जीवन विचार

🌹 *शर्यतीत  पळणाऱ्या घोड्याला " विजय " काय असतो हे माहितीही नसतं.....  त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे,
तो जिवाच्या आकांताने पळत असतो.*

*जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त.....आणि विजय पक्का.*

*त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी,
आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का......!!!!*


  

No comments:

Post a Comment