विचारपुष्प ५२

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁विचारपुष्प🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
महान दार्शनिक कनफ्यूशियसने आपल्या वाणीचा सदुपयोग माणसाने कसा करावा हे सांगितले आहे.
माणूस समाधान मिळावे म्हणून जगत असतो . जीवनाचे समाधान समतोल वाणीच्या सयंमावर आणि सदुपयोगावर अवलंबून आहे.
       त्यामुळे त्याचे स्वतःचे हित तर होतेच , पण समाजाचेही हित झाल्याशिवाय राहत नाही.

       विनोबा म्हणतात , " वाणीने सख्य साधता येते , वाणीने वैरही बांधता येते.  वाणीचे वैर टिकते , तितके शस्त्रांचे टिकत नाही ".

 म्हणून  विश्वाशी मैत्री इच्छिणाऱ्या विश्वामित्राची प्रार्थना आहे 🙏-- ' अमृत मे आस' ( माझ्या वाणीत अमृत असावे.)

समर्थ रामदासही सांगतात -- ' जगामध्ये  जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र!

========================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼शब्दांकन /संकलन 🙏🏼
✒  प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
http://www.pramilasenkude.blogspot.in
©मराठीचे शिलेदार समूह
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment