चारोळी - वादळ वारा वादळ वारा सुटता क्षणीच पशु,पक्षी व पिकांचे होती हाल मानवी जीवनास होई धोका पृथ्वीवर होई सर्वांचे बेहाल प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

No comments:

Post a Comment