जीवन विचार

*"चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो:- पण त्यांची साथ  कधी सोडत नाही..*

*आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो:- पण त्यांना साथ कधी देत नाही..*

*ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही.*

*सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.*
*जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची

सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते.....* ✍🏻


No comments:

Post a Comment