जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖➖
 🌺🍁 *जीवन विचार* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*राष्ट्रसंतानी  समाजातील दोष घालवून राष्ट्रीयता निर्माण केली . स्वतःच्या आचारांतून,  विचारांतून व उच्चारांतून जनतेला प्रखर राष्ट्रनिष्ठेचे धडे घालून दिले.*

    *त्यांच्या  शिकवणीतील तत्त्वे अनादी व अनंत होती. कालप्रवाहात समाज बदलतो; पण सत्य , नीती , मानवता, कर्मयोग , प्रेम , बंधुभाव , दीनदुबळ्यांची सेवा ही संतांची तत्त्वे ञिकालबाधीत व अविनाशी राहतात.असे हे संत म्हणजे खरोखरच समाजाचे सच्चे मार्गदर्शक आहेत. 🙏🙏 त्यांचा  हा विचारांचा सहवास ईश्वरप्राप्तीपेक्षा अधीक मोलाचा आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment