जीवन विचार

*सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण*...

*आचार्य विनोबा म्हणतात की*,
*आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो*.
*मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही*.
*तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते*.
*कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो*...
*पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पतप्रतिष्ठा अवलंबुन असते*.
  

No comments:

Post a Comment