कविता - भेगाळलेली मने ऐकाच वाटेने चालत होतो भेगाळलेली मने घेऊन जेव्हा कोणत्याच गोष्टीची खंत नव्हती प्रवास आयुष्याचा संपला तेव्हा मी रुसावे तू हसावे असे नाते अपुले होते जेव्हा मन थोडे गहिवरून येईल कायम दुरावा झाला तेव्हा तुझ्या वागण्याचं गुपित अजूनही नाही कळलं मला तुला भावनाऱ्या गोष्टीचे वादळ शिरे माझ्या मनाला जी जळत होती आत मने ती पूर्वी होती शांत शांत अलविदा करित होते आयुष्य डोळे भरून येई एकांत एकांत 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

No comments:

Post a Comment