जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰 *🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰

*संध्याकाळच्या संधीप्रकाशात ही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.*

*'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणुस एकांताला जास्त घाबरतो.*

*'It is better to have loved and lost, than never to have loved at all!'*

*अत्यंत महागडी,न परवडणारी     खर्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य ".*

*जोपर्यंत स्वतःच्या विचांराचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेल असतं सगळ्यांचं.*
*"आंब्याच्या झाडाला खुप मोहोर येतो; पण फळ थोडे लागते.आयुष्याचे झाडही तसेच आहे.त्याला आशेचा मोहोर खुप येतो".*
 
*म्हणूनच म्हणतात 'आयुष्य ही चैन नसुन एक कर्तव्य आहे*'.
*आणि म्हणून जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत आपण  आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणूच शकत नाही.*

*' जीवन म्हणजे प्रेम, कर्तव्य आणि श्रमरुपी सरितांचा संगम होय'.*
==================
*🙏'वाणी,पाणी आणि नाणी' ह्याचा वापर जपुन करावा.*
🍀💦💦💦💦💦🍀
*〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन /  संकलन🙏🏼

No comments:

Post a Comment