कविता - वादळ वारा ऋतूंवर सगळ्या वार झाले कट्यारीचे, अचानक सुटता वादळ वारा क्षणीच नुकसान झाले प्राणिमात्रांचे अन् शेतातील पिकांचे संकटे अशी येई प्राणीमात्रावर वादळ वाऱ्यासंगे मग कोपेल निसर्ग आपल्यावर , बिघडेल मग पृथ्वीचे सारे संतुलन नका तोडू वृक्ष आणि जंगले करूया रक्षण पर्यावरणाचे निमंत्रण देऊ नका प्रलयास जीवन जगा आपले चांगले प्रमिलाताई सेनकुडे.

No comments:

Post a Comment