*🌹जीवन विचार🌹*〰〰〰〰〰〰〰http://www.pramilasenkude.blogspot.in〰〰〰〰〰〰〰*जीवनात स्वच्छता, आचार-विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे.*ज्या भांड्यात पाणी ठेवायचे आहे ते भांडे स्वच्छ असावे लागते.त्याप्रमाणे जीवनाची उभारणी जिच्यावर करायची ती श्रद्धा निर्मळ असली पाहिजे.म्हणजे आपल्याकडून कोणाचेही वाईट होणार नाही चांगलीच कर्म घडतील.आपली बुद्धी स्वच्छ आणि स्पष्ट असेल तरच आपण नेमका निर्णय घेऊ शकतो.माणसाने भोगलालसा आणि सत्ताभिलाषा यांचे आवरण काढून आपली बुद्धी स्वच्छ व सात्त्विक ठेवली पाहिजे.🌻🌻🌻🌻🌻🌻🌻*〰〰〰〰〰〰〰**✍शब्दांकन/ संकलन*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शा.वाटेगावता.हदगाव जि.नांदेड 〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment