हे मोठे क्रांतिकारक झाले याला कारणीभूत एकमेव गोष्ट  म्हणजे "थाॅमस पेन" यांनी लिहिलेले  "राईट्स ऑफ मॅन "नावाचे पुस्तक या पुस्तकातून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली.

2 - डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न झाले याचे मूळ हे केळुसकर  गुरूजी यांनी बाबासाहेब यांना लहानपणीच भेट दिलेले बुद्ध चरित्र  हे पुस्तक आहे.

3- भगतसिंग यांना इंग्रजानी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सकाळी फाशी देणार तर आदल्या रात्री भगतसिंग हे एक पुस्तक वाचत होते त्या वेळी तेथील जेलरने भगतसिंग  यांना विचारले की "तुला तर उदया   फाशी देण्यात येणार आहे ; मग हया पुस्तक  वाचण्याचा काही उपयोग होणार नाही !! त्या वेळी भगतसिंग  जेलरला म्हणाले की "माझ्या  वाचनातून अनेक भगतसिंग जन्माला येतील ".

4- भगतसिंग यांनी तुरूंगात असताना पुस्तक वाचावयास मिळावे यासाठी अन्नत्याग करून उपोषण केले होते.

5 - वाचन हा शब्द  कसा तयार झाला?  

वचन- म्हणजे शपथ ;
एखादे काम पूर्ण करण्यासाठी किंवा  त्या मार्गावर चालण्यासाठी केलेला निर्धार शपथ चा अर्थ -
श- शतक ; 100 टक्के
पथ- मार्ग  किंवा रस्ता

म्हणजे शंभर टक्के यशाकडे जाणारा मार्ग होय.

वचन चा अर्थ  शपथ,
शपथ चा अर्थ यशस्वी मार्ग,
यावरून वाचन चा अर्थ हा शंभर टक्के यशस्वी मार्ग होय.

6 - बाबासाहेबानी पुस्तकासाठी राजगृह नावाचे एक घरच बांधले होते, ज्यात हजारो पुस्तक होती.

7 - अब्राहम लिंकन हा तर पुस्तकवेडा माणूस होता, एकदा तर शेजार्याकडून घेतलेले पुस्तक पावसात भिजल्याने त्या पुस्तकाची मजूरी म्हणून पुस्तक देणा-याकडे काम केले.

8 - नेपोलियन बोनापार्टने वाचलेल्या  पुस्तकाची यादी आजही पॅरिसमधील वस्तुसंग्रहालयात आहे.

9 - "अवंतिका" हे एक पुस्तक असून ते लिहणारी लेखिका तिचे नाव स्नेहलता दसनूरकर आहे, तिचे ते पुस्तक मिळवण्यासाठी नंबर लावावा लागतो.

10- मराठीतील पद्मा गोळे नावाची लेखिका होत्या त्यांचा मृत्यू काही मिनिटावर असताना त्यांना उठता, बसता येत नव्हते.
त्यामुळे त्या झोपून शेवटी पुस्तकाची एक एक पाने फाडून वाचत असत व पुस्तक वाचताना मरण पावल्या.

11 - आज भारतात सर्वात संपन्न जर कोणता धर्म असेल तर तो "शीख धर्म" आहे याचे कारण काय तर शीख  धर्माने ग्रंथाला गुरू मानून धर्मग्रंथाचा दर्जा दिला, तो "गुरूग्रंथसाहीब" हा धर्मग्रंथ आहे.

1 2 - लिंगायत धर्माचा धर्मग्रंथ सुद्धा "वचन साहीत्य" म्हणजे पुस्तक आहे.

बसवेश्वर यांची वचने छापील रूपात आणण्यासाठी कर्नाटकमधील हळकटटी नावाच्या माणसाने स्वतःचे  घर विकून टाकले व रस्त्यावर राहायला लागला.

!! पुस्तक  कोणते वाचावे?? !!

काही लोक ईश्वराला  मानणारी आहेत, ती आस्तिकवादी पुस्तक  वाचतात.
काही नास्तिक आहे, ती नास्तिकवादी पुस्तके  वाचतात.
पण मला वाटते आपण आस्तिकवादीही वाचू नये व नास्तिक वादीही वाचू नये तर आपण
जगण्याला उपयुक्त ठरतील
अशी वास्तववादी पुस्तके वाचावीत.

1 3- कोणत्याही एका विषयाची पुस्तक जमा करून दहा वर्ष त्यावर चिंतन करा, अकराव्या वर्षी तुमची गणना एका विद्वानात केली जाईल.

14- ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर होईल भूईसपाट

15- पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त  होते व सशक्त मस्तक कोणासमोर डोळे झाकून  नतमस्तक होत नाही

16- आपण गेल्यावर लोकांनी आपणाला विसरू नये असे वाटत असेल तर दोनपैकी एक काम करा

एक लिहिण्यासारखे काहीतरी काम करा किंवा वाचण्यासारखे काहीतरी लिखाण करा...

*धन्यवाद !!*

कथा क्रमांक ६७

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ६७ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ संधीचे सोने* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
नदीच्या किनाऱ्यावरील एका  झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह गप्पा मारत बसलेले होते.
अचानक आकाशवाणी सुरू झाली...
"जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल... "

       आकाशवाणी सुरूच असते. माकड,माकडीण ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते.... काय करू...? काय करू.... ? काय करू... ?
दोघे विचार करत असतात. आकाशवाणी संपते, तेवढ्यात माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते... माकड ओरडतो, "वेडी झालीस का? असं कुठे घडतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर...."

       तेवढ्यात पलिकडून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते. ती माकडाला म्हणते, " अरे माकडा, आकाशवाणी जरी खोटी ठरली असती, तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते; पण एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी झाली आहे. संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे किंवा निर्णय न घेतल्यामुळे आज तु माकडच राहिलास. संधी दररोज मिळत नाही. तू संधी ओळखू न शकल्यामुळे, शंका घेत बसल्यामुळे आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास....!!!!"

         *तात्पर्यः  "मनातील आवाज"ही आकाशवाणी सारखाच असतो.जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे; अन्यथा माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून 'माकड' बनून राहावे लागेल ".*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

विर जवान गीत

नाज हमें है उन वीरों पर,
                जो मान बड़ा कर आये हैं।
दुश्मन को घुसकर के मारा,
                शान बड़ा कर आये हैं...।I

मोदी जी अब मान गये हम,
                छप्पन   इंची   सीना   है।
कुचल, मसल दो उन सबको अब,
                चैन  जिन्होंने  छीना  है....।I

और आस अब बड़ी वतन की,
                अरमान .बड़ा कर  आये  हैं।
नाज हमें है उन वीरों पर,
                जो शान  बड़ा कर आये हैं...।I

एक मरा तो सौ मारेंगे,
                अब  रीत  यही  बन  जाने  दो।
लहू का बदला सिर्फ लहू है,
                अब गीत यही बन जाने दो...।I

गिन ले लाशें दुश्मन जाकर,
                 शमसान बड़ा कर आये हैं।
नाज हमें है उन वीरों पर,
                 जो मान बड़ा कर आये हैं....।I

अब बारी उन गद्दारों की,
                 जो  घर  के  होकर  डसते  हैं।
भारत की मिट्टी का खाते,
                 मगर  उसी  पर  हँसते  हैं....।I

उनको भी चुन चुन मारेंगे,
                 ऐलान  बड़ा  कर  आये  हैं।
नाज हमें है उन वीरों पर,
                 जो मान बड़ा कर आये हैं....।I

एक रंग स्त्रीभ्रुण हत्या थांबवायचा ( संकलित )

नवरात्र....

एक रंग स्त्रीभ्रूण हत्या थांबवायचा....

दुसरा रंग मुलगी झाल्यावरही मुलगा झाल्याइतकाच आनंद मानायचा....

तिसरा रंग आपल्याच मुलीकडे लायबलिटी म्हणून न पहाता ऍसेट म्हणून पहायच्या वृत्तीचा....

चौथा रंग मुलीला भरपूर शिकवून स्वावलंबी करायच्या मानसिकतेचा.....

पाचवा रंग बायकांवरचे फडतूस आणि आकसयुक्त विनोद बंद करायचा.....

सहावा रंग पुरुषांनी आपल्या शारीरिक ताकदीचा माज सोडून स्त्रीच्या बौद्धिक आणि मानसिक कणखरतेला सलाम करायचा.....

सातवा रंग स्त्री ही फक्त "मादी" नसून अनेक बाबतीत आपल्याहून श्रेष्ठ असलेली "माणूस" आहे हे लक्षात घ्यायचा.....

आठवा रंग विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी ह्याबाबत अत्यंत कठोर कायदे करून, लवकर न्याय करून समाजातील नराधमांच्या मनात भीती निर्माण करायचा.....

नववा रंग "स्त्री पुरुष समानता" हा विषय टाळ्या मिळवणारी भाषणे, कौतुक मिळवणारे लेख आणि फक्त एक स्वप्न ह्यातून बाहेर येऊन अन्न, वस्त्र, निवारा इतका मूलभूत होऊन प्रत्येकाने निसर्गत: अंगी बाणवण्याचा......

जगाने हे रंग पाळले तर आपल्या घरात, शेजारी, समाजात, देशात, जगात आपल्याला रोज भेटणाऱ्या दुर्गा, अंबाबाई, महालक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतील, अनेक आशिर्वाद देतील. मग प्रत्येक दिवस "विजयादशमी" असेल. सोने लुटावे लागणार नाही....आयुष्याचे सोने होईल...!

सातव्या वेतन आयोगाच्या महत्त्वपूर्ण शिफारशी

NPS(National pension system पूर्वीची DCPS) बाबत सातव्या वेतन आयोगाच्या महत्वपूर्ण शिफारशी


सन 2005 नंतर शासनाच्या सेवेत आलेल्या सर्व अधिकारी/कर्मचार्‍यांना पूर्वीच्या पेन्शन योजनेऐवजी NPS ही नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे.

या योजनेची काही वैशिष्ठे खालीलप्रमाणे-

Tire-1
1.Basic +grade pay+d.a. च्या 10%रक्कम वेतनातून तसेच तितकीच (10%)रक्कम शासन जमा करते व यावर प्रचलित व्याजदरा प्रमाने व्याजदेखील जमा होते.


2.निवृत्तीच्या वेळेस जमा रक्कमेपैकी 60%रक्कम रोख स्वरूपात दिली जाते तर 40% रक्कम  purchase of annuity साठी गुंतवावी लागते.

शासनाने ठरवून दिलेले तिन प्रोफेशनल पेन्शन फंड मॅनेजर्स हया रक्कमेची  गूंतवणूक करतात व यातून आयूष्यभर पेन्शन दिली जाते.

3. purchase of annuity च्या 40%रक्कमेपैकी 55% सरकारी रोख्यात,40%रक्कम कॉर्पोरेट कर्जरोख्यात तर 5% रक्कम नाणे बाजाराच्या साधनात  गूंतविली जाते.

4.सेवेच्या 10 वर्षानंतर  यातील 25 %रक्कम विशेष कारणासाठी निवृत्तीपूर्वी  तीन टप्प्यात काढता येते.माञ दोन टप्यातील अंतर 5 वर्षापेक्षा कमी असता कामा नये.

5.सेवेत असताना मृत्यू आल्यास जमा रक्कमेच्या 80% रक्कम गूंतविली जाते तर 20%रक्कम वारसाला दिली जाते.

6.जमा रक्कमेसाठी कोणताही कर लागू नाही माञ purchase of annuity च्या वेळेस सेवा कर द्यावा लागेल तसेच निवृत्तीच्या वेळस मिळालेली रक्कम देखील taxable income असेल.

Tire-2 (ऐच्छिक स्वरूपात)
1) यामध्ये कर्मचार्‍याला रक्कम गूंतविता येईल माञ यामध्ये शासनाचा कोणताही हिस्सा राहणार नाही.

2)या रक्कमेवर प्रचलित व्याजदराप्रमाणे व्याज दिले जाईल तसेच केव्हा ही,कितीही वेळा ही रक्कम काढता येईल.यावर कोणतेही बंधन असणार नाही.

जूनी पेन्शन योजना व NPS यामधील फरक-
1.ops (old pension system) मध्ये कर्मचार्‍याला कोणतीही रक्कम जमा करावी लागत नव्हती nps मध्ये 10%रक्कम जमा करावी लागते.

2.ops मध्ये निवृत्तीनंतर last pay withdrawl च्या जवळपास 50%पेन्शन दरमहा मिळते तर nps मध्ये दरमहा  किती पेन्शन मिळणार हे तत्कालीन आर्थिक स्थिती,तूमची जमा रक्कम व तूमच्या फंड मॅनेजरच्या वित्तिय कौशल्यावर हे अवलंबून राहणार.

म्हणजे पेन्शन किती मिळणार  याबाबत अनिश्चितता.

3.ops मध्ये gpf refundable or non refundable च्या माध्यमातून रक्कम अडचणीच्या वेळी कर्मचार्‍याला काढता येते.

तर nps मध्ये ही रक्कम 25%च्या मर्यादेत फक्त तीन वेळा काढता येते.

4.निवृत्तीनंतर gpf ची पूर्ण रक्कम व्याजासह मिळते तर nps ची 60% रक्कम रोख स्वरूपात व्याजासह मिळते.

5.ops मध्ये निवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम ही पूर्णपणे tax free आहे तर nps मध्ये purchase of annuity च्या वेळेस सेवा कर द्यावा लागेल तसेच निवृत्तीच्या वेळस मिळालेली रक्कम देखील taxable income
असेल.


आता सातव्या वेतन आयोगासमोर संघटनेने,तज्ञांनी  nps च्या विरोधात केलेले भाष्य,

केलेल्या मागण्या व त्यावर आयोगाने केलेल्या शिफारशी -
मागण्या-

1.जून्या आणि नविन कर्मचार्‍यामध्ये भेदभाव होत असल्यामूळे nps रद्द करावी.

2. भविष्यकालीन मिळणारी पेन्शनचे वास्तविक मूल्य हे नाणे बाजार व भांडवली बाजारातील(market related risks) धोक्याशी संबंधित असल्यामूळे अनिश्चित आहे.

3.वेतनातून 10% कपात होत असल्यामूळे कर्मचार्‍याला कमी पगार मिळणार.

4.याबाबतची परीणामकारक अंमलबजावणी यंञणा 11 वर्षानंतरही set up न झाल्यामूळे संभ्रम निर्माण झालेला आहे.

5.कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास family pension बाबत खाञी नाही आणि त्यातल्या त्यात सुरवातीच्या काळात कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास मिळणारी रक्कम ही अपूरी असून त्यात उदरनिर्वाह करणे कठीण आहे.

6.gpf प्रमाणे saving ची सूविधा उपलब्ध नाही.त्यामूळे फक्त शासनाचा हिस्सा (10%) हा purchase of annuity साठी वापरण्यात यावा व तो हिस्सा वाढविण्यात यावा.

7.gpf प्रमाणे परतावा अग्रीम घेण्याची सूविधा nps मध्ये नसल्यामूळे अचानक उद्गभवलेले खर्च भागविण्यासाठी इतर मार्गाने कर्ज काढावे लागेल.त्यामूळे कर्जबाजारीपणा वाढेल.

8.nps मध्ये purchase of annuity च्या वेळेस सेवा कर द्यावा लागेल तसेच निवृत्तीच्या वेळस मिळालेली रक्कम देखील इतर उत्पन्नासोबत taxable income म्हणून गणली जाणार.


9.ops प्रमाणे annuity मध्ये भाव वाढीचा विचार केला जात नाही.तसेच प्रत्येक वेतन आयोगात मूळ पेन्शनचा घेतला जाणारा आढावा nps मध्ये घेतला जात नाही त्यामूळे त्याचा कोणताही लाभ कर्मचार्‍याला मिळत नाही.


10.nps मध्ये कर्मचार्‍याला त्याचे फंड मॅनेजर्स performance प्रमाणे निवडण्याचे स्वांतञ्य नाही.
11.10%+10% ही रक्कम पूरेशी नसून यामध्ये त्यास अंतीम वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन मिळत नाही.
आयोगाने या सर्व बाबींचा अभ्यास करून खालील शिफारशी केलेल्या आहेत.

1.annuity च्या गूंतवणूकीसाठी जीवनचक्र दृष्टीकोणाचा वापर करण्यात यावा.

संमिश्र गूंतवणूकीसाठी कर्मचार्‍याला अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात यावेत.

2. अंशदानाची रक्कम (10%+10%) ही वाढविण्याबाबत तज्ञ गट नेमून याचा फेर आढावा घेण्यात यावा व गरज असल्यास त्याप्रमाणे सूधारणा करावी.


3.शासनाकडून अंशदानाची रक्कम जमा करण्यात दिरंगाई होता कामा नये.
याबाबत कालबध्द कार्यक्रम आखून तक्रारीचा निपटारा करावा.

4.nps ची tire-2 तात्काळ लागू करण्यात यावी.

5.nps च्या अंमलबजावणीसाठी सचिव स्तरावर समिती स्थापून प्रगतीबाबतचा नियमित आढावा घेण्यात यावा.तसेच npsच्या वैयक्तिक तक्रारीसाठी लोकपालाची स्थापना करण्यात यावी.

6.nps मध्ये purchase of annuity च्या वेळेस सेवा कर लावण्यात येऊ नये तसेच निवृत्तीच्या वेळस मिळालेल्या
रक्कमेवर देखील कोणताही कर आकारु नये.

7.कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास वा इतर कारणाने तो nps मc धून बाहेर पडल्यास अतिरीक्त मदतीबाबत वेगळी योजना सुरू करावी.

8.nps बाबत असणारी अनिश्चितता दूर करण्यासाठी यंञणा निर्माण करण्यात यावी तसेच केलेले बदल,भविष्यात करण्यात येणारे बदल यास मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देऊन असणारा संभ्रम दूर करण्यात यावा.

०००

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत २५ निकष

📕 *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष* 📕

*खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.*
  *प्रगत शाळा निकष आणि गुण*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१) *पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)*

२) *शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)*

३) *शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)*

४) *प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान*
*१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)*

५) *कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)*

६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)*

७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)*

८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)*

९) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)*

१०) *वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)*

११) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)*

१२) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)*

१३) *वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)*

१४) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)*

१५) *कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)*

१६) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)*

१७) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)*

१८) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)*

१९) *मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)*

२०) *प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)*

२१) *प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)*

२२) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)*

२३) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)*

२४) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)*

२५) *कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)*
                       *सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.*

विचारपुष्प क्रमांक १४९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖*➖➖➖
*जीवन पाण्यासारखे असते.*
*म्हणूनच पाण्याला 'जीवन' असे नाव आहे.मनुष्याचे जीवन कसे असावे ? तर ते पाण्यासारखे असावे.*

     *पाणी जर वाहत असेल , आणि समोर खड्डा आला असेल , तर तो खड्डा भरल्याशिवाय ते पाणी पुढे जाणार नाही. जो तहानलेला आहे मग तो वाघ आहे गाय आहे किंबहुना आणखी कोणी जरी असेल तरी त्याचा विचार न करता पाणी त्याची तहान भागविण्यासाठी सदैव तयार असतात. त्याचप्रमाणे माणसानेही जे दुःखी कष्टी आहेत. त्यांची मदत करावी.*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

कथा क्रमांक ६६

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ६६ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ संगत*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले
"देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा"
यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका किटकाचा निर्देश करून सांगितले कि तो कीटक
तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या किटकाला शोधत
नरका पर्यंत गेले आणि त्यांनी त्या किटकाला विचारले
"सत्संगा चे काय फळ आहे तुला माहित आहे का?" कीटका ने
त्यांचे कडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला. प्रश्नाचे
उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णा कडे आले म्हणाले
देवा तो कीटक तर काही बोलल्या विनाच मृत झाला आता तुम्हीच उत्तर सांगा.देवांनी नारदां चे म्हणणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले "तेथे
पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले
पोपटाचे पिलू आहे ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल."
नारदमुनी त्या पोपटाचे पिला जवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचे कडे पाहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच. नारद मुनी मनाशीच विचार करू लागले काय
सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला ते मृत्यू पावले. अत्यंत
दुःखी होवून ते पुन्हा श्रीकृष्णा पाशी आले आणि म्हणाले "देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू पण आहो मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार
आहात" तेंव्हा देव त्यांना म्हणाले " त्याची चिंता तू करू
नकोस तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते
पहा नुकत्याच तिथे एका गाईने बछड्या ला जन्म दिलाय
तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल."दुःखी अन्त:करणाने नारदांनी तेथे जावून
त्या बछड्या च्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला;
त्यानेही नजर वळवून त्यांचे कडे पाहिले आणि ते तेथेच लुडकले.
नारद मुनी घाबरून देवांकडे कडे परत आले तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले "राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्मला आहे त्याचे कडून
तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल. नारदांनी विचार
केला आता पर्यंत कीटक, पोपट व बछड्या चे मृत्यू ने माझ्यावर काही आपत्ती आली नाही पण राजकुमाराचे जर काही बरेवाईट झाले तर माझे प्राणही संकटात येवू शकतात. तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमारा कडे गेले
आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले
आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले
सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो ? प्रश्न ऐकून
राजकुमार हसू लागला आणि म्हणाला मुनिश्रेष्ठ अजून आपण
नाही समजलात.
आहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेंव्हा मी कीटक
होतो आपण मला हा प्रश्न विचारला आणि मी मेलो आणि पोपट
झालो ; नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यातच मेलो आणि मला बछड्याचा देह प्राप्त झाला ; पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्या चा देह पडून सर्व देहा मध्ये
श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त
झाला आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व
हि प्राप्त झाले ; हे सर्व आपल्या सारख्या संतांचे दर्शनाचेच
फळ आहे. ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास
मिळतो ते धन्य आहेत.
नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमा हि कळला. "नारायण नारायण" म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले "देवा जशी आपली लीला आघाद तशीच आपली समजावून देण्याची पद्धत हि दीव्य आहे "
म्हणून मित्रांनो जिवन जगताना संगत ही खुप महत्वाची आहे
बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपुर्ण पाने फाटून जातात या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो ज्या प्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला
श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वोश्रेष्ठ योद्धा झाला
याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म , कर्ण सर्वोश्रेष्ठ
असुनही त्यांचा नाश झाला.

*तात्पर्यःआपण ज्या सोबत  रहातो त्याच्या विचारांचा, रहाणीचा* ,
*वागणीचा , अंमल हा आपल्यावर होत असतोसंगतीने विचार श्रेष्ठ अथवा दुषित होतात तेंव्हा पहा संगत कशी निवडायची ते* *"संगत धरण्यात  माणसाने सदैव सावध असले पाहिजे,  सदा  सावध  तो सदा सुखी".*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

देशभक्तीपर गीत

भारत आपुला घडवू या

एक जुटीने एक मताने
निर्धार आता करू या
चला चला रे स्वच्छ सुंदर
भारत आपुला घडवू या.

घेऊन खराटा स्वच्छ वाटा
केल्या गाडगे बाबांनी
वसा तयांचा पुढेच नेला
खेडोपाडी तुकडोजीनी
थोर संत अन् महात्म्याच
स्वप्नं पूर्ण करूया.1

सुख सम्रुधी जीवनी येते
स्वच्छतेच्यामार्गानी
रोग राईला दूर हटवु
सांगू जनांना पटवूनी
घराघरात वाडीवस्तीत
जनजागृती करूया.2

विज्ञानाची घेऊन साथ
पाऊल पुढे टाकू या
राजरत्न व्हा राष्टासाठी
अभियान हे राबवू या
समता शांती बंधुत्वाचे
नाते यातून जोडू या.3

ज्ञानरचनावादी साहित्य यादी

ज्ञानरचनावादी साहित्य
⚽⚽ज्ञानरचनावादी साहित्य ⚽⚽
ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
यादी :-
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
📚सनशाईन शिट
📚फेविकाॅल हिटेक्श लोशन
📚झाकणे
📚प्रकल्पासाठी चित्र ,
कागद
📚तक्ते
📚वेगवेगळ्या आकाराच्या
प्लास्टिक पिशव्या
📚प्लास्टिक बॉक्स
📚पणत्या , सुगडे
📚रंगीत खडे
📚गारगोट्या
📚कापुस
📚लोहचुंबक
📚भिंग
📚दुर्बीण
📚सेल , बल्ब
📚कंचे
📚पेंट,ब्रश ई.
📚सोलर पॉवर
📚छोटी मोटार
📚थर्माकोल च्या
गोळया
📚लेस
📚टाचण्या
📚स्टेपलर
📚धान्य, पदार्थ नमुणे
📚पंचिंग , टोच्या, लेस
📚शेंगांची टरफले
📚पाण्याच्या रिकाम्या
बाटल्या
📚वाळलेले भोपळे
📚विविध बिया
📚डबे
📚 माऊंट बोर्ड
📚ड्रॉइंग पेपर
📚 प्रकल्प पुस्तके
📚 चार्ट , चित्र
📚 थर्माकोल शीट
📚 फाईल
📚 फेविकॉल
📚कटर
📚 कात्री
📚 वेल्वेट कापड
📚 दाब पिन
📚 मार्कर पेन
📚 स्केच पेन
📚 पट्टी
📚नोटा सत्यप्रती
📚 डिंक
📚रंग - ब्रश
📚 चिकट टेप , रंगीत टेप
📚 वेगवेगळ्या आकाराचे
बटण , ग्लास,
डिश, बॉक्स, ट्रे, बरणी, चमचे, काड्या,
स्ट्रॉ, मणी,सुई,दोरा, रंगीत दोरे , काचेचे ग्लास ,
कापड ,
📚 गोट्या
📚वर्तमान पत्र रद्दी
📚 स्टिकर
📚प्लास्टर अॉफ पँरीस
📚खळ
📚 पताका कागद
📚 मार्बल पेपर
📚काचेच्या पट्या
📚 बांगड्या
📚 बांगडीच्या काचा
📚मेणबत्या
📚काडेपेट्या, व काड्या
📚 खोके
📚 सुतळी , तंगुस
📚 चित्रकला वही , पुस्तक
📚कार्यानुभव वही ,
पुस्तक
📚पोस्टकार्ड
📚बाभळीच्या शेंगा
📚मोजपात्र
📚चंचुपात्र , परिक्षा
नळ्या
📚 स्प्रे पंप बाटली
📚खेळणी, प्राणी ,
वाहणे, डॉक्टर किट, भांडीकुंडी, व इतर मॉडेल
📚चिमटे
📚नारळ , करवंट्या
📚कला ,
कार्यानुभवासाठी साहित्य
व इतर आनुषंगिक साहित्य.
१) भाषा
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
❇अक्षरकार्ड
❇शब्दकार्ड
❇ शब्दपट्टया
❇ वाक्यपट्टया
❇स्वरचिन्हाधारीत शब्द
❇जोडशब्द
❇ कविताफलक
❇ इंग्रजी अक्षरे
❇ मराठी-इंग्रजी वाक्ये
व इतर आनुषंगिक साहित्य.
💈💈इंग्रजी💈💈
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
🔆इंग्रजी अक्षरे
🔆 मराठी-इंग्रजी वाक्ये
🔆Singular-plural
🔆 Verb form
🔆 Word Hanger
🔆 Related words
🔆 Rhyming words
🔆 Synonymous
🔆 Antonyms
🔆 Capital-Small letters A,B,C,D
🔆 Word formation
And some essential
३)गणित
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
☘संख्याकार्ड
☘ अंककार्ड
☘भौमितीक आकार
☘लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा
☘नाणी -नोटा
☘घड्याळ
☘चित्र स्टँम्प
☘बेरीज- वजाबाकी मॉडेल
☘मनी माळा
☘उजळणी अंकात - शब्दात
☘चिन्ह + - × ÷ = < >
☘ रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा
☘दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे
☘वर्ग व वर्गमुळ
☘अंक १—९
☘लहान-मोठे संख्या
व इतर आनुषंगिक साहित्य

विचारपुष्प क्रमांक १५०

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. एकमेकांच्या मदतीने त्याने स्वतःचा विकास करून घेतला.या विकासाला सहकार या तत्वाचा हातभार लाभला.' जे काम एकट्याने करणे शक्य नाही , ते अनेकांचे हात एकत्र आल्याने अगदी सहजसाध्य होते '.*
     
      *गवताची एक काडी अगदी कुचकामी असते. पण अशा अनेक काड्या एकत्र करून वळलेला दोर मदमत्त हत्तीलाही बांधून ठेवू शकतो.*
*सहकाराचे हे महत्त्व ज्यांनी ओळखले , त्यांनी एकमेकांना सहाय्य केले आणि अशक्य वाटलेली पर्वतासमान कामे चुटकीसरशी पार पाडली.*
   
  *स्वातंत्र्योत्तरकाळात आपल्या देशाने हा मंञ शिरोधार्य मानला.*
*' विनासहकार , नाही उद्धार !'*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन /तथा समूह प्रशासक🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

विचारपुष्प १४८

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. एकमेकांच्या मदतीने त्याने स्वतःचा विकास करून घेतला.या विकासाला सहकार या तत्वाचा हातभार लाभला.' जे काम एकट्याने करणे शक्य नाही , ते अनेकांचे हात एकत्र आल्याने अगदी सहजसाध्य होते '.*
     
      *गवताची एक काडी अगदी कुचकामी असते. पण अशा अनेक काड्या एकत्र करून वळलेला दोर मदमत्त हत्तीलाही बांधून ठेवू शकतो.*
*सहकाराचे हे महत्त्व ज्यांनी ओळखले , त्यांनी एकमेकांना सहाय्य केले आणि अशक्य वाटलेली पर्वतासमान कामे चुटकीसरशी पार पाडली.*
   
  *स्वातंत्र्योत्तरकाळात आपल्या देशाने हा मंञ शिरोधार्य मानला.*
*' विनासहकार , नाही उद्धार !'*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन /तथा समूह प्रशासक🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

उपक्रम शुद्ध शब्दाचा भाग २ते ६ पर्यंत

[9/15, 7:07 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       *☘शब्दमाला भाग क्र.: २☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 अ🔹*

*🔰१) अखिलेश*


*🔰२) अखिल*


*🔰३) अख्खा*


*🔰४) अगणित*


*🔰५) अगतिक*


*🔰६) अगत्य*


*🔰७) अगत्यपूर्वक*


*🔰८) अगम्य*


*🔰९) अगस्ति*


*🔰१०) अगस्ता*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[9/15, 7:11 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       *☘शब्दमाला भाग क्र.: ३☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹अ 🔹*

*🔰१) अगस्त्य*


*🔰२) अगोचर*


*🔰३) अग्निमांद्य*


*🔰४)  अग्नि*


*🔰५) अग्नी*


*🔰६) अग्निदिव्य*


*🔰७) अग्निपूजा*


*🔰८) अग्निबाण*


*🔰९) अग्निरथ*


*🔰१०) अग्निहोञ*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[9/15, 7:14 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       *☘शब्दमाला भाग क्र.: ४☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 अ 🔹*

*🔰१) अचूक*


*🔰२) अर्चनीय*


*🔰३) अच्युत*


*🔰४) अचिर*


*🔰५) अचंबित*


*🔰६) अघोरी*


*🔰७) अघटित*


*🔰८) अग्रणी*


*🔰९) अग्रभाग*


*🔰१०) अग्रज*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[9/15, 7:22 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: ५ ☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 अ 🔹*

*🔰१) अजीर्ण*


*🔰२) अजीव*


*🔰३) अजिजी*


*🔰४) अजिंक्य*


*🔰५) अजापुञ*


*🔰६) अजातशञू*


*🔰७) अजातशञु*


*🔰८) अजागळ*


*🔰९) अजस्ञ*


*🔰१०) अजमास*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[9/15, 7:27 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: ६ ☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 अ 🔹*

*🔰१) अडुळसा*


*🔰२) अडाणी*


*🔰३) अडवणूक*


*🔰४) अडमूठा*


*🔰५) अडतीस*


*🔰६) अठ्ठेचाळीस*


*🔰७) अठ्ठावन्न*


*🔰८) अठ्ठावीस*


*🔰९) अठ्ठयाऐंशी*


*🔰१०) अट्टहास*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
[9/15, 7:31 PM] प्रमिलाताई सेनकुडे: 💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  *☘शब्दमाला भाग क्र.: ७ ☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
        *🔹 🔹*

*🔰१) अंतर्भूत*


*🔰२) अंतर्भाव*


*🔰३) अंतर्गत*


*🔰४) अंतर्यामी*


*🔰५) अतर्क्य*


*🔰६) अंतरात्मा*


*🔰७) अणू*


*🔰८) अणु*


*🔰९) अणुरेणू*


*🔰१०) अणकुचीदार*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
*ता.हदगाव जि.नांदेड.*

http://www.pramilasenkude.blogspot.in

*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

कथा क्रमांक ६५

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ६५ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻श्रमाची पुजा* ♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियातील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावायास गेला होता.*

*मजूरांना वाटण्यासाठी फाउंटनपेन , चाँकलेट वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मजूरांच्या चाळीत जाऊन त्यांना तो ते बक्षिस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे आला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही.*

    *तो म्हणाला , "घ्या , मी प्रेमाने देत आहे ".  ते मजूर म्हणाले , " स्वतःच्या श्रमाने मिळवावे, दुसऱ्याचे दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आळस, मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयचा.या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे ."*

*तात्पर्यः स्वावलंबन ,तेज श्रमाची पूजा ह्याचे महत्त्व सर्वांनी जाणले पाहिजे.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन*
*समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

गणितीय सुञे

🍁🌼🍁🌼🍁🌼🍁🌼🍁🌼🍁

 *🔰गणितीय सूत्र 🔰*
=======================

*महत्त्वाची सूत्रे/नियम/व्याख्या*
 [ *ल.सा.वि.आणि म.सा.वि*]
[ *क्षेत्रफळ व परिमिती* ]  
++++++++++++++++++++++++
     🔷 *ल.सा.वि.* - लघुत्तम साधारण विभाज्य
     🔷 *म.सा,वि.* - महत्तम साधारण विभाजक
     🔷 *दोन मूळ संख्यांचा म.सा.वि. नेहमी 1 च येतो*.
     🔷 *दोन मूळ संख्यांचा ल.सा.वि. हा त्या संख्यांचा गुणाकार असतो*.
     🔷 *दोन लगतच्या सम संख्यांचा म.सा.वि. नेहमी 2 असतो*.
     🔷 *ल.सा.वि. × म.सा.वि. = पहिली संख्या × दुसरी संख्या*
     🔷 *ल.सा.वि. × म.सा.वि*. = दोन संख्यांचा गुणाकार
××××××××××××××××××××××××
      *💠क्षेत्रफळ व परिमिती💠*
========================

 *🔶 त्रिकोणाचे क्षेत्रफळ* =   ½  × पाया उंची
 *🔶 चौरसाचे क्षेत्रफळ* = बाजूचा वर्ग
 *🔶 आयताचे क्षेत्रफळ* = लांबी × रुंदी
 *🔶 समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ* =1/2 × पाया × उंची
 *🔶 त्रिकोणाची परिमिती* = तिन्ही बाजूंची बेरीज
 *🔶 चौरसाची परिमिती* = 4 × बाजू
 *🔶 आयताची परिमिती* = 2 × (लांबी + रुंदी)
 *🔶 समभूज चौकोनाची परिमिती* = 4 × बाजू
 *🔶 आयताची लांबी* = (परिमिती ÷ 2 ) – रुंदी
 *🔶 आयताची रुंदी* = (परिमिती ÷ 2) – लांबी
 *🔶 चौरसाची बाजू* = परिमिती ÷ 4
 *🔶 समभूज त्रिकोणाची परिमिती* = 3 × बाजू    
 *🔶 समभूज त्रिकोणाची बाजू* =परिमिती ÷ 3
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
  *✍🏼संकलन / समूह प्रशासक*
  *प्रमिलाताई सेनकुडे ( शिंदे )*
*******************************
  *©मराठीचे शिलेदार समुह*
 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

संक्षिप्त नावाची सुची

☘📚=============📚☘

🔵 *संक्षिप्‍त नाव व सम्पूर्ण नाव* 🔵

 👉डॉ.बाबासाहेब आम्बेडकर

डॉ. भिमराव रामजी आम्बेडकर

👉संत ज्ञानेश्‍वर

ज्ञानेश्‍वर विठ्ठलपंत कुलकर्णी

👉संत नामदेव

नामदेव दामाजी रेळेकर

👉संत तुकाराम

तुकाराम बोल्‍होबा अंबिले

👉समर्थ रामदास

नारायण सूर्याजीपंत ठोसर

👉गाडगेबाबा

डेबूजी झिंगराजी जाणोरकर

👉राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज

माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्मभट)

👉भगिनी निवेदिता

मार्गारेट एलिझाबेथ नोबल

👉महात्‍मा गांधी

मोहनदास करमचंद गांधी

👉सेनापती बापट

पांडुरंग महादेव बापट

👉सार्वजनिक काका

गणेश वासुदेव जोशी

👉बाबा आमटे

मुरलीधर देविदास आमटे

👉अण्‍णा हजारे

किसन बाबूराव हजारे

👉महाराज सयाजीराव गायकवाड

गोपाळ काशिनाथ गायकवाड

👉इतिहासाचार्य राजवाडे

विश्‍वनाथ काशिनाथ राजवाडे

👉राजर्षी शाहू महाराज

यशवंतराव जयसिंगराव घाटगे

👉रँग्‍लर परांजपे

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

👉स्‍वामी दयानंद सरस्‍वती

मूळशंकर अंबाशंकर तिवारी

👉स्‍वामी विवेकानंद

नरेंद्रनाथ विश्‍वनाथ दत्त

👉ज्ञानकोशकार केतकर

श्रीधर व्‍यंकटेश केतकर

👉मदर टेरेसा

अॅग्‍नीस गॉकशा वाजक शियू

👉के. आर. नारायण

केचेरेल रामण नारायणन

👉एच. डी. देवेगौडा

हरदनहळ्ळी दौडेगौडा देवेगौडा

👉व्‍ही. शांताराम

शांताराम राजाराम वनकुद्रे

👉पी. व्‍ही. नरसिंहराव

पाम्‍लामूर्ती व्‍यंकटरामय्‍या नरसिंहराव

👉दादासाहेब फाळके

धुंडीराज गोविंद फाळके

👉टी. एन. शेषन

तिरूनिल्‍लाई नारायणन अय्‍यर शेषन

👉पी. ए. संगमा

पुर्णो आयटोक संगमा

👉दलाई लामा

तेन्‍झीन गायात्‍सो

👉कर्मापा लामा

कर्मापा युगिन त्रिनले दोरजी

👉स्‍वामी रामानंद तीर्थ

व्‍यंकटेश भगवानराव खेडगीकर

👉बिल क्लिंटन

विल्‍यम जोफरसन क्लिंटन

👉पी. टी. उषा

पिलूवालकंडी टेकापरविल, उषा

👉कपिल देव

कपिलदेव रामलाल निखंज

👉माईक टायसन

मलिक अब्‍दुल अजीज

👉पेले

एडसन अरांतेस डो नासिमेंटो

👉डॉ. ए. पी. जे. अब्‍दुल कलाम

डॉ. अबुल पाकिर जैनुलब्‍दीन अब्‍दुल कलाम.

☘📚....... *संग्रह* .......📚☘

उपक्रम शुद्ध शब्द भाग १

💠⚜💠⚜💠⚜💠⚜💠⚜
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
        *♻ शुद्ध शब्दकोश ♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
       *☘शब्दमाला भाग क्र.: १ ☘*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
              *🔹अ 🔹*

*🔰१) अकल्पित*


*🔰२) अकल्पिता*


*🔰३) अकस्मात*


*🔰४) अकाउंट*


*🔰५) अकालिक*


*🔰६) अकालीन*


*🔰७) अकृञिम*


*🔰८) अक्कल*


*🔰९) अक्रिय*


*🔰१०) अखंडित*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    *🙏संकलन/समूह प्रशासक🙏*
    *✍प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
           📞9403046894
      *जि.प.प्रा.शा.वाटेगाव*
      *ता. हदगाव, जि. नांदेड*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

कबिर दोहा

कबीर वचनामृत(दोहा)  
—————————

 कबीर संगी साधु का,
 दल आया भरपूर | इन्द्रिन को तब बाँधीया,
या तन किया धर ||

अर्थ   – सन्तों के साधी विवेक-वैराग्य, दया, क्षमा, समता आदि का  दल जब परिपूर्ण रूप से ह्रदय में आया, तब सन्तों ने इद्रियों को रोककर शरीर की व्याधियों को धूल कर दिया | अर्थात् तन-मन को वश में कर लिया |
🙏 सुप्रभात 🙏

कळत नाही भाऊ मले कविता संकलित

कळत नाई भाऊ मले
      कसं सांगू तुमाले  |
कमी काऊन लेखता तुमी
      जिल्हा परिषद शाळेले ||
पोषण आहार, पुस्तकं
       कपडे इथं भेटतात |
गरिबाचे पोरं सारे
         याच शाळेत शिकतात ||
बंद झाली पाटी आता
        कमी झाला फळा |
जिकडं तिकडं झाल्या आता
         डिजीटल शाळा ||
ज्ञानरचना वादानं त
          कहरचं  केला  |
क-२ वाला पोरगा एकदम
          अ-२ वरचं नेला  ||
स्कॉलरशिप,नवोदयची
          स्पर्धा इथं घेतात |
 विज्ञान प्रदर्शना मंधी
          मेडल घेऊन येतात ||
नाई इथं फी कोणती
        नाई इथं डोनेशन |
वर्गामधे  शिकवल्यावर
        हवी कशाला ट्यूशन ||
जिकडे तिकडे कॉन्वेंटचा
        होत आहे प्रचार  |
कोण म्हणतय  भाऊ इथं
         पोरं नाहीत हुशार  ||
एक वेळ जि.प. शाळेत
          येऊन  तर बघा  |
उत्तर  दयायला  प्रश्नांचे
         वर्ग  दिसेल उभा.......
             सारा वर्ग दिसेल उभा ||

🏵 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

व्य व्याकरण सामान्य ज्ञान माहिती

💠🌸💠🌸💠🌸💠🌸💠🌸
〰〰〰〰〰〰〰〰〰
*🎀 एक व अनेक* 🎀
〰〰〰〰〰〰〰〰〰

खालील शब्दांचे  *एकवचन व अनेकवचन* सारखेच असते
देव----देव
खडू---खडू
कवी---कवी
उंदीर----उदीर
शञू----शञू
लाडू----लाडू
तेली-----तेली
वाघ-----वाघ
राक्षस---राक्षस
मनुष्य ---मनुष्य
बैल----बैल
दगड ---दगड
साप----साप
गरुड---गरुड
पक्षी ----पक्षी
हत्ती ---हत्ती
गुरु---गुरू
भाषा ---भाषा
पुजा----पुजा
दिशा ---दिशा
सभा----सभा
विद्या ---विद्या
आज्ञा ---आज्ञा
<><><><><><><><><><><><>
*🌷संकलन/समुह प्रशासक*
    *प्रमिलाताई सेनकुडे*

*©मराठीचे शिलेदार समुह*
〰〰〰〰〰〰〰〰〰

मँडम ( कविता रचना) संकलित

* मॅडम *

मॅडम , तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता

मॅडम ,
तुमचंही एक घर असेल
नवरा असेल , सासू असेल ,
सासरा असेल , दीर असेल
घरात सारखी पीरपीर असेल
जाऊ बाई जोरात असतील
नणंद बाई तोऱ्यात असतील
तुम्हाला छोटी छोटी मुलं असतील
तुमच्या बागेत फुलं असतील
सर्वांसाठी तुम्ही
अहोरात्र झिजता
आणि तरीही , मॅडम
तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता

तुमच्याही घरात
भांड्याला भांडे लागत असणारच
कुणी आपुलकीने
तर कुणी द्वेषाने वागणारच
कुणी रुसणार , कुणी फुगणार
कुणी रागवणार , कुणी जागवणार
कुणी भरवणार , कुणी जीरवणार
मन मारून तुम्ही
सगळ्यांचच मन राखता
आणि तरीही , मॅडम
तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता

सासऱ्याची एकादशी
सासूचा प्रदोष
नवरा म्हणतो मटण कर
त्याचा काय दोष
दीर म्हणतो गरम वाढा
नणंद म्हणते उष्टी काढा
आजेसासूची गोळीची वेळ
मुलं म्हणती आमच्याशी खेळ
नवरा बघतो बेड मध्ये वाट
नखरे त्याचे सतराशे साठ
आल्या गेल्याचही तुम्ही
किती बेवार बघता
आणि तरीही , मॅडम
तुम्ही किती छान दिसता
जितक्या छान दिसता
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता

तुम्हालाही मन आहे
कोण जाणतं ?
तुम्हालाही भावना आहे
कोण जाणतं ?
तुम्हीही माणूस आहात
कोण माणतं ?
त्यांना तुमचं काम हवं
कमावून आणलेलं दाम हवं
तुमची माया हवी
तुमची अख्खी काया हवी
विनातक्रार तुम्ही सारं
कसं काय सोसाता ?
पण जाऊद्या , मॅडम
तुम्ही फार छान दिसता
जितक्या छान दिसता
त्यापेक्षाही छान तुम्ही हसता


हसु जर आले तर कविता संकलित

हसू जर आलं तर,
खळखळून हसावं...
   हास्य असं की जे,
   मुखावर ओसंडून वाहावं...!!

आलाच कंठ दाटुन,
तर रडावं मनसोक्त...
   साठले जे भाव सारे,
   करावं त्यांना ही मुक्त...!!

बोलावसं वाटलं कधी,
नक्कीच व्हावं व्यक्त...
   माणुस मात्र असावा,
   अगदी जवळचा फक्त....!!

कौतुक वाटलं करावसं,
तर ते मनापासून यावं...
   खोटं आणि वरवरचं,
   तर ते कधीच नसावं...!!

थोडसं राखावं भान,
कुणावर करताना टीका...
   नंतरच लक्षात येतात,
   चुकून घडलेल्या चुका....!!

प्रेम करावं कुणावरही
त्याला सीमा नसावी....
   भावनाच इतकी गोड,
   जी अखंड जपावी...!!

रागही आलाच कधी,
तोही असावा लटका...
   फार काळ टिकु नये,
   असावा एखादी घटका....!!

शब्दाने शब्द वाढू नये,
कधी ताणू नये जास्त...
   बोलून मिटवावं सारं,
   हेच सगळ्यात रास्त...!!

कधी लागु देऊ नये,
अबोल्याचं कोंदण...
   झालंच जर कधी,
   चुकून एखादं भांडण...!!

अती भावुक नसावं,
नसावं अती कोरडं...
   समसमानच राखावं,
   दोघांचंही पारडं...!!

जरी असतील नेहमी
सगळेच आपणा सहित,
   कुणालाच कधी धरु नये,
   कायमचंच गृहीत...!!

केलेल्याची जाणीव,
सदा मनात असावी...
   कृतार्थ भावाची रेषा,
   सदा डोळ्यात दिसावी...!!

असावा विश्वासाचा,
एक भरभक्कम पाया...
   त्याशिवाय सारं असुन,
   सगळचं जाईल वाया....!!

गोष्टी छोट्या छोट्या,
पण ठेवलं जर भान...
   नात्यांची सुरेल गुंफण,
   भासेल अधिकच छान....!

कोणीतरी घरी मोठे पाहिजे

🏠 *: घरात मोठ कुणीतरी पाहीजेच...👵👴*

पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी (वयस्कर) माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा . कुठल्याही कार्याचा श्रीगणेशाय करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा निर्णय अंतिम असायचा, ते म्हणतील तीच पुर्व दिशा सगळे निमुटपणे मानायचे व त्यांचा आदेश कृतीत आणायचे. त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील मोठ्यांचे...!!
आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागला......        स्वयंपाक खोली काय अन्  देवघर काय सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली.......          
मोठी माणसं नाहीसी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे . मर्यादा , धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहील्या आहेत . पूर्वी ह्याच गोष्टी , चालिरिती घरातील मोठी माणसे सांगायची.....
*म्हणून  🏠 घरात मोठी माणसे पाहीजेच......*
संध्याकाळी दिवे लावणीला शुभमकरोति - रामरक्षा चा सूर कानावर पडलाच पाहीजे......    रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहीजे....
 रात्रीच उरलेल अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणार कुणीतरी पाहीजे.......
मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारे कुणीतरी पाहीजे . चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला ....
🏠 *घरात कुणीतरी मोठ पाहीजे हो......*
एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं......
टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण का करावं यामागच कारण उत्तमरित्या पटवून देणारं.......
बाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं...
आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणार तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणार ......
*खरच 🏠घरात कुणीतरी मोठ पाहीजेच.*.....
पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर...
आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर...
लिंबू-मिरची ला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन...
एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबड मुख असू देत की कमी ऐकू येणारे कान....
कसं का असेना...सांगसवर करणारं .......
*🏠घरात कुणीतरी मोठ पाहीजेच.*ज्या झाडाला फळ-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसेल तरी निदान सावली तर देते, त्या सावलीत आपली अनेक कामे सहज होतात. घरातील मोठी-वयस्कर माणसं ही तशीच असतात...
त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोक ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहीजेच.
🏠 *घरात मोठ कुणीतरी पाहीजेच*... 👵 👴 

माझी शाळा माझा उपक्रम

📝🍃📝🍃📝🍃📝

🔰 *माझी शाळा माझा उपक्रम🔰*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
         *🔶मापन*🔶
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*वर्ग-३रा*
*विषय-गणित*
*एक किलो ग्रॅम , अर्धा कि.ग्रॅम इ.....वजन (वस्तूमान)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*साहित्य-दांडीचा तराजू काटा , प्रमाणित वजनमापे(वह्या ,पुस्तके ,डबे, मिठपुडा बिस्किट पुडा धान्य )   इ. ..*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*विद्यार्थ्यांना मापन ह्याची संकल्पना स्पष्ट करणे* दोन्ही पारड्यांतील वजन समान झाले की,  दोन्ही पारडी एकाच पातळीत येतात  व मधला दर्शक काटा मधोमध स्थिर होतो हे सर्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले व नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांस संधी देऊन त्यांच्या कृतीयुक्त सहभागाव्दारे  स्पष्टिकरन दिले.आणि  सराव घेतला.
शैक्षणिक साहीत्याचा वापर व कृतीयुक्त सहभाग यामुळे  ज्ञानाचे दृढीकरण झाले.व त्यांना व्यवहारातील ज्ञान ह्याची पूर्वतयारी झाली.तसेच विद्यार्थ्यांना वजनाचे विविध प्रकार व माहिती सांगितली.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*उद्दिष्ट-एकाच वस्तूंचे वजन प्रमाणित मापांच्या साहाय्याने कोणीही केले तरी ते समानच भरते.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    🙏 *शब्दांकन*🙏
      ✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*
*जि.प.प्रा.शा.वाटेगाव           ता.हदगाव जि. नांदेड*
☘🔰☘🔰☘🔰☘

कबुर दोहा

कबीर वचनामृत(दोहा)
—————————
बहते को मत बहन दो,
 कर गहि एचहु ठौर | कह्यो सुन्यो मानै नहीं,
 शब्द कहो दुइ और ||

अर्थ    – कबीरजी समझाते हैं की बहते हुए को मत बहने दो, हाथ पकड़ कर उसको मानवता की भूमिका पर निकाल लो | यदि वह कहा-सुना न माने, तो भी निर्णय के दो वचन और सुना दो |

आयुष्य कविता

✳आयुष्य✳

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतेय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी…!!
एक-मेकांची सुख दु:खे
एक-मेकांना कळवावी

 बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोप असतं…
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असतं…
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात…
तोंड देता आले तर
संकट ही शुल्लक असतं…
वाटायला गेलं तर
अश्रूंत ही समाधान असतं…
पचवायला गेलं तर
अपयश ही सोपं असतं…
हसायला गेल तर
रडणेही आपल असतं…
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपं असतं…

 आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.
चांगली पानं मिळणं
आपल्या हातात नसतं.
पण
मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणं,
यावर आपलं यश
अवलंबून असतं..

अश्रु नसते डोळ्या
मधे तर डोळे इतके
सुंदर असले नसते..!
दुःख नसते ह्रदयात तर
धडकत्या ह्रदयाला काही
किंमत उरली नसती..!
जर पुर्ण झाल्या असत्या
मनातील सर्व इच्छा तर
भगवंताची काहीच गरज
उरली नसती..!!

 आयुष्य पण हे
एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची
काढायची हे नियतीच्या
हातात असले तरी
तिच्यात कोणते व कसे
रंग भरायचे हे आपल्या
हातात असते.

आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षण-भंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..

 कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

 पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..

आयुष्य थोडसच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ
लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं पण..
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की..घेणा-याची
ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की..
स्वार्थाचं ही भानं नसावं,
आयुष्य असं
जगावं की..मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर...

कथा ः-- वाणी पर नियंत्रण रखे ( संकलन )

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

       *"वाणी पर नियंत्रण रखें"-*

एक बार एक बूढ़े आदमी ने अफवाह फैलाई कि उसके
पड़ोस में रहने वाला
नौजवान चोर है l
यह बात दूर - दूर तक फैल गई आस - पास के लोग उस नौजवान
से बचने लगे l नौजवान परेशान हो गया कोई उस पर विश्वास
ही नहीं करता था l
तभी गाँव में चोरी की एक
वारदात हुई और शक उस नौजवान पर गया उसे गिरफ्तार कर लिया
गया l
लेकिन कुछ दिनों के बाद सबूत के अभाव में वह निर्दोष साबित हो
गया l
🍂🍃
निर्दोष साबित होने के बाद वह नौजवान चुप नहीं बैठा
उसने बूढ़े आदमी पर गलत आरोप लगाने के लिए
मुकदमा दायर कर दिया पंचायत में बूढ़े आदमी ने अपने
बचाव में सरपंच से कहा l
'मैंने जो कुछ कहा था, वह एक टिप्पणी से अधिक
कुछ नहीं था किसी को नुकसान पहुंचाना
मेरा मकसद नहीं था l
सरपंच ने बूढ़े आदमी से कहा, 'आप एक कागज के
टुकड़े पर वो सब बातें लिखें,
जो आपने उस नौजवान के बारे में कहीं
थीं, और जाते समय उस कागज के
टुकड़े - टुकड़े करके घर के रस्ते पर फ़ेंक दें कल फैसला सुनने
के लिए आ जाएँ
बूढ़े व्यक्ति ने वैसा ही किया l
🍂🍃
अगले दिन सरपंच ने बूढ़े आदमी से कहा कि फैसला
सुनने से पहले आप
बाहर जाएँ और उन कागज के टुकड़ों को,
जो आपने कल बाहर फ़ेंक दिए थे,
इकट्ठा कर ले आएं l
बूढ़े आदमी ने कहा मैं ऐसा नहीं कर
सकता उन टुकड़ों को तो हवा कहीं से
कहीं उड़ा कर ले गई होगी अब वे
नहीं मिल सकेंगें मैं
कहाँ - कहाँ उन्हें खोजने के लिए जाऊंगा ?
🍂🍃
सरपंच ने कहा 'ठीक इसी तरह, एक
सरल -
सी टिप्पणी भी
किसी का मान - सम्मान उस सीमा तक
नष्ट कर सकती है,
जिसे वह व्यक्ति किसी भी दशा में दोबारा
प्राप्त करने में सक्षम नहीं हो सकता l
इसलिए यदि किसी के बारे में कुछ अच्छा
नहीं कह सकते, तो चुप रहें l
वाणी पर हमारा नियंत्रण होना चाहिए, ताकि हम शब्दों
के दास न बनें l'

समानर्थी म्हणी ( संकलन)


समानार्थी म्हणी :

आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
खाण तशी माती - बाप तसा बेटा
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण   

स्वामी विवेकानंंद

🌷स्वामी विवेकानंद कहते हैं ... "कि तुम मुझे पसंद करो या मुझसे नफरत, दोनों मेरे पक्ष में हैं।"

"क्योंकि अगर तुम मुझे पसंद करते हो तो, मैं आपके दिल में हूँ, और अगर तुमे मुझ से नफरत करते है,तो मैं आपके मन में हूं !!"🌷
  🌹कर्म करो तो फल मिलता है,
       आज नहीं तो कल मिलता है।
जितना गहरा अधिक हो कुँआ,
        उतना मीठा जल मिलता है ।
जीवन के हर कठिन प्रश्न का,
        जीवन से ही हल मिलता है।

खूशी का अर्थ

*✍🏻“जीवन में खुशी का अर्थ लड़ाइयाँ लड़ना नहीं,बल्कि उन से बचना है।*
        *कुशलतापूर्वक पीछे हटना भी अपने आप में एक जीत है।”*
      *🌺क्योकि🌹*
*"अभिमान"की ताकत फरिश्तो को भी"शैतान"बना देती है,और*
*"नम्रता"साधारण व्यक्ति को भी "फ़रिश्ता"बना देतीहै।*
       *🌹हँसते रहिये हंसाते रहिये🌹*
         *🌹सदा मुस्कुराते रहिये🌹*
             
👉🏻" *आयुष्यातजास्त सुख मिळाले*
          *तर वळून बघा,*
     *मी तुमच्या मागे असेन*
*पण दुःखामध्ये वळून बघु नका*
  *कारण तेव्हा मी मागे नाही*
   *तुमच्या सोबतच असेन...*

विचारधन

✍🏻 विचारधन

लाइफ जगायची‬ असेल तर,
पाण्यासारखी‬ जगा.
कुणाशीही‬ मिळा मिसळा,‎एकरुप‬ व्हा;
पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!
   
 "जगाला काय आवडतं ते करु  नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड," बनेल. .!!

मुलाखत सुख और दुःख की

🍂🍃अचानक एक मोड़ पर सुख और दुःख की मुलाकात हो गई
             दुःख ने सुख से कहा : -
          तुम कितने भाग्यशाली हो ,
जो लोग तुम्हें पाने की कोशिश में लगे रहते हैं....
         सुख ने मुस्कराते हुए कहा : -
         भाग्यशाली मैं नहीं तुम हो...!
   दुःख ने हैरानी से पूछा : - "वो कैसे?
सुख ने बड़ी ईमानदारी से जबाब  दिया : -
वो ऐसे कि तुम्हें पाकर लोग अपनों को याद करते हैं ,
लेकिन मुझे पाकर सब अपनों को भूल जाते हैं

मनाला दार असते तर ? ( कविता संकलित )

एक सुंदर कविता......

खरंच मनाला दार असते तर
एखाद्याला आत घ्यायचे कि नाही हे ठरवता आले असते
नको ते विचार मनातून काढून टाकता आले असते
मनाला हसवणाऱ्या क्षणांना कुलुपबंद करता आले असते.

खरंच मनाला दार असते तर
आयुष्यातून जाणाऱ्या व्यक्ती च्या आठवणींना पण काढले
असते
आज हातात काही नसताना,
मनाला उद्याची स्वप्न पाहण्यापासून लांबच ठेवले असते.

खरंच मनाला दार असते तर
नाजुकशा त्या मनाला सगळ्यांपासून वाचवून ठेवले असते
दुसर्यांच्या मनाला जपतो तसं आपल्याही मनाला जपता आले असते
दाराला कुलूप लावून मनाला जगापासून लपवले असते
अनुभवातलं शहाणपण न देता, फक्त निरागस ठेवले असते!!!!

जर मनाला दार असते तर..

विचारपुष्प क्रमांक १४६

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖

*पाऊस पडायला लागल्यावर सारेच पक्षी कोणत्या तरी आडोशाला जाऊन थांबतात.*
 *पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांपेक्षाही उंचावर जाऊन ऊडतो.*
*समस्या या प्रत्येकाला असतात पण तुमचा दृष्टिकोन तुमच्या जगण्याला दिशा देतो.*

*जीवनात‪ अडचणी‬ त्याच व्यक्तीला येतात*
*जी नेहमी‪ जबाबदारी‬ उचलायला तयार असते;*
*जबाबदारी घेणारे कधी‪ ‎हरत‬ नाहीत,*
*ते‪ जिंकतात‬ किंवा‪ शिकतात‬..*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

आरोग्यदायी लिंबू ( संकलन)

🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏

🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹

😀स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

😀भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

🌹सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

😀सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

🌹लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

🌹लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..

😀लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

😀कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

😀तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

😀विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

😀लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..

😀लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

😀जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

😀लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

😀आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..

🙏म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..

       🙏डॉ. विकास बाबा आमटे🙏
                 आनंदवन

माणूस ( कविता )

*माणूस स्वस्त झालायं*

मी पाहिले, पैसे पडले
लगेच त्याने उचलले..
पण माणूस जेव्हा पडला
तो हसून निघून गेला..

तेव्हा कळले मला..
पैश्याला भाव आलायं
माणूस म्हणून माणूस..
खुप स्वस्त झालायं

घरातील आई बाबा
रस्त्यावरआले..
अन् रस्त्यावरील,
 कुत्रा मांजर
घरात राहू लागले..

अरे खरच...!
माणूस खुप स्वस्त झालायं..
सुख दुःखात, कोणीच कोणाच्या
कामा नाही आलायं..

पैशाच्या मागे लागला
सर्वच विसरून गेला,
नात्याचे भान राहीले
ना-त्याचे त्याला भान उरले,
बेभान होऊन,तो स्वत्वाला विसरला....

*माणूस*
*माणूस*


*माणूस स्वस्त झालायं....*

कहा पर बोलना है

कहाँ पर बोलना है
और कहाँ पर बोल जाते हैं।
जहाँ खामोश रहना है
वहाँ मुँह खोल जाते हैं।।

कटा जब शीश सैनिक का
तो हम खामोश रहते हैं।
कटा एक सीन पिक्चर का
तो सारे बोल जाते हैं।।

नयी नस्लों के ये बच्चे
जमाने भर की सुनते हैं।
मगर माँ बाप कुछ बोले
तो बच्चे बोल जाते हैं।।

बहुत ऊँची दुकानों में
कटाते जेब सब अपनी।
मगर मज़दूर माँगेगा
तो सिक्के बोल जाते हैं।।

अगर मखमल करे गलती
तो कोई कुछ नहीँ कहता।
फटी चादर की गलती हो
तो सारे बोल जाते हैं।।

हवाओं की तबाही को
सभी चुपचाप सहते हैं।
च़रागों से हुई गलती
तो सारे बोल जाते हैं।।

बनाते फिरते हैं रिश्ते
जमाने भर से अक्सर।
मगर जब घर में हो जरूरत
तो रिश्ते भूल जाते हैं।।

विश्व की जानकारी


✨🌸✨🌺✨🌸✨🌺
रोचक जानकारी #
1. विश्व का सबसे अमीर देश स्विटजरलैंड है।:j
2. सऊदी अरब मेँ एक भी नदी नही है।
3. विश्व का सबसे दानी आदमी अमेरिका का राकफेलर है जिसने अपने जीवन मेँ सार्वजनिक हित के लिए 75 अरब रुपए दान मेँ दे दिए।
4. सबसे महँगी वस्तु यूरेनियम है।
5. दक्षिण ऑस्ट्रेलिया मेँ आयार्स नामक पहाडी
प्रतिदिन अपना रंग बदलती है।
6. विश्व मेँ रविवार की छुट्टी 1843 से शुरु हुई थी।
7. सारे संसार मेँ कुल मिलाकर 2792 भाषाएँ हैं।
8. फ्रांस ऐसा देश है जहां मच्छर नहीं होते हैं।
9. दक्षिण अफ्रिक में कोबरा नामक वृक्ष के पास इंसान के जाते ही उसकी डालियाँ उसे जकड लेती है और तब तक नही छोड़ती जब तक वो प्राण ना त्याग दे ।
10. नार्वे देश में सूरज आधी रात में चमकता हैं।
..............
जानकारी रोके नहीं दूसरों को दे।
ज्ञान बाटने से बढ़ता है!🍁
,
🌍विश्व कासामान्य ज्ञान🌍

🌍 विश्व में भारत के अलावा 15 अगस्त को ही स्वतन्त्रता दिवस और किस देश में मनाया जाता है?
👍:- कोरिया में

🌍 विश्व का ऐसा कौन सा देश है जो आज तक किसी का गुलाम नहीं हुआ?
👍:- नेपाल

🌍  yy पुराना समाचार पत्र कौन सा है?
👍:- स्वीडन आफिशियल जनरल (1645 में प्रकाशित)

वि🌍 विश्व में कुल कितने देश हैं?
👍:- 353

🌍 विश्व में ऐसा कौन सा देश है जहाँ के डाक टिकट पर उस देश का नाम नहीं होता?
👍:- ग्रेट ब्रिटेन

🌍 विश्व की सबसे बड़ी मस्जिद कौन सी है?
👍:- अलमल्विया (इराक)

🌍 विश्व का किस देश में कोई भी मंदिर-मस्जिद नहीं है?
👍:- सउदी अरब

🌍 विश्व का सबसे बड़ा महासागर कौन सा है?
👍:- प्रशांत महासागर

🌍 विश्व में सबसे बड़ी झील कौन सी है?
👍:- केस्पो यनसी (रूस में)

🌍 विश्व का सबसे बड़ा महाद्वीप कौन सा है?
👍:- एशिया

🌍 विश्व की सबसे बड़ी दीवार कौन सी है?
👍:- ग्रेट वाल ऑफ़ चायना (चीन की दीवार)

🌍 विश्व में सबसे कठोर कानून वाला देश कौन सा है?
👍:- सउदी अरब

🌍 विश्व के किस देश में सफेद हाथी पाये जाते हैं?
👍:- थाईलैंड

🌍 विश्व में सबसे अधिक वेतन किसे मिलता है?
👍:- अमेरिका के राष्टपति को

🌍 विश्व में किस देश के राष्टपति का कार्यकाल एक साल का होता है?
👍:- स्विट्जरलैंड

🌍 विश्व की सबसे बड़ी नदी कौन सी है?
👍:- नील नदी(6648 कि.मी.)

🌍 विश्व का सबसे बड़ा रेगिस्तान कौन सा है?
👍:- सहारा (84,00,000 वर्ग कि.मी., अफ्रीका में)

🌍 विश्व की सबसे मँहगी वस्तु कौन सी है?
👍:- यूरेनियम

🌍 विश्व की सबसे प्राचीन भाषा कौन सी है?
👍:- संस्कृत

🌍 शाखाओं की संख्या की दृष्टि से विश्व का सबसे बड़ा बैंक कौन सा है?
👍:- भारतीय स्टेट बैंक

🌍 विश्व का ऐसा कौन सा देश है जिसने कभी किसी युद्ध में भाग नहीं लिया?
👍:- स्विट्जरलैंड

🌍 विश्व का का कौन सा ऐसा देश है जिसके एक भाग में शाम और एक भाग में दिन होता है?
👍:- रूस

🌍 विश्व का सबसे बड़ा एअरपोर्ट कौन सा है?
👍:- टेक्सास का फोर्थ बर्थ (अमेरिका में)

🌍 विश्व का सबसे अधिक जनसंख्या वाला शहर कौन सा है?
👍:- टोकियो

🌍 विश्व की लम्बी नहर कौन सी है?
👍:- स्वेज नहर (168 कि.मी. मिस्र में)

🌍 विश्व का सबसे बड़ा महाकाव् कौन सा है?
👍 :- महाभारत.

कुछ रोचक जानकारी क्या आपको पता है ?

1. 📚 चीनी को जब चोट पर लगाया जाता है, दर्द तुरंत कम हो जाता है...
2. 📚 जरूरत से ज्यादा टेंशन आपके दिमाग को कुछ समय के लिए बंद कर सकती है...
3.📚 92% लोग सिर्फ हस देते हैं जब उन्हे सामने वाले की बात समझ नही आती...
4.📚 बतक अपने आधे दिमाग को सुला सकती हैंजबकि उनका आधा दिमाग जगा रहता....
5.📚 कोई भी अपने आप को सांस रोककर नही मार सकता...
6.📚 स्टडी के अनुसार : होशियार लोग ज्यादा तर अपने आप से बातें करते हैं...
7.📚 सुबह एक कप चाय की बजाए एक गिलास ठंडा पानी आपकी नींद जल्दी खोल देता है...
8.📚 जुराब पहन कर सोने वाले लोग रात को बहुत कम बार जागते हैं या बिल्कुल नही जागते...
9.📚 फेसबुक बनाने वाले मार्क जुकरबर्ग के पास कोई कालेज डिगरी नही है...
10.📚 आपका दिमाग एक भी चेहरा अपने आप नही बना सकता आप जो भी चेहरे सपनों में देखते हैं वो जिदंगी में कभी ना कभी आपके द्वारा देखे जा चुके होते हैं...
11.📚 अगर कोई आप की तरफ घूर रहा हो तो आप को खुद एहसास हो जाता है चाहे आप नींद में ही क्यों ना हो...
12.📚 दुनिया में सबसे ज्यादा प्रयोग किया जाने वाला पासवर्ड 123456 है.....
13.📚 85% लोग सोने से पहले वो सब सोचते हैं जो वो अपनी जिंदगी में करना चाहते हैं...
14.📚 खुश रहने वालों की बजाए परेशान रहने वाले लोग ज्यादा पैसे खर्च करते हैं...
15.📚 माँ अपने बच्चे के भार का तकरीबन सही अदांजा लगा सकती है जबकि बाप उसकी लम्बाई का...
16.📚 पढना और सपने लेना हमारे दिमाग के अलग-अलग भागों की क्रिया है इसी लिए हम सपने में पढ नही पाते...
17.📚 अगर एक चींटी का आकार एक आदमी के बराबर हो तो वो कार से दुगुनी तेजी से दौडेगी...
18.📚 आप सोचना बंद नही कर सकते.....
19.📚 चींटीयाँ कभी नही सोती...
20.📚 हाथी ही एक एसा जानवर है जो कूद नही सकता...
21.📚 जीभ हमारे शरीर की सबसे मजबूत मासपेशी है...
22.📚 नील आर्मस्ट्रांग ने चन्द्रमा पर अपना बायां पाँव पहलेरखा था उस समय उसका दिल 1 मिनट में 156 बार धडक रहा था...
23.📚 पृथ्वी के गुरूत्वाकर्षण बल के कारण पर्वतों का 15,000मीटर से ऊँचा होना संभव नही है...
23.📚 शहद हजारों सालों तक खराब नही होता..
24.📚 समुंद्री केकडे का दिल उसके सिर में होता है...
25.📚 कुछ कीडे भोजन ना मिलने पर खुद को ही खा जाते है....
26.📚 छींकते वक्त दिल की धडकन 1 मिली सेकेंड के लिए रूक जाती है...
27.📚 लगातार 11 दिन से अधिक जागना असंभव है...
28.📚 हमारे शरीर में इतना लोहा होता है कि उससे 1 इंच लंबी कील बनाई जा सकती है.....
29.📚 बिल गेट्स 1 सेकेंड में करीब 12,000 रूपए कमाते हैं...
30.📚 आप को कभी भी ये याद नही रहेगा कि आपका सपना कहां से शुरू हुआ था...
31.📚 हर सेकेंड 100 बार आसमानी बिजली धरती पर गिरती है...
32.📚 कंगारू उल्टा नही चल सकते...
33.📚 इंटरनेट पर 80% ट्रैफिक सर्च इंजन से आती है...
34.📚 एक गिलहरी की उमर,, 9 साल होती है...
35.📚 हमारे हर रोज 200 बाल झडते हैं...
36.📚 हमारा बांया पांव हमारे दांये पांव से बडा होता हैं...
37.📚 गिलहरी का एक दांत  हमेशा बढता रहता है....
38.📚 दुनिया के 100 सबसे अमीर आदमी एक साल में इतना कमा लेते हैं जिससे दुनिया
की गरीबी 4 बार खत्म की जा सकती है...
39.📚 एक शुतुरमुर्ग की आँखे उसके दिमाग से बडी होती है...
40.📚 चमगादड गुफा से निकलकर हमेशा बांई तरफ मुडती है...
41.📚 ऊँट के दूध की दही नही बन सकता...
42.📚 एक काॅकरोच सिर कटने के बाद भी कई दिन तक जिवित रह सकता है...
43.📚 कोका कोला का असली रंग हरा था...
44.📚 लाइटर का अविष्कार माचिस से पहले हुआ था...
45.📚 रूपए कागज से नहीं बल्कि कपास से बनते है...
46.📚 मनुष्य के दिमाग में 80% पानी होता है.
47.📚 मनुष्य का खून 21 दिन तक स्टोर किया जा सकता है...
48.📚 फिंगर प्रिंट की तरह मनुष्य की जीभ के निशान भी अलग-अलग होते हैं...
🌍🌎?

आप  निवेदन है की  की   यहसन्देश  भेजे ताकि  लोग
देख सके ।

कथा क्रमांक ६४

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ६४ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*♻ मनामनांतील अंतर*♻
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, "आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?"

सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दिले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो."

यावर गौतम बुद्ध म्हणाले, "पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो... जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो".

यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.

शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले.
ते म्हणाले, "जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढ्या आवाजात बोलतात."
"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?"
असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले....
"कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.

*तात्पर्यः शिकवण - परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढू देऊ नका... तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तिंमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.*
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝शब्दांकन/ संकलन/तथा समूह प्रशासक*📝
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

कर्मविर भाऊराव पाटिल माहिती संकलन

कर्मवीर !
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बहुजन समाजापर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवून या रयतेला शहाणे करण्यासाठी हयातभर खस्ता खाणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन. या ज्ञान महर्षींना आदरांजली.
महाराष्ट्रातील पिचलेल्या, खचलेल्या, नाकारलेल्या समाजातील पुढची पिढी शिकून मोठी व्हावी, या उद्देशाने महात्मा जोतिबा फुले यांचा आदर्श ठेवून भाऊरावांनी कोल्हापूर, सातारा, सांगली भागात कार्याला सुरुवात केली.
त्यातूनच रयत शिक्षण संस्थेचा जन्म झाला. संस्थेचे जनक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव.
लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता.
त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.
पुढील काळात भाऊराव साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.
४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली.
डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती.
जनतेने भाऊरावांना 'कर्मवीर' हा किताब बहाल केला.
पुढे रयत शिक्षण संस्थेच्या शाळांचे जाळे वाढतच गेले. विद्यार्थ्यांना स्वकष्ट व स्वकमाई यांची जाण व्हावी, या उद्देशाने कर्मवीरांनी विविध योजना सुरू केल्या.
आज रयत शिक्षण संस्थेच्या शेकडो शाळा, काॅलेजे, वसतीगृहे महाराष्ट्रात सर्वत्र आहेत. लाखो विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत.
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली.
सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे १९५९ रोजी मालवली

गुरुजीची व्यथा

*"व्यथा Z.P. च्या गुरुजीची"*

जेव्हा तेव्हा गुरूजी
तुम्ही बसता लिहीत।
असे काय असते भारी
शाळेच्या वहीत ?

लिहूलिहू तुम्हाला गुरू,
थकवा येत नाही का ?
शिकविण्याचा वेळ तुमचा,
फुकट जात नाही का ?

गुरूजी म्हणाले सांगतो तुला
सगळं,ऐक माझ्या मित्रा।
दिवसाचे काय म्हणतोस,
अनेक जागरून काढल्या रात्रा।

मुख्याध्यापक आहे मी,
दोन शिक्षकी माझी शाळा।
कामे पाहून शाळेची,
लागत नाही डोळ्याला डोळा।

दोन वर्ग सांभाळून,
कामे करावी लागतात।
साहेब तर नेहमी
अर्जंट  टपाल मागतात।

पुस्तकवाटप, गणवेषवाटप,
हे फार मोठं दिव्य काम।
या साठी घ्या म्हणतात,
वेगवेगळे प्रोग्राम।

साप्ताहिक,मासिक,वार्षिक
नियोजन,लेखी ठेवतो।
साहेबाला दिसण्यासाठी,
ते भिंतीवर लावतो।

वृक्ष आणणे,वृक्ष लावणे,
हे दर वर्षाचे काम।
कुठूनही आणा,कसेही लावा,
सक्तीमुळे निघतो घाम।

तांदळाचा गोषवारा
दर दिवशी लिहीतो।
शिजविणे,वाढणे,स्वच्छता,
जेवन,घडीघडी पाहतो।

काढत असतो दररोज
शिकविण्याचे टाचण।
टाचण नसेल तर होते
फार मोठे शासन।

डोके खातो तांदळाचा
तो अहवाल सहापानी।
गुणाकार,वजाबाकी,बेरजा करुन,
होते मेंदूचे पानीपानी।

जयंत्या,पूण्यतिथ्या,असे कार्यक्रम
असतात पंधरा वीस।
अहवाल लेखी मागवते त्यांचे,
तालुक्याचे आॅफिस।

नविन मूल्यमापनामध्ये,
लिहावे लागते फार।
कितीही लिहीले तरी,
हलका होत नाही भार।

याच्यासाठी रजिष्टर,
भरणे पडे सहा।
खोटे वाटत असेल तर
थोडे वाचून पहा।

शाळा व्यवस्थापन समितीची
बैठक असते महिन्यात एकदा।
एकाएका सदस्याला
बोलवावे तरी कितींदा।

प्रोसिडिंगमध्ये काही
चुकू देता येत नाही।
शेवटी काही सदस्य,
सही देता देत नाहीl

मातापालक,पालकशिक्षकसंघ,
यांच्याही बैठका होतात।
महिन्यातील दोन दिवस,
त्याच्यातच निघून जातात।

गशिअ,शिविअ,केंद्रप्रमुख,
ठेवतात मिटींग वेगवेगळी।
माहिती पुरवणे भाग पडते,
तीनचार वेळा सगळी।

गाव आराखडा,यु डायसची,
असते खास तयारी।
न चुकता कम्प्यूटरला
फिडींग करायची असते सारी।

शैक्षणिक सर्वेक्षण जानेवारीचे
आठ दिवस खाते।
अठरा रकान्यात गावाचीमाहिती,
नोंद केली जाते।

नमुना नंबर ३२,३३,पावतीबुक,
कॅशबुक,असते मोठे टेंशन।
यात चूक झाली थोडी जरी,
जाऊ शकते पेंशन।

वर्षातून तीनचार दिवस
आॅडिटचे असतात।
काही नवखे मुख्याध्यापक
त्यात अलगद फसतात।

दिडशे रजिष्टरं लिहूलिहू
माझा झाला पाचोळा।
बायको म्हणते, नवरा मिळाला मास्तर,
अन् आयुष्याची झाली शाळा।

काही अधिकारी असतात,
भलतेच उपक्रम वेडे।
एकाच दावणीला बांधतात
गधे अन् घोडे।

त्यांच्या डोक्यातून निघतात
वाट्टेल त्या कल्पना।
वास्तवाचे भान नसते,
करतात नुसत्या वल्गना।

आउटपुट शून्य निघतो तरी,
थोपटून घेतात पाठ।
टप्पे देऊदेऊ लागते
आमची पुरती वाट।

सरकारी शाळेतच यांचे
असे प्रयोग का व्हावेत?
शेतकरी,गरीबांची मुले
काय उंदिर,बेडूक आहेत ?

एवढा सगळा आहे,
मित्रा माझ्या मागे व्याप।
जाणूनबुजून होत नाही ,
माझ्या हातुन पाप।

आणखी बरीच मोठी आहे
बाकी सांगायची लिस्ट।
सांगायची राहिलेली कामे,
अजून खुपच आहेत क्लिष्ट।

पहिल्या जन्माचं पाप असेल,
मुअ पद पदरी पडलं।
फुकटचं टेंशन सगळं,
नको ते विपरीत घडलं।

यातूनही वेळ मिळाला तर,
शिकवायला सुरवात करतो।
मध्येच अचानक गावकरी येतो,
गुरुजी पटकन दाखला द्या म्हणतो।


यावर मित्र म्हणे,
गुरूजी तुमच्यापेक्षा
आम्ही लयी बरे रिकामे।
स्वताच्याच मनाने करतो
आम्ही,स्वतःची कामे।🇮🇳

जयहिंद

सामान्य ज्ञान ( संकलन)

🌎🌞🌎🌞🌎🌞🌎🌞🌎
 〰〰〰〰〰〰〰〰〰
    *🌞सामान्य ज्ञान 🌞*
〰〰〰〰〰〰〰〰〰
‬: 📌सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :

1. ग्रहाचे नाव - बूध

सूर्यापासुन चे अंतर - 5.79
 परिवलन काळ - 59
 परिभ्रमन काळ - 88 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.

2. ग्रहाचे नाव - शुक्र

सूर्यापासुन चे अंतर - 10.82
 परिवलन काळ - 243 दिवस
 परिभ्रमन काळ - 224.7 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

3. ग्रहाचे नाव - पृथ्वी

सूर्यापासुन चे अंतर - 14.96
 परिवलन काळ - 23.56 तास
 परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस
 इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

4. ग्रहाचे नाव - मंगळ

सूर्यापासुन चे अंतर - 22.9
 परिवलन काळ - 24.37 तास
 परिभ्रमन काळ - 687
 इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.

5. ग्रहाचे नाव - गुरु

सूर्यापासुन चे अंतर - 77.86
 परिवलन काळ - 9.50 तास
 परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.

6. ग्रहाचे नाव - शनि

सूर्यापासुन चे अंतर - 142.6
 परिवलन काळ - 10.14 तास
 परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष
 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.

7. ग्रहाचे नाव - युरेनस

सूर्यापासुन चे अंतर - 268.8
 परिवलन काळ - 16.10 तास
 परिभ्रमन काळ - 84 वर्षे
 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

8. ग्रहाचे नाव - नेपच्यून

सूर्यापासुन चे अंतर - 449.8
 परिवलन काळ - 16 तास
 परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे
 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

भारतातील महत्वाची सरोवरे

१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे
सरोवर
   
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
    *✍🏼संकलन /समुह प्रशासक*
*प्रमिलाताई सेनकुडे*
*© मराठीचे शिलेदार समुह*

सैनिक गित ( संकलित )

🇮🇳माझा शूर जवान🇮🇳
 
माझा  शूर  जवान
देशाची हा  शान......

ऐटदार   वेश
प्राण हा देश
देशाची शान
स्वातंत्र्याची आण.........

प्राणांचे बलिदान
देशाचा अभिमान
तळहाती  प्राण
भारतभूची आण........

शत्रूला ना थारा
'जयहिंद'  नारा
तिरंगा   प्यारा
भारत  हमारा............

💐💐💐💐💐💐💐💐💐

ट्रिक वजाबाकी करण्याची

वजाबाकी करण्याची एक ट्रिक :

अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे ,तिकिट  घेताना  १०० , १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त .

🔶 10, 100,1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची 🔶

उदा: आपल्याला 1000- 674 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले दोन अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.

म्हणजेच 9-6 =3
            9-7 = 2
          10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 326

आपण आणखी एक उदाहरण पाहू.

10000 - 4328=?

सुरुवातीला
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2

तुमचं उत्तर तयार आहे- 5672

उदा:3)100000-66758
सुरुवातीला
9-6=3
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2

*स्पर्धा परीक्षेत जलद उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल* यात शंका नाही.

मनोरंजनातून गणित हा उद्देश तसेच गणित विषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या tricks चा अध्यापनात वापर होणे आवश्यक.

अशाप्रकारे मुले संख्यांची जलद गतीने वजाबाकी करू शकतील.

कथा रेल्वेस्टेशनचा आजीची संकलित

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.

तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.

थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.

एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.

एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, "बाळ, नाव काय तुझं...?"

मी  नाव  बोललो

कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?

मी पुन्हा बोललो

त्या हसत हसत बोलल्या "अच्छा . छान आहे नाव"

त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, "डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?" मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, "नाही ओ आजी". का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, "काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा"

हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.

घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील"

मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.

दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.

संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.

मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, "आजी काय करताय हे ?"

त्या हसल्या आणि बोलल्या...बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.

कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.

त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.

कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.

जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या "आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू... मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू "

मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.

पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.

मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.

मी जवळच्या टपरीवर गेलो
आणि विचारलं, "इथल्या आजी कुठे आहेत ?" त्याने मला पाहिलं आणि बोलला, "अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.

मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.

अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं  की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या  कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!

*आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन*