अनमोल जीवन विचार


अनमोल विचार

*सत्ता,पद,प्रतिष्ठा असले की सर्वचजण मान राखतात.मुजरा करतात.जवळीक दाखवतात. कारण मतलब लपलेला असतो.*

*काही लोक सामान्य लोकांनाही हरभर्याच्या झाडावर चढवतात. पण गरज संपली की..........*
*गरज सरो वैद्य मरो*

*पण जे तुमच्या जवळ वरील पैकी काही असो नसो तरी तुम्हाला नेहमीच आदरभाव दाखवतात.सन्मान करतात.तेच खरेआपले असतात.*

*कारण ते व्यक्तीला महत्व देतात. पदाला नाही.*
*म्हणून म्हणतात प्रभावाने जवळ आलेल्या माणसापेक्षा स्वभावाने जवळ आलेली माणसे जपा*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

No comments:

Post a Comment