जीवन विचार

🌺अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी,
भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते..🌺
झाली चूक माफ करण्यात मोठेपना असतो,

सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात..🌺


म्हणुन चुका एकांतात सागांव्यात आणि कौतुक चारचौघात करावं नातं जास्त टिकतं.!!🌺
    

No comments:

Post a Comment