जीवन विचार

जिवाला स्पर्श करणारा सुविचार ...

"वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,त्यांना किंमतीचे लेबल नसते...
"पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"    

"स्पष्ट बोला पण असे बोला कि समोरच्याला कष्ट होणार नाही अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही..._*

         *जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,, 🌹
कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते, 🌷
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान
असतो.....😊
        

No comments:

Post a Comment