✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 सप्टेंबर 2024💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/xMRaYdepVHFKtLx8/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟥 *_आंतरराष्ट्रीय शांतता दिन_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_जागतिक अल्झायमर जागृता दिन_*🟥•••••••••••••••••••••••••••••••••🟥 *_जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस_*🟥•••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_ या वर्षातील २६५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••• *१९९१: आर्मेनिया हा देश (सोविएत संघापासुन) स्वतंत्र झाला.**१९८४: ब्रुनेईचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९८१: ’बेलिझे’ या देशाला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९७६: सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९७१: बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६८: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.**१९६५: गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९६४: माल्टा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९३४: ’प्रभात’च्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून 'प्रभात चित्रमंदिर’ या नावाने सुरू केले. ’प्रभात’चाच ’अमृतमंथन’ हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता.**१७९२: अठराव्या लुईचं साम्राज्य लोकांनी बरखास्त केलं आणि फ्रेन्च प्रजासत्ताकाचा जन्म झाला.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिव:_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: अक्षय तेली -- लेखक**१९९३: नम्रता प्रधान -- अभिनेत्री व मॉडेल**१९८१: रिमी सेन -- भारतीय अभिनेत्री व मॉडेल**१९८०: करीना कपूर – अभिनेत्री**१९७९: ख्रिस गेल – जमैकाचा क्रिकेटपटू**१९६८: डॉ. सुनिता सुनील चव्हाण -- कवयित्री, लेखिका* *१९६६: किरण काशिनाथ -- अनुवादक, लेखक, कवी, अभिनेता**१९५८: डॉ. श्यामा घोणसे -- लेखिका**१९५५: गुलशन ग्रोव्हर -- भारतीय अभिनेता* *१९५४: डॉ. मंगला रमेश वरखेडे -- लेखिका, संपादिका* *१९५१: अन्थनी लुईस परेरा -- बालकथाकार, लेखक* *१९४४:स्नेहल वासुदेव जोशी-- लेखिका**१९४३: डॉ. शरद पांडुरंग हेबाळकर -- इतिहास संशोधक, लेखक* *१९३९: लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी, कथाकार, कादंबरीकार**१९३९: सुलभा श्रीराम सरदेसाई -- लेखिका**१९३४: अनंत मिराशी -- मराठी नाट्य‍अभिनेते (मृत्यू: १३ जून २०२० )**१९३१: सिंगीतम श्रीनिवास राव -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता, संगीतकार आणि अभिनेता**१९२९: पं.जितेंद्र अभिषेकी – प्रसिद्ध शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८ )**१९२६: डॉ. सुरेश डोळके -- धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक ( मृत्यू: २७ जानेवारी २००८ )* *१९२६: ’मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २००० )**१९२५: गोविंदराव पटवर्धन -- सुप्रसिद्ध हार्मोनियम आणि ऑर्गन वादक(मृत्यू: ३१ जानेवारी १९९६ )**१९२१: बाळकृष्ण मोरेश्वर लोणकर -- लेखक**१९१२: केशव हरी बोरगावकर -- लेखक संपादक**१९०८: दादासाहेब पोहनेरकर -- महाराष्ट्रातील विख्यात इतिहास संशोधक आणि साहित्यिक(मृत्यू: २ सप्टेंबर १९९० )**१८६६: एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (मृत्यू: १३ ऑगस्ट १९४६ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२: सत्य प्रकाश राजू श्रीवास्तव -- भारतातील विनोदी कलाकार (जन्म: २५ डिसेंबर १९६३ )**२०१२: गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (जन्म: १७ डिसेंबर १९२४ )**२०११: मकबूल अहमद साबरी -- पाकिस्तानी कव्वाली गायक (जन्म: १२ ऑक्टोबर १९४५ )**२००३: मोरेश्वर नीळकंठ पिंगळे उपाख्य मोरोपंत-- भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ नेते (जन्म: ३० डिसेंबर १९१९ )**१९९९: पुरुषोत्तम दारव्हेकर -- सुप्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, दिग्दर्शक, कवी (जन्म: १ जून १९२६ )**१९९८: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (जन्म: २१ डिसेंबर १९५९ )**१९९२: ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स] (जन्म: १० मे १९१४ )**१९८२: सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (जन्म: २१ जून १९२३ )**१७४३: सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नोकरी श्रेष्ठ की शेती*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अशोक चव्हाण यांना मोठा धक्का, मेहुणे भास्करराव खतगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काश्मीर मध्ये BSF जवानांची बस दरीत कोसळून तिघांचा मृत्यू तर 32 जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात एकेकाळी समाजवादी आणि साम्यवादी यांचा बोलबाला होता, पण औद्योगिक प्रगती नंतर ते बाजूला पडले - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निर्भय व मुक्त वातावरण हवे, त्याकरिता संस्थांनी पुढाकार घ्यावा - उच्च व तंत्र शिक्षण विभागाचेप्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 30 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येणार अर्ज, 4500 खात्यात जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ठाण्यातील 58 महाविद्यालयात सुरू होणार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नई कसोटीतील दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला, बांगलादेशचा डाव 149 धावांवर आटोपला, दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 308 धावांची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खोकल्याच्या औषधांचा काय उपयोग असतो ?* खोकून दाखवा म्हटले तर तुम्ही खोकून दाखवू शकाल. म्हणजेच कोणताही आजार नसतानाही आपण खोकू शकतो. खोकणे म्हणजे काय हे आता समजून घेऊ. खोकताना प्रथम आपण दीर्घ श्वास घेतो. त्यानंतर श्वासनलिकेवर एपिग्लॉटीस हा पडदा टाकला जातो. मग दाबाखाली हवा बाहेर टाकली जाते. त्याबरोबर बेडका बाहेर पडतो.खोकला ही शरीराची एक संरक्षक प्रतिक्रिया आहे. श्वसनमार्गात जीवजंतू गेले, घाण गेली की ती घाण व अनावश्यक स्राव शरीराबाहेर टाकण्यासाठी खोकला येतो. खोकला हे श्वसनसंस्थेच्या विविध रोगांमध्ये आढळून येणारे मुख्य लक्षण आहे. याखेरीज जंतांची लागण, काही मानसिक रोग, काही हृदयविकार यातही खोकला येतो.खोकल्यावर समूळ उपचार करायचा, तर आजारासाठी प्रभावी उपचार करावे लागतील.खोकल्याच्या औषधांचे एक्स्पेक्टोरंट अर्थात बेडके बाहेर टाकण्यास साह्य करणारे व अँटीटसीव्ह अर्थात खोकला थांबवणारे असे दोन प्रकार असतात. कोरड्या खोकल्यासाठी नोस्कॅपीन सारखे अँटीटमीव्ह औषध उपयोगी पडू शकते; पण जेव्हा बेडके पडायला हवेत, तेव्हा ते दिल्यास उलटाच परिणाम हाईल. गंमत म्हणजे ८५% खोकल्याच्या औषधात ही दोन्ही प्रकारची औषधे एकत्र असल्याने ती निरुपयोगी असतात असे शास्त्रीय पाहण्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. म्हणून खोकल्याचे औषध घेताना ते डॉक्टरी सल्ल्यानेच घ्यावे. खोकला बरा करण्यापेक्षा आजार बरा करणे महत्त्वाचे आहे हे आपण कधीही विसरता कामा नये.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*C. B. S. E. - Central Board of Secondary Education*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फ्रान्स व श्रीलंका या देशांचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?२) आशियाई हॉकी चषक स्पर्धा - २०२४ चा कप कोणत्या संघाने जिंकला ?३) आयसीसीच्या पहिल्या पाकिस्तानी महिला पंच म्हणून कोणाची निवड झाली ?४) 'प्रपंच' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १ मण म्हणजे किती किलो ? *उत्तरे :-* १) जंगल कोंबडा २) भारत ३) सलीमा इम्तियाज ४) संसार ५) ४० किलो *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 निशांत जिंदमवार, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 विष्णू गंभीरे, गणित शिक्षक, आय जी पी धर्माबाद👤 सचिन तोटावाड, धर्माबाद👤 गोविंद पाटील👤 सौ. स्मिता मिरजकर-वडजे, शिक्षिका, नांदेड👤 आकाश कोलापकर👤 प्रकाश जाधव👤 चिं. जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व काही समजून न समजल्या सारखे वागणे,किंवा टाळाटाळ करणे हे, सुद्धा एकप्रकारचे दुर्लक्षितपणाचे लक्षण आहेत. म्हणून कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.बरेचदा अशा वागण्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणे एके काळी एका लहानशा गावात अंकुर नावाचे एक छोटेसे बीज होते. अंकुरने एका सुंदर फुलात वाढण्याचे स्वप्न पाहिले. एके दिवशी एक हुशार वृद्ध शेतकऱ्याने जमिनीत कोंब लावले. अंकुराने विचारले, "मी कशी वाढू?" शेतकऱ्याने उत्तर दिले, "तुम्हाला तीन गोष्टींची गरज आहे: पाणी, सूर्यप्रकाश आणि संयम." अंकुराने कठोर परिश्रम केले, पाणी प्याला, सूर्यप्रकाश मिळवला आणि धीराने वाट पाहिली. दिवस गेले, आणि अंकुर एक लहान रोप बनला. जसजसे अंकुर वाढत गेले, तसतसे तिला आव्हानांचा सामना करावा लागला. कडक वारा, भुकेले पोट आणि तीव्र उष्णता. पण तिने धीर धरला, तिच्या मुळांचा वापर करून स्वतःला आणि सूर्यप्रकाश गोळा करण्यासाठी तिच्या पानांचा वापर केला. लवकरच अंकुर एक आश्चर्यकारक फुलात बहरला, हवा गोड सुगंधाने भरली. नैतिक : अंकुराप्रमाणेच आपल्याला चांगल्या सवयींनी स्वतःचे पालनपोषण करणे आवश्यक आहे, आव्हानांना धैर्याने सामोरे जाणे आणि आपली स्वप्ने साध्य करण्यासाठी धीर धरणे आवश्यक आहे.From - AI•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 सप्टेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/kGjGcjZbtq3CHgNm/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_ या वर्षातील २६४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*२०११: प्रसिद्ध हिंदी साहित्य अमरकांत आणि श्रीलाल शुक्ला यांना २००९ सालाचा तर कन्नड नाटककार चंद्रशेखर कंबार यांना २०१० चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर* *२००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले (War on Terror).**१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.**१९१३: वीर वामनराव जोशी यांच्या ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.**१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव - ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.*🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟨 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: राशिद खान अरमान -- अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू**१९८०: जनार्दन केशव म्हात्रे -- कवी, गजलकार**१९७७: सुचिता त्रिवेदी -- अभिनेत्री**१९७७: अरविंद जगताप -- चित्रपट लेखक**१९७२: डॉ. कांतीलाल चव्हाण -- लेखक**१९७०: विमल दादासाहेब मोरे -- भटक्या-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका**१९५७: अनुपम श्याम ओझा -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता (मृत्यू: ८ ऑगस्ट २०२१)**१९४९: रमण रणदिवे -- कवी, संगीतकार, गायक* *१९४९: महेश भट्ट – चित्रपट दिग्दर्शक**१९४७: डॉ.वासंती गंगाधर इनामदार -- कादंबरीकार* *१९४६: इंदुमती हस्ते -- प्रसिद्ध लेखिका**१९४५: लक्ष्मणराव काशीराम खेतले (जाधव) -- लेखक* *१९३९: जयश्री मधुकर रुईकर -- कथाकार, कादंबरीकार, कवयित्री* *१९३४: सोफिया लॉरेन – हॉलीवूडमधील इटालियन अभिनेत्री**१९३३: डॉ. शिवाजीराव अप्पाराव गऊळकर- लेखक, समीक्षक* *१९२२: द. न. गोखले – चरित्र वाङ्‌मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन गौरविले होते.(मृत्यू: २७ जून २००० )**१९१३: प्रभाकर बलवंत वैद्य -- पत्रकार आमदार, कवी, लेखक**१९०९: गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१) (मृत्यू: १० जून २००६ )**१८९८: नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर --’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(मृत्यू: ८ जानेवारी १९७३ )**१८८०: प्रा. चिंतामणी निळकंठ जोशी -- लेखक (मृत्यू: १६ जून १९४८ )* 🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७: शकिला -- भारतीय अभिनेत्री (जन्म: १ जानेवारी १९३५ )**२०१५: जगमोहन दालमिया -- कोलकाता शहरातील भारतीय क्रिकेट प्रशासक आणि व्यापारी (जन्म: ३० मे १९४० )**२०१४: डॉ. अशोक रामचंद्र केळकर -- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक (जन्म: २२ एप्रिल १९२९ )**१९९७: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार -- चित्रपट अभिनेते (जन्म: ९ जानेवारी १९२६ )**१९९६: दया पवार( दगडू मारोती पवार)-- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक(जन्म: १५ सप्टेंबर १९३५ )**१९३३: अ‍ॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (जन्म: १ आक्टोबर १८४७ )**१९१५: संत गुलाबराव महाराज -- संत व लेखक, काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयांवर लेखन (जन्म: ६ जुलै १८८१ )**१८१०: मीर तकी मीर – ऊर्दू शायर (जन्म: १७२३)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जीवन सुंदर आहे भाग - 1*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कितीही विरोध झाला तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मनोज जरांगेंचे उपोषण सुरु असताना मोठे बंधू  भाऊसाहेब जरांगे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रक्ताचे पाट वाहतील, पण भूसंपादन होऊ देणार नाही; 'शक्तीपीठ'साठी शक्ती लावणाऱ्यांना राजू शेट्टींचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण अद्याप गुलदस्त्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात मान्सून पुन्हा अॅक्टिव्ह; शनिवारपासून मुसळधार पावसाचा इशारा, मराठवाडा-विदर्भात यलो अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *इस्राईलनं पुकारलं नवं युद्ध, लेबनॉनमध्ये पेजर- वॉकीटॉकीच्या साखळी स्फोटात 20 ठार, 3 हजारहून अधिक जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे 6 बाद 339 धावा, आर. अश्विनचे दमदार शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📕 कावीळ - ब विरोधी लस कोणी घ्यावी?📕*मध्यंतरी कावीळ व प्रतिबंधक लसीकरणाच्या शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी त्या लसी घेतल्या. पण खरेच सर्वांनी त्या लसी घेण्याची गरज होती का?कावीळीत डोळे, त्वचा, लघवी पिवळी होतात. भारतात विषाणूंमुळे होणारी कावीळ अर्थात शास्त्रीय भाषेत यकृतदाह मुख्यत्वे आढळून येतो. 'अ' प्रकारची कावीळ दूषित पाणी अन्नातून पसरते. 'ब' प्रकारची कावीळ दूषित रक्त, तसेच शरीरातील वीर्य, योनीस्राव आदी स्रावांपासून पसरते. साहजिकच 'अ' प्रकारची कावीळ कोणालाही होऊ शकते; पण 'व' प्रकारची कावीळ मात्र रक्त व शरीरातील इतर स्रावांशी संपर्क येऊ शकणाऱ्या व्यक्तींनाच होऊ शकते.यात वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, प्रयोगशाळेत काम करणारे तंत्रज्ञ, समलिंगी. संबंध ठेवणारे पुरुष, शिरेवाटे मादक पदार्थ घेणारी व्यक्ती, वारंवार रक्त घ्याव्या लागणाऱ्या व्यक्ती तसेच वेश्या आदींचा समावेश होतो. साहजिकच या व्यक्तींनी कावीळ 'ब' विरोधी लस घ्यायलाच हवी. या लसीचा डोस प्रौढ व्यक्तींसाठी १ मिली, तर मुलांसाठी ०.५ मिली इतका आहे. महिन्याच्या अंतराने पहिले दोन डोस व नंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घ्यावा लागतो. यामुळे ५ वर्षे संरक्षण मिळते. सर्वसामान्यपणे सगळ्यांना पाणी वा अन्नाद्वारे पसरणारी कावीळ 'अ' होण्याचा धोका जास्त असतो. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठीही लस उपलब्ध आहे. मात्र एका लसीने एकाच प्रकारच्या कावीळीचा प्रतिबंध होतो. त्यामुळे ज्याला कावीळ 'ब' होण्याचा धोका आहे, त्यानेच त्या लसीवर पैसे खर्च करावे हेच योग्य होईल.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*G. P. F. - General Provident Fund*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते, त्या व्यक्तीस अपेक्षेपेक्षा जास्त मोठं फळ प्राप्त होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?२) कुणाच्या नावावरून अंदमान निकोबारची राजधानी 'पोर्ट ब्लेअर' हे नाव देण्यात आले होते ?३) केंद्र सरकारने अंदमान निकोबारची राजधानी 'पोर्ट ब्लेअर'च्या नावाऐवजी कोणत्या नावाची घोषणा केली ?४) 'प्रजा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताने आशियाई हॉकी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कितव्यांदा धडक मारली ? *उत्तरे :-* १) आतिशी मार्लेना सिंह २) कॅप्टन आर्चिबाल्ड ब्लेअर, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा नौदल अधिकारी ३) श्री विजयपुरम ४) लोक, रयत, जनता ५) सहाव्यांदा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सौ. संगीता देशमुख, शिक्षिका तथा लेखिका, वसमत👤 पांडुरंग कोकरे, शिक्षक सोलापूर👤 संतोष पटने, धर्माबाद👤 शितला प्रभू👤 उमेश पाटील वडजे👤 प्रकाश कांबळे, नांदेड होमगार्ड समादेशक अधिकारी👤 चिं. जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म हरिविण धर्म । वा‌उगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥ ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४|| ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल आणि त्या व्यक्तीला न कळताच नि:स्वार्थ भावनेने मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते तो, समाधान जगावेगळा असतो. आणि याच विषयी जेव्हा त्या व्यक्तीकडून सकारात्मक विचार इतरांकडून ऐकायला मिळत असतात त्यावेळी मात्र‌ आपल्याला सर्वच काही मिळाल्यासारखे वाटते. या प्रकारची भूमिका पार पाडताना तेवढे काळीज मोठे असावे लागते. असे काळीज प्रत्येकांकडे असणे आवश्यक आहे. कारण या जीवनात सर्वच काही कमावता येतो पण, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावून जाणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*📜 सत्य 📜*एक राजा होता. राजाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नसे. एके दिवशी त्याला काय इच्छा झाली कुणास ठाऊक पण त्याने दरबारात आज्ञा दिली कि मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायला पाहिजे आहे. दरबारातील सारे विचारात पडले कि असा हार कसा मिळवायचा?. एका विद्वान मुनींनी राजाचे हे आव्हान स्वीकारले आणि राजाला स्वर्गातील हार आणून देण्याचे कबूल केले. काही दिवसानंतर मुनी राजाकडे आले व म्हणाले,"राजन! मला स्वर्गातील हार तर मिळाला आहे पण हाराबद्दल एक अडचण आहे." राजा म्हणाला,"काय आहे ती अडचण?" विद्वान मुनी म्हणाले,"तो स्वर्गातील हार फक्त पुण्यवान लोंकानाच दिसेल. पापी लोंकाना हा हार दिसणार नाही." या नंतर मुनींनी राजाच्या गळ्यात हार घालण्याचे नाटक केले व एक दोरी त्याच्या गळ्यात घातली. राजाला कळेना कि आपल्या गळ्यात अशी दोरी का घातली आहे. राजा विचारात पडला कि आता याला दोरी म्हणावे कि हार? कारण दोरी म्हणाले तर पापी ठरतो आणि हार म्हणावे तर दोरी गळ्यात घालून फिरावे लागते. तो काहीच बोलला नाही त्याने ते स्वीकार केले व गप्प राहिला. दरबारातील लोकांनीही हाच विचार केला कि राजाला जर दोरी घालणे पसंत असेल तर आपण कशाला काही बोलायचे आणि हार नाही म्हंटले तर आपण पापी ठरतो. म्हणून दरबारीही गप्प राहिले. दोन-तीन दिवसांनी दरबारातील एक जुना सरदार गावावरून परत आला. त्याला या प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती. त्याने येताक्षणी राजाला विचारले,"राजेमहाराज!आज पर्यंत मी तुम्हाला हिरे माणिक, मोत्यांचे हार घातलेले पहिले आहे पण आज हि दोरी का गळ्यात अडकवून तुम्ही फिरत झाले आहे, जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्याचे म्हणणे हे दाबून ठेवले जाते व सत्य जगासमोर येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 सप्टेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/MPc1haJbvyR7ELVi/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟩 *_ या वर्षातील २६३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟩•••••••••••••••••••••••••••••••••*२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.**२००१: महात्मा गांधींच्या मूल्यांचा ब्रिटनमध्ये प्रसार करणारे कार्यकर्ते व विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना 'जमनालाल बजाज पुरस्कार’ जाहीर**२०००: भारताच्या करनाम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ६९ किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक पटकावले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली.**१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.**१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील ’डिस्‍नेलँड’ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.**१९४६: फ्रान्समधील कान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह झाला.**१८९३: न्यूझीलंडमधे महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.* 🟩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: कविता रामभाऊ जवंजाळ --कवयित्री* *१९७७: आकाश चोप्रा -- भारतीय क्रिकेटर , समालोचक**१९७१: प्रसेनजीत गजानन गायकवाड -- कवी, कथाकार, लेखक* *१९६८: प्रा. डॉ. राजेंद्र रामभाऊ वाटाणे-- प्रसिद्ध लेखक, समीक्षक, संपादक* *१९६६: वर्षा गजेन्द्रगडकर -- अनुवाद, पर्यावरण, लोककथा आणि स्त्री-संस्कृती या सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका* *१९६५: सुनीता विल्यम -मुळ भारतीय असलेली अंतराळवीर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित**१९६४: गणेश उत्तमराव साखरे-पाटील -- कवी, लेखक**१९६१: आनंद पेंढारकर -- प्रसिद्ध कवी**१९६० संध्या सूर्यकांत धर्माधिकारी -- लेखिका**१९५९: चिरंजीव पुणाजी बिसेन -- कवी* *१९५९: प्रा.देवबा शिवाजी पाटील -- प्रसिद्ध बालसाहित्यिक, लेखक* *१९५८: लकी अली – गायक,अभिनेता व गीतलेखक**१९५५: इंदुमती महावीर जोंधळे -- प्रसिद्ध मराठी लेखिका* *१९५१: अनिल दिगंबर पाटील -- लेखक**१९५०: विश्वास सदाशिव कुलकर्णी-- आंतरराष्ट्रीय वास्तू विशारद व्हीं. के. ग्रूप्सचे संचालक**१९३८: मोहम्मद ताहिर हुसेन खान -- (१९ सप्टेंबर १९३८ - २ फेब्रुवारी २०१०), ता हुसेन या नावाने ओळखले भारतीय , एकचित्रपट निर्माता,पटकथा लेखक,अभिनेताआणि चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २ फेब्रुवारी २०१०)**१९३८: विनायक विष्णू खेडेकर -- राष्ट्रीय पातळीवर सर्वपरिचित असणारे गोवा राज्यातील लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ संशोधक* *१९२२: गणपती वासुदेव बेहेरे -- लेखक, झुंझार पत्रकार,आणि संपादक (मृत्यू: ३० मार्च १९८९ )**१९१७: अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक,’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक(मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८ )**१९११: विल्यम गोल्डिंग – नोबेल पारितोषिकविजेते इंग्लिश लेखक (मृत्यू: १९ जून १९९३ )**१९०३: अनंतराव सदाशिव फडके -- लेखक (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५९ )**१८६७: शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. (मृत्यू: ३१ जुलै १९६८ )* 🟩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: वीणा चिटको -- लेखिका, कवयित्री,गीतकार आणि संगीत दिग्‍दर्शक (जन्म: १४ ऑगस्ट १९३५ )**२००७: दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ’डी.डी’ – संगीतकार (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७ )**२००४: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (जन्म: ५ सप्टेंबर १९२८ )**२००२: प्रिया तेंडुलकर – रंगभूमी,चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री,लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.(जन्म: १९ आक्टोबर १९५४ )**१९९२: ना. रा. तथा अण्णासाहेब शेंडे – साहित्यिक,विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष (जन्म: ७ नोव्हेंबर १९१४ )**१९६३: सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (जन्म: ७ एप्रिल १८९१ )**१९६२: विठ्ठल सीताराम गुर्जर उर्फ वि.सी. गुर्जर-- मराठी लघुकथा लेखक (जन्म: १८ मे १८८५ )**१९३६: पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक,संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक (जन्म: १० ऑगस्ट १८६० )**१८८१: जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भीक मागणे एक दुष्कृत्य*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सणासुदीच्या काळात गहू व तेलाचे भाव राहणार स्थिर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, लोकसभा आणि देशातल्या सर्व विधानसभांची निवडणूक एकत्र घेण्याचा प्रस्ताव, तर धोरण व्यावहारिक नाही म्हणत काँग्रेसचा विरोध*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गणपती विसर्जनानंतर महायुती आणि मविआकडून जागावाटपाच्या चर्चेचा श्रीगणेशा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात 10 दिवसांपासून आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सुप्रिया सुळे यांचं प्राधान्य संसदेला, राज्यातील सत्तास्थानाबद्दल त्यांना आस्था नाही, महिला मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शिक्षकांचे ऑनलाईन माहिती देणे बंद, प्रशासनाविरुद्ध असहकार, 25 ला काढणार मोर्चा, जीआर मागे घेण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अफगाणिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला 6 विकेटनं पराभूत केलं आहे. अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवरील पहिला विजय ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकदा बुद्धांचे एका गावात आगमन झाले. तेथील राजाने त्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर गावातील सर्व जण बुद्धांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले. बुद्धांना सगळेजण वेगवेगळ्या भेटवस्तू देऊ लागले. त्यामध्ये मौल्यवान दागिने, कपडे आदींचा समावेश होता. राजानेही अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिली. बुद्ध सगळ्या भेटवस्तूंना केवळ उजव्या हाताने स्पर्श करून त्या स्वीकारत होते. काही वेळाने एक अतिशय साधारण वस्त्रे परिधान केलेली वृद्ध महिला बुद्धांना भेटायला आली. तिने बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाली, "माझी परिस्थिती काही चांगली नाही. मी अत्यंत गरीब आहे. रानातील फळे वगैरे गोळा करून, ती विकून मी माझा उदरनिर्वाह करते. आज हे डाळिंब खात असताना तुम्ही गावात आल्याचे समजले आणि मी तशीच तुम्हाला भेटायला आले. आता माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही. फक्त हे उष्टे (अर्धवट खाल्लेले) डाळिंब माझ्याकडे आहे. खरं तर हे डाळिंब तुम्हाला दान करण्यात मला संकोच वाटत आहे. तुम्हाला ते स्वीकारण्याचा आग्रहही मी करणार नाही. मात्र तुम्ही ते स्वीकारलेत तर मी कृतार्थ होईल.' वृद्ध महिलेची ही सारी अवस्था पाहून बुद्धांनी दोन्ही हात पुढे केले आणि तिच्या हातातील डाळिंब आनंदाने स्वीकारले. एवढेच नव्हे तर डाळिंब खाण्यासही सुरूवात केली. हे दृश्‍य पाहून राजा पुढे आला आणि तो बुद्धांना म्हणाला, "माझ्यासह सर्वांनी तुम्हाला अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिल्या. त्या तुम्ही स्वीकारल्यात. पण फक्त उजव्या हाताचा स्पर्श करून. मात्र या वृद्धेने दिलेले उष्ट्या फळाचे दान तुम्ही दोन्ही हातांनी स्वीकारलेत आणि खाल्लेतही. आमचे दान एका हाताने आणि वृद्धेचे दोन्ही हातांनी? हे असे का?' राजाचे हे म्हणणे ऐकून बुद्धांनी अगदी शांतपणे उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, "हे राजा, तुम्ही साऱ्यांनी जे दान केलेत तो तुमच्या संपत्तीतील दहावा हिस्सादेखील नव्हता. तुम्ही मला गरज नसतानाही हे दान दिलेत. तुम्ही हे सारे दान गोरगरिबांच्या कल्याणासाठीही वापरू शकला असता. मात्र तुम्ही तसे न करता ते मलाच दिलेत. उलट या वृद्धेने जे दान केले आहे तो तिच्याकडे आज असलेल्या संपत्तीचा संपूर्ण भाग होता. हे डाळिंब दिल्यानंतर तिच्याकडे आजसाठी काहीही उरणार नाही, हे ठाऊक असूनही तिने अत्यंत श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे दान दिले. तिला संपत्तीचा कोणतीही मोह नाही. तिचे हे दान मोहविरहित असल्याने तुमच्यापेक्षा अधिक सात्विक दान ठरले.' बुद्धांनी या प्रसंगातून दिलेला संदेश ऐकून सगळीकडे शांतता पसरली.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*G. P. F. - General Provident Fund*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विजयाची नव्हे तर कसोटीची वेळच माणसांना महान बनविते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) युएस ओपन २०२४ महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?२) रशिया व युक्रेन या दोन देशांमधील युद्ध केव्हा सुरू झाले ?३) भारतातील 'अधिकाऱ्यांचे गाव' म्हणून कोणते गाव ओळखले जाते ?४) 'पान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ? *उत्तरे :-* १) आरीना सबालेंका २) २४ फेब्रुवारी २०२२ ३) पडीयाल, जि. धार, मध्यप्रदेश ४) पर्ण, पत्र, पल्लव ५) त्र्यंबकेश्वर, नाशिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा. देवबा पाटील, साहित्यिक, खामगाव👤 मनीष बिरादार👤 प्रवीण साधू👤 आनंद पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥१॥ अनंत जन्मांचे तप एक नाम । सुगम हरिपाठ ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥ ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• प्रत्येकांनी बोलताना तारतम्य ठेवायलाच पाहिजे. विशेषतः इतरांविषयी बोलताना जरा विचार करूनच बोलावे. कधी कधी अनवधानाने एखाद्या विषयी बोलताना आपला तोल देखील जावू शकतो.कोण कोणाचा मित्र,नातेवाईक असेल हे सांगता येत नाही.म्हणून इतरांविषयी बोलताना जरा संयम ठेवलेलं केव्हाही बरे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उपकार स्मरावेअज्ञात वासात असताना पांडव एका गरीबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली. घरातल्या कोणाला पाठवावे ?  चर्चा सुरू होती. संकट मोठे होते – पण कुंतीन ठरविले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप! पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली अखेरीस भीमानही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरीबाच्या उपकार्याचीही फेड केली.तात्पर्यः उपकाराची जाण ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 सप्टेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/JZnHrQxtrJvasnTQ/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_ या वर्षातील २६२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२००९: टेलिव्हिजनवर सलग ७२ वर्षे आणि त्याआधी रेडिओवर सलग १५ वर्षे सुरू असलेल्या ’द गायडिंग लाईट’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.**२००२: चित्रपट क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केलेले दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्‍च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.**१९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर**१९९७: महाराष्ट्र सरकारने कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.**१९६२: बुरुंडी, जमैका, र्‌वांडा आणि त्रिनीदाद व टोबॅगो यांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९४८: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ’ऑपरेशन पोलो’ स्थगित करण्यात आले.**१९४७: अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय. ए.(CIA) ची स्थापना.**१९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना**१९२४: गांधीजींनी हिदू मुस्लीम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.**१९१९: हॉलंडमधे स्त्रियांना मतदानाचा हक्‍क मिळाला.**१८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केल्याने शहरात दंगली उसळल्या**१८१०: चिलीला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🟫 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: सचिन रामचंद्र मस्कर -- कवी**१९८५: मयुर मधुकर जोशी -- कवी, लेखक**१९८०: किरण केन्द्रे -- किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक ( बालभारती )तथा प्रसिद्ध लेखक**१९७९: मनीषा रायजादे पाटील -- कवयित्री**१९७३: सोनाली लोहार -- लेखिका**१९६५: शुचिता नांदापूरकर-फडके -- लेखिका, अनुवादक**१९५६: छगन चौगुले -- मराठी लोकगीत गायक(मृत्यू: २१ मे २०२० )* *१९५३: डॉ.जयश्री रत्नाकर पाटणकर -- कवयित्री, लेखिका* *१९५०: शबाना आझमी -- प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री* *१९५०: रामचंद्र सडेकर -- मराठी कथालेखक, कादंबरीकार,पटकथा लेखक आणि प्रकाशक**१९४८: अनुराधा महादेव फाटक -- बाल साहित्यावर लेखन करणाऱ्या लेखिका**१९४७: सुधाकर गायधनी -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध महाकवी, लेखक**१९४५: अशोक मनोहर भोले -- लेखक, कवी* *१९२०: भीमराव लक्ष्मीकांत परतूरकर -- जेष्ठ इतिहास संशोधक (मृत्यू: ५ जानेवारी १९६८ )* *१९१६: वसंतराव बलवंत अरगडे-- शैक्षणिक आणि धार्मिक पुस्तके लिहिणारे लेखक तथा पूर्व उपशिक्षणाधिकारी**१९१२: गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५ )**१९०६: प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबन काव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली.(मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ )**१९०५: ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ’ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री (मृत्यू: १५ एप्रिल १९९० )**१९०२: सदाशिव विनायक देशपांडे -- चरित्रकार प्रवचनकार (मृत्यू: ५ मे१९६९ )**१९०२: दत्त रघुनाथ कवठेकर -- कथाकार कादंबरीकार (मृत्यू: १६ ऑगस्ट १९७९ )**१९००: शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५ )**१८८३:मदनलाल धिंग्रा-- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक(मृत्यू:१७ ऑगस्ट १९०९)**१८५१: डाॅ. विष्णू गोपाळ आपटे -- वैद्यकीय विषयावर लिखाण करणारे मराठी लेखक (मृत्यू: २९ जुलै, १८९९ )**१७०९: सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४ )*    🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🟫••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: विद्याधर विष्णू चिपळूणकर-- महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक,जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत(जन्म :१३ एप्रिल १९२९ )* *२००४: डॉ.भालचंद्र दिनकर फडके – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक (जन्म: १३ मे १९२५ )**२००२: शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची 'मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार (जन्म: ३१ ऑगस्ट १९४० )**१९९९: अरुण वासुदेव कर्नाटकी – मराठी चित्रपट दिग्दर्शक(जन्म: ४ ऑक्टोबर, १९३३ )**१९९५: प्रभूलाल गर्ग ऊर्फ 'काका हाथरसी' – हिन्दी हास्यकवी, पद्मश्री (१९८५). ते विडंबनकाव्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांची सुमारे दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६ )**१९९३: असित सेन – विनोदी अभिनेते व दिग्दर्शक, त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका केल्या**१९९२: मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि ११ वे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७० ) (जन्म: १७ डिसेंबर १९०५ )**१७८३: लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ (जन्म: १५ एप्रिल १७०७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*यंदा कर्तव्य आहे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्ली सरकारमधील अनेक विभाग सांभाळणारे आतिशी मार्लेना सिंग आता केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे नव्या मुख्यमंत्री होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सलग दुसऱ्यांदा विदर्भ दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अमित शहा यांच्याकडून मोदी सरकारचे 100 दिवसाचे रिपोर्ट कार्ड सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; भाजपची साथ सोडणाऱ्या मेहुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मनोज पाटील जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला केली सुरुवात; आरक्षण न दिल्यास गुडघे टेकायला लावू, सरकारला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ई-पीक नोंदणीसाठी दोन दिवस विशेष मोहीम, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचना, गावस्तरावर युवकांची मदत घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन्स ट्रॉपीच्या अंतिम सामन्यात भारताने चीनचा पराभव करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦙 शेळ्या 🦙 सर्वत्र दिसणारा, अत्यंत गरीब, एकटा तसेच कळपाने राहू शकणारा, पाळीव तसेच जंगली, घरगुती किंवा मोकाट, भटक्या अशा अवस्थेत राहणारा प्राणी आठवतोय ? हा प्राणी म्हटले, तर उपयुक्त आहे; म्हटले तर त्रासदायक. गरम हवेत किंवा गार प्रदेशात सारख्याच सहजतेने टिकणारा, कुरणात वा डोंगरात कुठेही पोट भरू शकणारा तो प्राणी म्हणजे शेळी.शेळी इतकी सहजपणे अनेक वेळा दिसते, पण तिच्याबद्दल माहिती मात्र फारशी नसते. एखाद्या अगम्य डोंगरकपारींमध्ये सहजपणे शेळी चरु शकते. तेथील उतारावरचे कोवळे खुरटे गवत खाण्याचे धाडस अगदी सहजपणे फक्त तीच करू जाणे. साऱ्या माळरानावरचे गावात संपले, तर बाभळीच्या झाडांवर, खुरट्या काटेरी झुडपांवर ती सहज चढेल. फांदीफांदीवरचा पाला अलगद खाऊन वेळप्रसंगी धडपडत उडी मारून खाली उतरेल, अंग झटकून दुसरीकडे चालू लागेल. खाण्यासाठी गवत शेळीला आवडतेच. पण कोवळा असा जवळपास कोणताही पाला तिला आवडतो. शेळी खात नाही, असा पाला अक्षरश: शोधावा लागतो. याच तिच्या सवयीने शेळी त्रासदायक ठरते. एखादा कळप जेव्हा एखाद्या भागात चरतो, तेव्हा वाढीला लागलेली सर्व प्रकारची झुडपे बघता बघता नष्ट होत जातात. शेळी पाळीव प्राणी आहे. शहरात वा गावात निर्माण होणारा सर्व प्रकारचा घरगुती ओला टाकाऊ कचरा शेळी आवडीने खाते. याचा मोठा फायदा म्हणजे अनेक गोरगरीब शेळ्या पाळतात. खायला फार घालावे लागत नाही, खायला नाही घातले, तरी ती तक्रार करत नाही. कुठेही हिंडली, तरी संध्याकाळी पुन्हा दारात शेळी उगवतेच. त्या वेळेला मिळणारे भांडे, दोन भांडे दूध लहान मुलांना प्यायलाही देता येते. शेळीच्या जमणाऱ्या लेंड्या साठवून ठेवून त्या खत म्हणूनही विकल्या जातात. शहरी झोपडपट्टी असो वा खेड्यातले एखादे खोपटे, अगदी लहान जागेतही एखादी शेळी अनेक ठिकाणी दिसते, ती यामुळेच.शेळीला वर्षात दोन वेळा करडी म्हणजे पिल्ले होतात. ही पिल्लेसुद्धा बघता बघता आईपासून सुटी होतात, मोठी होतात. एका शेळीपासून पाच वर्षात सहज तीस ते पस्तीस शेळय़ांचा कळप तयार होऊ शकतो. सांगितले तर विश्वास बसणार नाही, अशी ही सहज वाढ असल्याने शेळी पाळणार्‍याला नवीन करडे विकूनही पैसे मिळत असतात. शेळ्यांचे मांस मुख्यतः आशिया खंडात आवडीने खाल्ले जाते.शेळ्या जशा सरसकट आढळतात, तसा बोकड मात्र सरसकट दिसत नाही. आपल्याच मस्तीत ढुशा देत हिंडणारा बोकड तसा वजनदार, ताकदवान असतो. बोकडाच्या शिंगांची लांबीही वयानुसार वाढत जाते. त्याची एखादी धडक माणसाला सहज पाडू शकेल, एवढी जोरात असते. कळप जेव्हा मोकळा चरत असतो, तेव्हा एखादा बोकड त्यात असतोच. पाळीव शेळ्यांच्या जोडीला बोकडांची संख्या मात्र फारच अल्प आढळते. एखाद्या खास प्रसंगी बोकड मारला जातो व त्याचे मांस खातात. त्याच्या अंगाला एक उग्र दुर्गंधी येत असते. त्यामुळे बांधलेला बोकडही वस्तीपासून बराच लांब ठेवला जातो.पंधरा वीस वर्षांचे आयुष्य असलेली शेळी कुठल्याही अडचणीच्या जागी जाऊ शकते वा झाडावर चढू शकते, याचे कारण म्हणजे तिच्या खुरांची रचना. खुरांचा पुढचा अर्धा गोल कडक, पण एखाद्या खोबणीची पकड घेईल, असा असतो, तर मागचा भाग मऊ रुतणारा असतो. त्याचाच उपयोग शेळीला पकड मिळवण्यास करता येतो.शेळी ज्या भागात वावरत असेल, तेथील हवामानाप्रमाणे तिचे केस कमी जास्त होतात. थंडीत लव वाढते. शेळीचे रंगही तपकिरी, करडे, काळे, मातकट असे मिश्र असतात. डोळ्यांचे पण अनेक रंग आढळतात. गावठी खुरटी शेळी पस्तीस चाळीस किलो वजनाची भरते, तर पोसलेला उत्तम बोकड अनेकदा दोनशे किलोपर्यंतही असू शकतो. कुरणात चरणारी तगडी शेळी ऐंशी किलो वजनाची असू शकते. शेळीची कातडी वापरून आपल्या वापरातील पाकिटे, पर्सेस, पाऊच इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. मऊ कातडे टिकाऊ व वापरायलाही सोयीचे असते. दुकानात गेल्यावर शमाय लेदरचे पाकीट मागितले जाते ना ते हेच.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*B. H. M. S. - Bachelor of Homeopathic Medicine and Surgery*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सेवा ही हृदय व आत्मा पवित्र करते, सेवेने ज्ञान प्राप्त होते आणि सेवा हेच जीवनाचे लक्ष्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्या ठिकाणावरून मतदान करणार आहे ?२) 'सायन्स डायरेक्ट'च्या अहवालानुसार जगातील किती टक्के लोक आजारी आहेत ?३) टायटॅनिक जहाज समुद्रात कोणत्या साली बुडाली ?४) 'प्रकाश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) बॉडीगार्डला सर्वात जास्त मानधन ( २.७ कोटी ) देणारा बॉलीवूडचा पहिला अभिनेता कोण बनला आहे ? *उत्तरे :-* १) अंतराळ २) ९५ टक्के ३) सन १९१२ ४) उजेड, तेज ५) शाहरूख खान *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*      👤 किरण इंदू केंद्रे, संपादक, किशोर मासिक, पुणे👤 देवेंद्र रेड्डी गडमोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा👤 सुदर्शन वाघमारे, पत्रकार, धर्माबाद👤 सचिन महाजन, ग्राव्हिटी कोचिंग क्लासेस, नांदेड 👤 योगेश सुधाकर मुक्कावार👤 साईनाथ वाघमारे👤 सुनील पाटील बोमले👤 योगेश शंकरोड👤 रामकृष्ण काकानी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥ त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥ मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात जे काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे ते कधीच विसरता येत नाही. उलट त्या प्रसंगाची आठवण काढून आपण सांगत असतो. पण आपल्याच आयुष्यात पुढे काय होणार आहे या विषयी मात्र आपण सांगू शकत नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. म्हणून जे, काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न करावा. कारण समोर काय होणार आहे या विषयी पूर्णपणे कोणीच सागू शकत नाही म्हणून डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरी मैत्री*अजनारच्या जंगलात सूर सिंह आणि सिंह राज हे दोन पराक्रमी सिंह राहत होते . सूर सिंग आता म्हातारा होत होता. आता तो जास्त शिकार करू शकत नव्हता. सिंहराज त्याची शिकार करून अन्न आणत असे. सिंहराज जेव्हा शिकारीला जायचे तेव्हा सूर सिंग एकाकी व्हायचे. भीतीपोटी एकही प्राणी त्याच्या जवळ जात नव्हता. आज सुरसिंगला एकटा पाहून कोळ्यांचा कळप फुटला. आज कोल्हाला मोठी शिकार मिळाली होती. कोल्हाळांनी सुरसिंगला चारी बाजूंनी ओरबाडून जखमी केले होते. तो बेशुद्ध झाला. तेवढ्यात सिंहराज गर्जना करत तिथे आला. सिंहराजाला तिथे येताना पाहून कोल्हाळांचा जीव गेला. सिंह राजने काही वेळातच सर्व कोल्ह्यांचा पाठलाग केला. त्यामुळे त्याचा मित्र सुरसिंग याचा जीव वाचला.नैतिक – खरी मैत्री नेहमीच उपयोगी असते, जीवनात खरा मित्र असणे आवश्यक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 सप्टेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/7FKkQVMripWWJTGL/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟪 *_मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••🟪 *_ या वर्षातील २६१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.**१९८८: कवी कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.**१९८३: वनीसा विल्यम्स ’मिस अमेरिका’ बनणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री ठरली.**१९५७:मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश**१९४८: हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.**१६३०: बॉस्टन शहराची स्थापना झाली*🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: डॉ. प्रितीराणी जुवेकर -- कवयित्री**१९८६: प्रिया आनंद -- भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल**१९६९: प्रकाश भास्करराव कापसे -- लेखक**१९६५: सुरेंद्र उदेभान मेश्राम -- कवी* *१९५१: डॉ. राणी बंग – सर्च सामाजिक संस्थेच्या संस्थापिका, समाजसेविका, लेखिका**१९५१: सुभाषचंद्र वैष्णव -- बाल साहित्यिक**१९५०: मा. नरेन्द्र दामोदरदास मोदी – स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान,गुजरातचे माजी मुख्यमंत्री**१९४६: विलास वि. फडके -- प्रसिद्ध लेखक**१९३९: राजाभाऊ (कृष्णा बालाजीपंत) भुगावकर -- संत साहित्याचे अभ्यासक, लेखक**१९३९: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८ )**१९३८: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (मृत्यू: १० डिसेंबर २००९ )**१९३७: सीताकांत महापात्र – १९९३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात ओडिया कवी**१९३६: प्रल्हाद नरहर देशपांडे -- इतिहास विषयाचे अध्यापक, संशोधक व संपादक (मृत्यू: २७ मे २००७ )**१९३२: रमेश अणावळकर -- मराठी संगीतातील महान गीतकार (मृत्यू: ३० जानेवारी २००४ )**१९३०: लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (मृत्यू: २२ एप्रिल २०१३ )**१९२९: अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११ )**१९२८: मधुकर दत्तात्रय वैद्य -- लेखक* *१९२५: शरद तानाजी पाटील -- प्राच्यविद्यापंडित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कृषी संस्कृती, ज्येष्ठ विचारवंत.(मृत्यू: १२ एप्रिल २०१४ )**१९१५: मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक (मृत्यू: ९ जून २०११ )**१९१४: थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १ सप्टेंबर २००८ )**१९१२: लक्ष्मण श्रीधर वाकणकर -- लिपिकार, संशोधक (मृत्यू: १५ जानेवारी १९९९ )**१९०९: गणेश विनायक अकोलकर -- शिक्षण तज्ञ ललितलेखक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९८३ )**१९०६: ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६ )**१८८५: केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते (मृत्यू:२० नोव्हेंबर १९७३)**१८८२: अवंतिकाबाई गोखले – महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व ’हिंद महिला समाज’च्या संस्थापिका (मृत्यू: १९४९ )**१८७९: पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३ )*🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: नीलकांत ढोले -- विदर्भातील ज्येष्ठ गझलकार (जन्म: १५ जानेवारी १९३९ )**२०१८: अन्ना राजम जॉर्ज-मल्होत्रा - भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या महिला अधिकारी (जन्म: १७ जुलै १९२७ )**२००२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९२२ )**२०१५: बाल जगन्नाथ पंडित --- भारतीय क्रिकेटपटू , लेखक आणि प्रसारक (जन्म: २४ जुलै १९२९ )* *१९९९: हसरत जयपुरी – गीतकार (जन्म: १५ एप्रिल १९२२ )**१९९४: व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (जन्म: २६ जुलै १९५४ )**१९८१: त्र्यंबक गोविंद माईणकर -- प्राध्यापक, भाषातज्ज्ञ, लेखक (जन्म: १५ मार्च १९१५ )**१९३६: हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ आक्टोबर १९५० )**१८७७:हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (जन्म: ११फेब्रुवारी १८०० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रासंगिक लेख*मराठवाड्याचा रोमांचक इतिहास*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज वाजत गाजत श्री गणरायाला मिळणार निरोप, रत्नागिरीत 37 हजाराहुन अधिक घरगुती गणरायाचे विसर्जन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विकसित भारताच्या दिशेने देशाचं दमदार पॉल पडलं आहे - पंतप्रधान नरेंद मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिक्षक संघटनेकडून 25 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याची हाक, दोन शासकीय निर्णय मागे घेण्याबाबत पुकारले आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री शिंदेंकडून राजकीय पुनर्वसन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजीनगर - दोन दिवसीय भारतीय कापूस परिषदेचे आयोजन, 10 राज्यातील 1 हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार; बदलत्या जागतिक परिस्थितीवर तज्ञांचे मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज राजीनामा देण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन ट्रॉपी - भारतीय हॉकी संघाचा विजयी षटकार, द. कोरियाला हरवत फायनल मध्ये दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *धुरामुळे गुदमरल्यासारखे का होते ?* 📕धुरात माणूस गुदमरतो. याचे कारण काय ते आता पाहू. आपण हवा श्वासावाटे आत घेतो. त्यात ऑक्सिजन (२०.९३ टक्के), कार्बन डायऑक्साइड (०.०३ टक्के), नायट्रोजन (७८.१ टक्के) तसेच अत्यल्प प्रमाणात निऑन, ॲगन, क्रिप्टॉन, झेनॉन व हेलीयम हे वायू असतात. या खेरीज पाण्याची वाफ, अमोनिया तसेच धूळ. जिवाणू, वनस्पतीजन्य कचरा असे तरंगणारे पदार्थही असतात.धुरामध्ये कार्बन डाय ऑक्साइड असतो. हवेतील त्याचे प्रमाण वाढल्याने व ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने गुदमरल्यासारखे वाटत असेल असा पूर्वी समज होता. प्रत्यक्षात मात्र ऑक्सिजनचे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत कमी झाले.वा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत वाढले, तरी आपल्याला फारसा त्रास होत नाही, असे शास्त्रीयनिरीक्षणाद्वारे सिद्ध झाले आहे.धुरामध्ये माणसाला गुदमरल्यासारखे वाटते, अस्वस्थ वाटते. याचे कारण म्हणजे तापमानात होणारी वाढ.तापमानातील वाढीमुळेच माणसाचा मृत्यूही ओढवू शकतो. कलकत्त्यामध्ये एका तुरुंगात १८ × १४ X १० फुटाच्याखोलीत १४६ कैदी होते. खोलीला वायूवीजनासाठी पुरेशा अशा दोन लहान खिडक्या होत्या. ऑक्सिजन, कार्बनडायऑक्साइड यांचे प्रमाण सामान्य राहूनही त्यातील फक्त २३ जण जिवंत राहिले. कारण त्या खोलीतील तापमानव आर्द्रतेत खूपच वाढ झाली होती. अर्थात धुरामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांच्या वर गेले, तर त्यामुळेही गुदमरल्यासारखे होते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*B. A. M. S. - Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या प्रमाणे पक्ष्यांचे आश्रयस्थान घरटे असते, त्याप्रमाणे आपल्या वाणीचे आश्रयस्थान मौन असते. --- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पंतप्रधानांच्या निवासस्थानी गायीने जन्म दिलेल्या वासराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते नाव ठेवले आहे ?२) कुस्तीपटू विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे ?३) भारताची पहिली वंदे मेट्रो ट्रेन कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावणार आहे ?४) 'पंडित' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जम्मू काश्मीरमधील डोडाला ५० वर्षात भेट देणारे पहिले पंतप्रधान कोण ? *उत्तरे :-* १) दिपज्योती २) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३) अहमदाबाद ते भूज ( ३३४ किमी ) ४) शास्त्री, विद्वान, बुद्धिमान ५) नरेंद्र मोदी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 दयाकर रेड्डी, येताळा👤 महेश राखेवार, कलाशिक्षक, नांदेड👤 जितेंद्र टेकाळे, माहूर👤 बालाजी गाडेवाड👤 किसन कोनापुरे👤 अक्षय वानोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्पकोटि वैकुंठीं नांदे ॥२॥ मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर हो‌ऊनि ठेले ॥३॥ ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधले माझे हातीं ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चौकशी हे नाव खूप सुंदर आहे. जेव्हा याच नावाच्या आधाराने एखाद्या दु:खी, पिडीत, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या भल्यासाठी तसेच चांगल्या गोष्टीसाठी चौकशी केली जाते. त्याक्षणी या नावाचा मान वाढत जातो. पण, नको त्या गोष्टीसाठी चौकशी केली जाते त्यावेळी मात्र याच नावाचे चौकशी ऐवजी चौकशा या प्रकारचे नाव पडले जाते. त्या सुंदर अशा नावाचा अपमान होतो. म्हणून एखाद्याच्या भल्यासाठी चौकशी करणे अजिबात वाईट नाही उलट आवश्यकता आहे. पण,विनाकारण कोणाला त्रास देण्यासाठी चौकशी करणे हे, सुद्धा माणसाला शोभण्यासारखे कार्य नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कालियाला शिक्षा झाली*संपूर्ण गल्ली कालियावर नाराज होती. कधी कधी तो भुंकून रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना घाबरवायचा . कधी चावायला धावत असे. भीतीपोटी मुलांनी त्या गल्लीत एकटे जाणे बंद केले होते. त्या रस्त्यावर चुकून एखादं मुल गेलं तर त्याच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून पळून जायचे. कालियाने तिच्या मित्रांनाही त्रास दिला होता. सगळ्यांना घाबरवून तो स्वत:ला गल्लीचा सेट समजू लागला. त्याच्या कळपात शेरू नावाचा एक छोटा कुत्राही होता. तो कोणालाही त्रास देत नाही, अगदी लहान मुले देखील त्याच्यावर खूप प्रेम करतात. एके दिवशी राहुलने शेरूसाठी रोटी आणली. शेरू खूप खुश झाला आणि तो भाकरी घेऊन गाडीखाली धावला. तिथे बसून जेवायला सुरुवात केली. शेरूला भाकरी खाताना पाहून कालियाने जोरात धक्का दिला आणि भाकरी घेऊन पळून गेला. शेरू जोरजोरात रडू लागला. राहुलने वडिलांना सांगितले. कालियाची कृती त्याच्या वडिलांना माहीत होती. त्याने यापूर्वीही पाहिले होते. त्याला खूप राग आला. एक काठी काढून कालिया दुरुस्त केला. कालियाला आता आजीची आठवण झाली. तो इतका सुधारला होता की रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही तो त्रास देत नाही. लहान मुलाला पाहून तो लपून बसायचा.नैतिक – वाईट कर्मांचे वाईट परिणाम होतात, वाईट कर्म टाळावे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 सप्टेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/w6G4wmZZ1Gu7dCfP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛟 *_ या वर्षातील २५७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••• *२००८: दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.**२००७: दारिद्र्य रेषेखालील ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले वृद्ध नागरिकांना निवृत्ती वेतन देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय**१९९६: महिला आणि बालकल्याणासाठी लक्षणीय कामगिरी बजावणार्‍या महिलेला देण्यात येणारा ’श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका आणि स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्या श्रीमती इंदुमती पारिख यांना देण्यात आला.**१९८९: आर्चबिशप डेसमंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.**१९४८: ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.**१९२२: लीबीयातील अझिजीया येथे ५७.२° सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.* 🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: माधव श्रीकांत किल्लेदार -- नट, लेखक, दिग्दर्शक* *१९८१: प्रा. डॉ. अविनाश शरदराव धोबे -- लेखक**१९७८: डॉ.भारती पवार - माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री**१९७५: भगवान चिले -- इतिहास अभ्यासक व लेखक**१९७३: महिमा चौधरी-- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री**१९६९: शेन वॉर्न – प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर (मृत्यू: ४ मार्च २०२२ )**१९६९: प्रा. डॉ. स्वानंद गजानन पुंड -- प्रसिद्ध लेखक, प्रवचनकार, विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९६८: मीनल अविनाश कुडाळकर -- कवयित्री, लेखिका**१९६७: मायकेल जॉन्सन – अमेरिकन धावपटू**१९६५: प्राचार्या डॉ. साधना निकम -- कवयित्री, लेखिका**१९६२: प्रा. डॉ. सुजाता महाजन -- कवयित्री, लेखिका* *१९५९: श्रीकृष्ण अडसूळ -- प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक,संशोधक,आणि सामाजिक कार्यकर्ते**१९५६: डॉ. रमेश आवलगांवकर -- प्रसिद्ध लेखक,महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक* *१९५५: प्रा. चंद्रशेखर डाऊ -- विज्ञान विषयावर लेखन करणारे लेखक**१९५४: महेश सखाराम भावे -- लेखक* *१९५२:सुतेजा सुभाष दांडेकर -- कवयित्री* *१९४६: उषा नाडकर्णी -- मराठी नाटके व चित्रपटांमधील अभिनेत्री**१९४५: शरदचंद्र लक्ष्मण जोशी -- लेखक**१९४३: डाॅ. वासुदेव मुलाटे -- मराठवाड्यातील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक**१९३९: प्रभा अत्रे -- किराणा घराण्याच्या गायिका व लेखिका(मृत्यू: १३ जानेवारी २०२४)**१९३४: अच्युत दत्तात्रेय ओक --- लेखक**१९३०: प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे -- मराठी लेखक (मृत्यू: ३१ जानेवारी १९९० )* *१९२६: वसंत श्रीपाद निगवेकर -- लेखक**१९०७: लक्ष्मण नीळकंठ छापेकर (आण्णासाहेब) -- कवी लेखक संपादक (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९८६ )**१९०१: जमशेद बोमन होमी वाडिया -- प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माता (मृत्यू: ४ जानेवारी १९८६ )**१८९२: वालचंद रामचंद कोठारी -- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत, प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार.(मृत्यू: १० फेब्रुवारी १९७४ )**१८८६: सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू:८ फेब्रुवारी १९७५ )**१८५७: मिल्टन हर्शे – ’द हर्शे चॉकलेट कंपनी’चे संस्थापक (मृत्यू: १३ आक्टोबर १९४५ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: माणिक गोविंद भिडे -- भारतीय हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गायिका (जन्म: १५ मे १९३५ )**२०१२: रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६ )**२०११: गौतम राजाध्यक्ष -- मराठी फॅशन प्रकाशचित्रकार . व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत(जन्म: १६ सप्टेंबर १९५० )**१९९७: लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (जन्म: २८ आक्टोबर १९३० )**१९९५: डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ )**१९७१: केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ )**१९२९: जतिन दास -- लाहोर कटातील क्रांतिकारक जतिन दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला.(जन्म: २७ आक्टोबर १९०४ )**१९२६: श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: ११ जानेवारी १८५८ )**१८९३: मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक (जन्म: ३ जुलै १८३८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सायकलच्या आठवणी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार असून या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सोलापूर : अक्कलकोट न्यायालय इमारत बांधकामासाठी ६० कोटी मान्यता, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस १५ सप्टेंबर पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एकदिवसीय विश्वचषकातून भारताची छप्परफाड कमाई; आजवरचे विक्रम मोडले, 1.39 अब्ज डॉलर म्हणजेच 11,637 कोटी कमावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मंत्री धर्मरावबाबा आत्रामांच्या मुलीने अखेर तुतारी फुंकली, भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ माकप नेते सिताराम येचुरी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय हॉकी संघाचा विजयी चौकार, द. कोरियावर ३-१ ने केली मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*N. I. I. T. - National Institute of Information Technology*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटांना जिद्दीने तोंड देणे याचेच नाव बुद्धिमत्ता. -- कार्लाइल*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती कोण ठरणार आहे ?२) पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकली आहेत ?३) जगातली सर्वात बलशाली कंपनी कोणती ?४) 'पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गोदावरी नदीची लांबी किती किमी आहे ? *उत्तरे :-* १) जेरेड इसाकमॅन २) २९ पदके ३) ॲपल ४) राघू, रावा, शुक, कीर ५) १४५० किमी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कबीरदास गंगासागरे, मुख्याध्यापक, जि. प. हा. करखेली👤 अनिता देशमुख, गझलकार, कल्याण👤 दीपश्री वाणी, शिक्षिका, पुणे👤 योगेश रघुनाथ वाघ👤 नवीन रेड्डी👤 जी. राज शेखर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥ समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥ सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४"|| ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याच्या राहणीमानाकडे बघून त्याची लायकी ठरवणे हे सुद्धा चुकीचे आहे. एखादी व्यक्ती सत्य बोलत असेल आणि त्याचे बोलणे ऐकून न घेता किंवा समजून न घेता त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. गोड बोलून विश्वासात घेणाऱ्यांना जवळ करणे ही, सुद्धा सर्वात मोठी चूक आहे. चांगल्यात,चांगले बघणे अजिबात वाईट नाही पण, सर्व काही समजून सुद्धा न समजल्यासारखे वागणे हे, माणसाला शोभत नाही. म्हणून बघायचे असेल तर सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करावा. पण,कोणाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल या प्रकारचे वागणे आपल्यात नसले पाहिजे. शेवटी नियतीच्या खेळाची वेळ कधीही सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कृती महत्त्वाची*एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केले होते. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली. एका मोठ्या प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाण खान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दीनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिले. भजन सुरूच होते. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटोर्‍यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे दृश्य सर्वच लोक बघत होते. भजन संपले. सूत्रसंचालक म्हणाला, आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. पण स्वामीजी काही बोलेनात. श्रोत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना? मी उपदेश दिला आहे. स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. आपण काहीच बोलला नाहीत. सूत्रसंचालक म्हणाला. अस्सं! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे, कृती नको. त्या थंडीत कुडकुडणार्‍या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश! *तात्पर्य - केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 सप्टेंबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/BQKF62HFQ3cDY4be/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✨ *_ या वर्षातील २५६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• ✨ *_महत्त्वाच्या घटना:_* ✨••••••••••••••••••••••••••••••••• *२००५: हाँगकाँगमधील डिस्‍नेलँड (Disney Land, Hong Kong) सुरू झाले.**१९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना ’पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान**१९८०: तुर्कस्तानमधे लष्करी उठाव**१९५९: ’ल्यूना-२’ हे मानवविरहित रशियन अंतराळयान चंद्रावर उतरले.**१९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. जुलुमी रझाकारांच्या मदतीने स्वतंत्र राहण्याचा निजामाचा हट्ट मोडून या फौजांनी हैदराबाद ताब्यात घेतले. हैदराबाद मुक्तीच्या या कारवाईचे वर्णन ’पोलिस अ‍ॅक्शन’ असे केले जाते.**१६६६: आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजीमहाराज राजगड येथे सुखरुप पोहोचले.*✨ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ✨ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: प्राची देसाई -- भारतीय अभिनेत्री**१९८८: प्रशांत दत्तात्रय केंदळे -- कवी**१९७९: प्रा. डॉ. श्रीकृष्ण काकडे -- लेखक, आदिवासी लोक साहित्याचे अभ्यासक* *१९७२: रसिका जोशी -- मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री* *१९६५: आदित्य पांचोली -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि पार्श्वगायक* *१९६४: महेंद्र लक्ष्मण तुपे -- कवी**१९६३: डॉ. नंदकिशोर दामोधरे -- कवी* *१९६२: विनोद राठोड -- भारतीय पार्श्वगायक* *१९६२: प्रा. लक्ष्मण मोहनराव महाडिक -- प्रसिद्ध कवी व लेखक* *१९५७: डॉ. हेमंत मोरेश्वर वाघ -- कवी, भाषांतरकार* *१९५६: डॉ. राजीव नाईक -- नाटककार आणि कथाकार**१९५६: भवानी शंकर -- भारतीय पखवाज ड्रम वादक (मृत्यू: ३० डिसेंबर २०२३ )**१९५५: सुधीर रामकृष्ण सेवेकर --लेखक, तसेच विविध वृत्तपत्रांतून विपुल लेखन* *१९५४: मारुती सिद्राम कटकधोंड -- प्रसिद्ध कवी**१९५३: चांगदेव काळे -- कादंबरीकार व कथाकार* *१९४८: मॅक्स वॉकर – ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फूटबॉलपटू* *१९४५: रेखा निरंजन राव -- प्रसिद्ध लेखिका**१९४५: प्रा. डॉ. संजीवनी अरविंद देशमुख -- कादंबरीकार, तथा कथा लेखिका**१९३२: विजया श्रीनिवास जहागीरदार-- बालसाहित्यिक, लेखिका व कवयित्री (मृत्यू: १ एप्रिल २०२० )**१९१२: फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६० )**१९०३: चंद्रकला आनंदराव हाटे--लेखिका (मृत्यू:१९९०)**१८९७: आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ मार्च १९५६ )**१८९४: विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक.(मृत्यू: १ नोव्हेंबर १९५० )**१८८२: बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकर शास्त्री -- राष्ट्रीय पंडित, तत्त्वचिंतक, संस्कृत तज्ज्ञ(मृत्यू: १० फेब्रुवारी १९७८ )*✨ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ✨••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: पं. कृष्णराव रामकृष्ण चोणकर –मराठी व गुजराती संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते, एक तपाहून अधिक काळ ’गंधर्व नाटक मंडळी’मध्ये नटसम्राट बालगंधर्वांचे नायक म्हणून त्यांनी काम केले.* *१९९६: पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री (जन्म: ७ जुलै १९४८ )**१९९२: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (जन्म: ३१ डिसेंबर १९१० )**१९८०: सतीश दुभाषी --चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.(जन्म: १४ डिसेंबर १९३९ )**१९८०: शांता जोग-चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे मुंबई-गोवा महामार्गावर ’मंतरलेली चैत्रवेल’ हे नाटक घेऊन चाललेल्या नाटक कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत जळाल्याने निधन झाले.(जन्म: २ मार्च १९२५ )**१९७१: जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९ )**१९५२: रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा ’सवाई गंधर्व’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना 'सवाई गंधर्व' ही पदवी दिली. (जन्म: १९ जानेवारी १८८६ )**१९२६: विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार (जन्म: १८७१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - कष्टाची कमाई*..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *10वी 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विजय माल्या आणि नीरव मोदी या दोघांकडून १६ हजार कोटींची वसुली करून मोदी सरकारने दिला दणका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपने २१ उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भाजपकडून किरीट सोमय्यांना निवडणूक कॅम्पेन कमिटीच्या सदस्यपदाची जबाबदारी, पण सोमय्यांनी जबाबदारी नाकारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठा आरक्षणासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत उद्यापासून बेमुदत आंदोलन करणार, विशेष अधिवेशन बोलावण्याची सरकारकडे केली मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ आता भक्तीपीठ आणि पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC कसोटी क्रमवारीत रोहित, कोहली आणि जैस्वाल यांचा टॉप-10 फलंदाजांमध्ये समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *गोंगाटामुळे काय दुष्परिणाम होतात ?* 📕गोंगाटामुळे परीक्षेच्या काळात अभ्यासात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही हे तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. कारण वैयक्तिक वा सार्वजनिक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर गाणी लावून गोंधळ घालायचा प्रकार आपल्याकडे आहे. भले मग कोणाचे कान बहिरे का होईनात!चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, चुकीचा आवाज म्हणजेच गोंगाट होय. आवाजाची तीव्रता डेसीबल या एककात मोजतात. माणूस ८५ डेसीबल इतक्या तीव्रतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. तसेच २० ते २०,००० हर्दश एवढ्या वारंवारतेचा (Frequency चा) आवाजच तो ऐकू शकतो.गोंगाटाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात कानात आवाज होणे, दडे बसणे, थकवा येणे तसेच बहिरेपणा यांचा समावेश होतो. गोंगाटामुळे संवाद साधण्यात अडथळा येतो. चिडचिडेपणा येतो. काम करण्याची व्यक्तीची क्षमता कमी होते, याखेरीज गोंगाटात रक्तदाब वाढतो, नाडीचे ठोके वाढतात, श्वसनाचा दर वाढतो तसेच घाम येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. अशा प्रकारे गोंगाटामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आवाज जेथे निर्माण होतो तेथेच त्यावर नियंत्रण ठेवणे, ध्वनिरोधक साधनांचा वापर, व्यक्तीचे कानातील सारख्या साधनांनी आवाजापासून रक्षण करणे इत्यादी उपाय करता येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*M. P. S. C. - Maharashtra Public Service Commission.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाने खचून जाऊ नका, आणखी जिद्दी व्हा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) युएस ओपन २०२४ महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?२) रशिया व युक्रेन या दोन देशांमधील युद्ध केव्हा सुरू झाले ?३) भारतातील 'अधिकाऱ्यांचे गाव' म्हणून कोणते गाव ओळखले जाते ?४) 'पान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ? *उत्तरे :-* १) आरीना सबालेंका २) २४ फेब्रुवारी २०२२ ३) पडीयाल, जि. धार, मध्यप्रदेश ४) पर्ण, पत्र, पल्लव ५) त्र्यंबकेश्वर, नाशिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 पुंडलिक बिरगले, भोकर👤 श्याम कांबळे, संपादक, नांदेड👤 स्वप्नील पुलकंठवार, देगलूर👤 शिवा शिवशेट्टे, नांदेड👤 श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी, पुणे👤 व्यंकटेश व्ही पाटील, येवती👤 साहिल सुगुरवाड👤 ज्ञानेश्वर वाढवणकर👤 पोषट्टी सायन्ना👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वजण सुखात राहताना दिसले असते तर कोणी दु:खात दिवस काढताना दिसले नसते. कोणी टाहो फोडताना दिसले नसते. कारण हे दोन्ही प्रत्येकांच्या जीवनात मागे-पुढे राहत असतात आणि जगायला सुद्धा शिकवत असतात. म्हणूनच म्हणतात ना की, जीवन हे सुखा, दुःखाचे संगम आहे याचा विसर पडता कामा नये. सुख आहे म्हणून आनंद आहे आणि दु:ख आहे म्हणून त्यात संघर्ष आहे. कदाचित हे दोघे नसते तर माणसाला,माणसाचे जीवन कळले नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राणी पॉवर*राणी हे एका मुंगीचे नाव आहे जी आपल्या दलापासून भरकटली आहे. घरचा रस्ता न सापडल्याने ती बराच वेळ अस्वस्थ होत होती. राणीच्या घरचे लोक सरळ रेषेत जात होते. मग जोरदार वारा सुटला, सर्वजण बिथरले. राणीही तिच्या कुटुंबापासून दूर गेली. तिला घरचा रस्ता शोधताना त्रास झाला. बराच वेळ भटकल्यावर त्याला खूप भूक आणि तहान लागली. राणी जोरजोरात रडत होती. वाटेत गोलूच्या खिशातून पडलेली टॉफी सापडली. राणीचे नशीब उघडले. त्याला भूक लागली होती आणि त्याला खायला टॉफी मिळाली होती. राणीने मनसोक्त खाल्ले, आता तिचे पोट भरले आहे. राणीने विचार केला की घरी का नेऊ नये, घरातील लोकही खातील. टॉफी मोठी होती, राणी उचलायचा प्रयत्न करायची आणि पडायची. राणीने धीर सोडला नाही. ती टॉफी दोन्ही हातांनी आणि तोंडाने घट्ट पकडते. ओढत ओढत ती तिच्या घरी पोहोचली. त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण त्याला पाहताच तेही धावत आले. टॉफी उचलली आणि घरात घेतली. मग काय, सर्वांची पार्टी सुरू झाली.नैतिक – ध्येय कितीही मोठे असले तरी सतत संघर्षाने ते निश्चितच साध्य होते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 सप्टेंबर 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/bPyz9XZudVeRbD7J/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟦 *_ या वर्षातील २५५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.**१९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ’तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.**१९६५: भारत पाक युद्ध - भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.**१९६१:’विश्व प्रकृती निधी’ (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.**१९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.**१८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.* 🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: डॉ. वैभवकुमार भगवानराव शिंदे -- लेखक, गीतकार**१९८०: प्रणाली देशमुख -- कवयित्री, लेखिका**१९७६: मुरली कार्तिक -- भारतीय क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू**१९७५: गोपाल शिरपूरकर -- कवी, लेखक**१९७२: अपर्णा केळकर -- गायिका**१९६३: निलिमा क्षत्रिय -- लेखिका**१९६२:प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक-- लेखिका**१९६१: राजेंद्र शहा -- गझलकार* *१९५९: प्रा. उत्तम हरिभाऊ बलखंडे -- कवी, लेखक**१९५७: राजू खेर -- भारतीय अभिनेता* *१९५३:श्यामलता काकडे-- अनुवादक**१९५०: डॉ. मोहन मधुकर भागवत -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक**१९३५: रघुनाथ जगन्नाथ तावरे -- कवी* *१९३१: माधव नारायण आचार्य --मराठी लेखक(मृत्यू: २७ जून २०१४ )* *१९१७: फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९ )**१९१५: पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (मृत्यू: २९ मार्च १९९७ )**१९१४: प्रा. मधुकर विठ्ठल फाटक -- लेखक* *१९१३: वामन गणेश तळवलकर-- लेखक, संपादक* *१९१२: अप्पासाहेब बाळासाहेब पंत -- लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ५ऑक्टोबर१९९२ )**१९११: गोपाळ दामोदर देऊसकर -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४ )**१९११: अपर्णा सदाशिव देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९११: नानिक अमरनाथ भारद्वाज ( लाला अमरनाथ) -- भारतीय क्रिकेट खेळाडू भारतीय क्रिकेट संघाकडून शतक ठोकणारे ते पहिले फलंदाज (मृत्यू: ५ ऑगस्ट २००० )**१९०१: बाळकृष्ण रघुनाथ देवधर-- भारतीय शास्त्रीय गायक,संगीततज्ज्ञ, संपादक, चरित्रकार (मृत्यू: १० मार्च १९९० )**१९०१: आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल’ – सुप्रसिद्ध कवी साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष,(मृत्यू: ८ मे १९८२ )**१८९५: आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्‍न -१९८३ मरणोत्तर,१९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली.भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली.(मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२ )**१८८५: डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार (मृत्यू: २ मार्च १९३० )**१८७९: नरहर शंकर रहाळकर -- मराठी कवी( मृत्यू: ७ डिसेंबर १९५७ )**१८६७: श्रीपाद दामोदर सातवळेकर-- भाष्यकार,संपादक(मृत्यू: ३१ जुलै १९६८ )* 🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२०: माधव कोंडविलकर-- जेष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार (जन्म: १५ जुलै १९४१ )* *२०१३: मधुबाला जव्हेरी-चावला -- मराठी गायिका(जन्म: १९ मे १९३५ )**१९९८: क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (जन्म: १० आक्टोबर १९०९ )**१९८७: महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.(जन्म: २६ मार्च १९०७ )**१९७१: निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १८९४ )**१९६४: गजानन माधव मुक्तिबोध – हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७ )**१९४८: बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल(जन्म: २५ डिसेंबर १८७६ )**१९२१: सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (जन्म: ११ डिसेंबर १८८२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कोरोना काळात पालक बनले शिक्षक*कोरोना काळातच नाहीतर पालकांनी नेहमीच शिक्षक बनून आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. जयशंकर बर्लिन इथं होणाऱ्या वार्षिक राजदूत परिषदेत सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इंजिनिअर रशीद यांना जामीन मंजूर ! जम्मू काश्मीर निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खासगीसह सर्व क्षेत्रातील नोकरदार महिलांना मातृत्व रजेचा अधिकार - उच्च न्यायालय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काँग्रेसकडून पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला ! नांदेड लोकसभेच्या जागेवर दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मोटार वाहन विभागातील कर्मचारी जाणार संपावर, सुधारित आकृतीबंध लागू करण्याची मागणी, 24 सप्टेंबरपासून करणार बेमुदत संप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार ! मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूला मिळणार सर्वाधिक 75 लाखांचे बक्षीस; क्रीडामंत्री मनसुख मालविया यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *थंडीच्या दिवसांत आपण का कुडकुडतो ?* 📕थंडीचे दिवस, सकाळची शाळा, अशावेळेस उठणे जीवावर येते. नाईलाजाने उठून कुडकुडत आपण शाळेत जातो. थंडी असल्यावरच का कुडकुडतो ? उन्हाळ्यात का नाही ?कुडकुडणे ही आपल्या शरीराची थंडीपासून संरक्षण करण्यासाठीची क्रिया आहे. आपण कुडकुडतो म्हणजे आपले स्नायू थरथरत असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखणे आवश्यक असते. फार उष्णता वा फार थंडी यामुळे शरीरातील अवयवांना हानी पोहोचू शकते. यामुळेच बेडकासारखे थंड रक्ताचे प्राणी अशा काळात हायवरनेशनमध्ये जातात व स्वतःला खोल पुरून घेतात. या थंड रक्ताच्या प्राण्यांना शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करता येत नाही, म्हणून ते असे करतात; परंतु मानव हा गरम रक्ताचा प्राणी आहे. शरीराच्या तापमानाचे नियंत्रण वातावरणातील बदलाप्रमाणे तो करू शकतो. त्यामुळेच उष्णता वाढली की धाम येऊन व थंडी वाढली की कुडकुडण्याच्या क्रियेने शरीराचे संरक्षण केले जाते.कुडकुडणे म्हणजे स्नायुंच्या थरथरण्याच्या हालचालीने स्नायूंतून ऊर्जा निर्माण केली जाते व तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा तापातही व्यक्तीचे हातपाय थडथड उडतात. हिवतापामध्ये रोगजंतूमुळे मेंदूच्या तापमान नियंत्रण केंद्राचे कार्य बिघडते. याचा परिणाम म्हणून ताप असतानाही कुडकुडण्याच्या क्रियेतून शरीरातील उष्णता वाढवायचा प्रयत्न केला जातो!डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*U. P. S. C. - Union Public Service Commission.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर, यश मिळवता येईल. जर विचार दुर्बल असतील तर अपयश पदरी पडेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *फुटबॉल इतिहासात ९०० गोल पूर्ण करणारा पहिला खेळाडू* कोण बनला आहे ?२) जगात सर्वाधिक प्लॅस्टिकचा कचरा निर्माण करणारे पहिले तीन देश कोणते ?३) गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला कोणत्या ठिकाणी मिळते ?४) 'पारंगत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ ची मिस युनिव्हर्स स्पर्धा कोठे होणार आहे ? *उत्तरे :-* १) ख्रिस्तियानो रोनाल्डो, पोर्तुगाल २) भारत, नायजेरिया, इंडोनेशिया ३) राजमहेंद्री, आंध्रप्रदेश ४) निपुण, तरबेज ५) मेक्सिको*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कांचन जोशी, शिक्षिका, नांदेड👤 प्रशांत करखेलीकर, धर्माबाद👤 ऋषिकेश बच्छाव👤 प्रशांत कोकाटे👤 सुनील महामुनी👤 भगवान वाघमारे👤 गणेश यादव👤 अमोल वसंतराव पाटील👤 दिगंबर वंगरवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपमानाचे मानकरी तीच व्यक्ती बनते. जी व्यक्ती नेहमीच सत्याच्या वाटेवर चालत राहते. किंवा एखाद्या व्यक्तीमधील योग्यता बघून माणुसकीच्या नात्याने तिला साथ देते. मानाचे मानकरी होण्यासाठी माणूस कोणताही मार्ग निवडत असतो. पण, सत्याच्या वाटेवर चालून अपमानाचा किंवा टिकेचा मानकरी होण्यासाठी पदोपदी काट्यातून प्रवास करावा लागतो. खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला मिळालेला तो खरा सन्मान असतो. प्रत्येक व्यक्तीला तो सन्मान पात्र होत नाही त्याचे नाव संघर्षमय जीवन आहे .म्हणून जीवनात काहीही झाले तरी चालेल पण,चुकूनही असत्याला साथ देऊ नये कारण, असत्य, सत्यासमोर जास्त काळ पर्यत टिकून राहत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• .आईचे प्रेम*सुरिली नावाचा पक्षी आंब्याच्या झाडावर राहत होती. तिने खूप सुंदर घरटे बनवले होते. ज्यात त्याची लहान मुले एकत्र राहत होती. त्या मुलांना अजून कसे उडायचे ते माहित नव्हते, म्हणूनच सुरिली त्यांना खायला आणून खायला घालायची. एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे सुरिलीच्या मुलांना खूप भूक लागली होती. मुलं जोरजोरात रडू लागली, सगळी मुलं एवढ्या मोठ्याने रडत होती. मुलं रडणारी तिला आवडत नव्हती. ती त्यांना शांत करत होती, पण मुलांना भूक लागली होती त्यामुळे ते गप्प बसत नव्हते. सुरिली विचारात पडली, एवढ्या मुसळधार पावसात जेवण कुठून आणणार. पण जेवण आणले नाही तर मुलांची भूक कशी भागणार ? बराच वेळ विचार केल्यावर सुरिलीने लांब उड्डाण केले आणि पंडितजींच्या घरी पोहोचले. पंडितजींनी प्रसादात सापडलेला तांदूळ, डाळ आणि फळे अंगणात ठेवली होती. पक्ष्याने पाहिले आणि मुलांसाठी तोंडात भरपूर तांदूळ ठेवले. आणि लगेच तिथून उडून गेला. घरट्यात पोहोचल्यानंतर पक्ष्याने सर्व मुलांना तांदळाचे दाणे दिले. मुलांची पोटे भरली होती, सगळे गप्प झाले आणि आपापसात खेळू लागले.नैतिक – आईच्या प्रेमाची जगात बरोबरी नाही, जीव धोक्यात घालूनही ती आपल्या मुलांच्या हितासाठी काम करते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 सप्टेंबर 2024💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/10/blog-post_6.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💢 *_जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••💢 *_ या वर्षातील २५४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💢 *_महत्त्वाच्या घटना:_* 💢•••••••••••••••••••••••••••••••••*२००२: परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला* *१९९६: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला ’कृष्णदास शामा पुरस्कार’ गोमंतकीय मराठी साहित्यिक बा.द.सातोस्कर यांना तर ’पंडित महादेवशास्त्री जोशी मराठी साहित्य पुरस्कार’ कवी नारायण सुर्वे यांना जाहीर**१९६७: जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमधेच राहण्याचा निर्णय घेतला.**१९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली**१९४३: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरूवात केली.**१९३९: दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१८४६: एलियास होवे याला अमेरिकेत शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.* 💢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: अमोल आसाराम घाटविसावे - कवी, लेखक* *१९७१: राजेंद्र कृष्णराव घोरपडे -- लेखक, संपादक* *१९६९: किरण काशिनाथ लोखंडे -- लेखक, संपादक* *१९६८: संजय अनंत पाटील- मायखोपकर -- कादंबरीकार, कथाकार**१९६५: अतुल कुलकर्णी -- मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते* *१९६४: सुभाष नारायण वाणी -- कवी, लेखक**१९६३: डॉ. उर्मिला राघवेंद्र चाकूरकर -- कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९६२: पंकज कुरुळकर -- मराठी व इंग्रजी भाषेमध्ये लेखन करणारे लेखक**१९५७: विद्याधर रावसाहेब पांडे -- कवी, लेखक**१९५६: प्रा. डॉ. मंदाकिनी कुलकर्णी-- कवयित्री**१९५५: प्रा.पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी -- प्रसिद्ध लेखक**१९५४: श्रीपाद श्रीरंग पसारकर -- कवी तथा निवृत्त कार्यकारी अभियंता**१९५४: अमर हबीब -- पत्रकार, समाजिक कार्यकर्ते आणि लेखक**१९५३: बबन सराडकर -- सुप्रसिद्ध कवी* *१९४८: भक्ती बर्वे – अभिनेत्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१ )**१९३८: शमीम अहमद खान -- सितारवादक आणि संगीतकार (मृत्यू: १४ फेब्रुवारी २०१२ )**१९३७: पंढरीनाथ रावजी पाटील -- लेखक* *१९३३: नीलमणी फुकन -- आसामी भाषेतील भारतीय कवी, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते (मृत्यू: १९ जानेवारी २०२३ )**१९३३: व्ही. के. नाईक - मराठी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक (मृत्यू: ८ सप्टेंबर २०१४ )**१९३२: मधुकर नारायण ऊर्फ म. ना. गोगटे -- स्थापत्य अभियंता,मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक (मृत्यू: १० मे २०२२ )**१९३०: डॉ.मनोहर बाळकृष्ण कुलकर्णी -- संस्कृतचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ लेखक व समीक्षक (मृत्यू: २९ जानेवारी २०१४ )* *१९२८: सुशीला मधुकर महाजन -- लेखिका* *१९१८: वसंत श्यामराव वरखेडकर-- कादंबरीकार,नाटककार (मृत्यू: १६ मार्च १९८५ )**१९१२: बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. पाच महिने ते हंगामी राष्ट्रपती (मृत्यू: ७ जून २००२ )**१९००: गजानन यशवंत चिटणीस -- वृत्तपत्रकार, कादंबरीकार (मृत्यू: २२ऑगस्ट१९४९ )**१८८८: मोरेश्वर नारायण आगाशे -- अध्यापक, यशस्वी चिकित्सक (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६० )**१८८७: गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री,भारतरत्‍न (१९५७), (मृत्यू: ७ मार्च १९६१ )**१८८०: चिंतामण निलकंठ जोशी -- निबंधकार,प्राचीन मराठी कवितेचे संशोधक (मृत्यू: १६ जून १९४८ )* *१८७२: के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून 'रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.(मृत्यू: २ एप्रिल १९३३ )* 💢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💢 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००९: भिका शिवा शिंदे -- प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक (जन्म: ९ मार्च १९३३ )**१९६४: श्रीधर पार्सेकर – व्हायोलिनवादक (जन्म: १९२० )**१९२३: सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि 'संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (जन्म: ३० आक्टोबर १८८७ )**१९००: रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक(जन्म: १८३३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त प्रासंगिक लेख*आत्महत्या हा पर्याय नाही*शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या समाजात असलेली एक मोठी समस्या बनून पुढे येऊ पाहत आहे. सरसरी दररोज तीन शेतकरी विविध कारणामुळे मृत्यूला जवळ करीत आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाची ही साथ मिळत नाही ना सरकारची साथ यामुळे तो समस्याग्रस्त बनत चालला आहे आणि त्याच विवंचणेत आत्महत्या शिवाय दूसरा पर्याय त्याला सुचेना झाले. यावर्षी शेतात भरघोस पीक येईल आणि डोक्यावर असलेले कर्ज संपून जाईल या विचारात दरवर्षी नव्या उमेदीने तो शेतात राबतो पण त्यांच्या कपाळी सुख लिहिलेले नाही तर कसे सुख मिळणार ?............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आता चंद्रावर वीज निर्मिती, भारत चीन आणि रशिया सोबत साकारणार आण्विक करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तुम्ही बोलवाल तिथं सभेला येईन, राहुल गांधींचं महाराष्ट्रतील नेत्यांना आश्वासन, राहुल गांधींच्या 15, प्रियंका गांधींच्या 10 सभा घेण्याचा राज्य काँग्रेसचा विचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून साडे तीन हजारांचा भाव जाहीर, निवडणुकीच्या तोंडावर अभिजीत पाटलांचा मास्टरस्ट्रोक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समृद्धी महामार्ग संभाजीनगर मार्गे पुण्याला जोडणार, प्रकल्पाला जवळपास साडेनऊ हजार कोटी खर्च अपेक्षित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जागावाटपादरम्यान सर्व घटकपक्षांचा मान राखला जाईल, अमित शाहांकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हमी, मुंबई विमानतळावर बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्य सरकारच्या तिन्ही वीज कंपन्यांमधल्या कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतनवाढ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशियाई चॅम्पियन ट्रॉपी 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने जपानवर 5-1 ने मिळविला धमाकेदार विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उपयुक्त ड्रॅगन फळ*ड्रॅगन फळ प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळते. हे द्राक्षवेलीवरचे एक फळ आहे. ड्रॅगन फळाचे स्टेम्स मांसल आणि रसाळ असतात. हे फळ दोन प्रकारचे असते. एका प्रकारच्या फळात पांढरा आणि दुसऱ्या प्रकारच्या फळामध्ये लाल रंगाचा रसाळ भाग असतो. ड्रॅगन फळ औषध म्हणून देखील वापरले जाते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ड्रॅगन फळामध्ये बरीच पोषक तत्त्वे असतात. त्यात फायबर, अँटीऑक्सिडेंट्स, खनिज आणि जीवनसत्त्वे यासारखे पोषक असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ड्रॅगन फळामध्ये कॅलरी, प्रथिने, कर्बोदको आणि फायबर असतात. आपण नियमितपणे ड्रॅगन फळ खाल्लात तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.वजन कमी करण्यास मदत करतेहृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतेत्वचेचे आरोग्य सुधारतेस्नायूंच्या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी कार्य करते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*A.S.E.R. - Annual Status of Education Report.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते, त्या व्यक्तीस अपेक्षेपेक्षा जास्त मोठं फळ प्राप्त होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या झाडाच्या लाकडाला *'गोल्डन वूड'* असे म्हटले जाते ?२) आजच्या घडीला जगातला सर्वात मोठा प्लॅस्टिकचे प्रदूषण करणारा देश कोणता ?३) अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही कोणत्या देशाच्या वंशाची अंतराळवीर आहे ?४) 'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) २०२४ मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी कोण ठरला आहे ? *उत्तरे :-* १) सागवान २) भारत ३) भारतीय वंश ४) जल, पय, उदक, वारी, नीर, सलील, जीवन ५) शाहरुख खान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 ईश्वर येमुल, सामाजिक कार्यकर्ता, नांदेड👤 संतोष पांडागळे, सामाजिक कार्यकर्ता, नांदेड👤 नागनाथ शिंदे, शिक्षक, धर्माबाद👤 साईनाथ लोसरे👤 आकाश गाडे👤 प्रवीण भिसे पाटील👤 रोहित मुडेवार👤 विश्वांभर पापुलवाड, धर्माबाद👤 राजेश भाऊराव चिटकुलवार👤 प्रसाद पुडेवाड👤 संभाजी साळुंके👤 ज्ञानेश्वर इरलोड👤 राजू सूर्यवंशी👤 विजय गड्डम, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाधि हरिची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥ बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥ ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान । हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात एखाद्याचे चांगले करण्याचे भाग्य लाभले नसेल तर वेळ बघून शेवटच्या क्षणी तरी त्याच्यासोबत आपुलकीच्या नात्याने प्रेमाचे दोन शब्द बोलून माणुसकी धर्म निभावून दाखविण्याचा प्रयत्न करून बघावा. कारण हे दोन शब्द एखाद्या साठी सर्वच काही असू शकतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*थ्री रॅबिट किंग्स*रितेश तिसरीच्या वर्गात शिकत होता. त्याच्याकडे तीन लहान गोंडस बनी होते . रितेशला त्याचा ससा खूप आवडायचा. शाळेत जाण्यापूर्वी पाकमधून मऊ हिरवे गवत आणून तो आपल्या सशाला खाऊ घालत असे . आणि मग शाळेत गेले. शाळेतून आल्यावरही त्याच्यासाठी गवत आणायचा.एके काळी रितेशला शाळेला उशीर होत होता. तो गवत आणू शकला नाही, आणि शाळेत गेला. शाळेतून आल्यावर ससा घरात नव्हता. रितेशने खूप शोधले पण कुठेच सापडला नाही. सगळ्यांना विचारलं पण ससा कुठेच सापडला नाही.रितेश दुःखी झाला आणि रडून त्याचे डोळे लाल झाले. रितेश आता पार्कात बसून रडायला लागला. काही वेळाने त्याला दिसले की त्याचे तिन्ही ससे गवत खात खेळत होते. रितेश खूश होता आणि त्याला समजले की त्याला भूक लागली आहे म्हणूनच तो उद्यानात आला आहे. जेव्हा मला भूक लागते तेव्हा मी माझ्या आईला अन्न मागते. पण तरीही मी त्यांचा नाही. ससाला भेटून तो दु:खी आणि आनंदीही झाला.नैतिक शिक्षण – ज्याला दुसऱ्याचे दुःख कळते त्याला दु:खाला स्पर्श कसा करावा हे देखील कळत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 सप्टेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/KR2ze6ghdEdEATcb/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟨 *_ या वर्षातील २५३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟨 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••*२००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी ’दुबई मेट्रो’चे उद्‍घाटन झाले.**२००१: व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर दिग्दर्शित ’मॉन्सून वेडींग’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ’गोल्डन लायन’ पुरस्कार मिळाला.**१९९७: सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे याला बुद्धिबळातील सर्वोच्‍च असा ’ग्रँडमास्टर’ किताब देण्याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाने केली.**१९९१: ताजिकिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.**१९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.**१९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसर्‍यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करुन विक्रम केला.**१९४५: दुसरे चीन जपान युद्ध – जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.**१९३९: मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमामधे ’प्रभात’चा ’माणूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. फिल्म जर्नॅलिस्टस असोसिएशनने १९३९ सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बहुमान त्याला दिला.**१८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१ वे राज्य बनले.**१८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र काचेच्या पट्टीवर घेतले.* 🟨 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: ऋतुजा बागवे -- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना**१९७९: प्रा.डॉ. प्रभाकर गणपतराव जाधव -- लेखक**१९७८: जान्हवी प्रभू-अरोरा -- मराठी या गायिका**१९७४: मंदार आपटे-- भारतीय मराठी गायक आणि संगीतकार**१९७४: कॅप्टन विक्रम बत्रा -- भारतीय सेनादलातील एक अधिकारी, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला (मृत्यू:६ जुलै १९९९)**१९७२: प्रा. डॉ. अजय खडसे -- कवी, लेखक* *१९७२: विशाखा पाटील -- लेखिका**१९७२: डॉ.महेंद्र सुदाम कदम -- प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक**१९७१: संजय रामदास महल्ले -- प्रसिद्ध वऱ्हाडी लेखक**१९६७: अक्षयकुमार (जन्म नाव:राजीव हरीओम भाटिया) --- भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता**१९६१: प्रा. डॉ. सतीश शिरसाठ --- कवी, लेखक* *१९५४: जीवन महादेव खोब्रागडे -- कवी**१९५३: दादाकांत धनविजय -- लेखक, नाटककार, दिग्दर्शक, कलावंत**१९५१: प्रा. श्याम मानव -- अंधश्रद्धा विरोधी चळवळीचे संस्थापक-राष्ट्रीय संयोजक, तर्कवादी, तत्वज्ञानी, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक* *१९५०: श्रीधर फडके – प्रसिद्ध संगीतकार व गायक**१९४८: शालिनीताई देवराव मांडवधरे- कवयित्री* *१९४८: दि. मा. देशमुख -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४१: अबीद अली – अष्टपैलू क्रिकेटपटू**१९३९: डॉ.मल्हार गंगाधर कावळे -- कादंबरीकार, कथाकार**१९३८: डॉ. संभाजीराव सावळाराम भोसले -- सुप्रसिद्ध साहित्यिक* *१९३५: विद्या हनुमंतराव नाडगौडा -- लेखिका**१९३१: मदनलाल द. शिंगवी -- कवी* *१९२९: डॉ. केशव वामन आपटे -- चरित्रकार, लेखक* *१९२५: पुरुषोत्तम दास जलोटा -- भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायक (मृत्यू: १८ जानेवारी २०१८ )**१९१९: प्रा. डॉ. अनंत गणेश जावडेकर -- तत्वज्ञान विषयांचे अभ्यासक, लेखक* *१९१८: मुरलीधर गजानन पानसे -- लेखक, संशोधक, संपादक (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७० )**१९०९: लीला चिटणीस – अभिनेत्री (मृत्यू: १४ जुलै २००३ )**१९०९: मेहबूब खान -- भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अग्रणी निर्माता-दिग्दर्शक (मृत्यू: २८ मे १९६४ )**१९१०: नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (मृत्यू: २६ मार्च १९९७ )**१८९६: श्यामलाल गुप्त -- हिंदी भाषेतील कवी होते. यांनी "झंडा ऊँचा रहे हमारा" हे हिंदी भाषेतील गीत रचले (मृत्यू: १० ऑगस्ट १९७७ )**१८५०: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक (मृत्यू: ६ जानेवारी १८८५ )**१८२८: लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१० )* 🟨 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟨•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१२: पंडित मनोहर वासुदेव चिमोटे- विख्यात हार्मोनियमवादक (जन्म: २७ मार्च १९२९ )**२०१२: व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील 'धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण,रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ )**२०१०: वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक (जन्म: ९ मे १९२८ )**२००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या (जन्म: २ सप्टेंबर १९५३ )**१९९७: आर. एस. भट – ’युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’चे पहिले अध्यक्ष* *१९७६: माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार,मुत्सद्दी,मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते (जन्म: २६ डिसेंबर १८९३ )**१९६०: अली सिकंदर ऊर्फ ’जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर (जन्म: ६ एप्रिल १८९० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई म्हणजे संस्काराची खाण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 सप्टेंबर रोजी करणार जम्मू काश्मीरचा दौरा, निवडणूक रॅलीना संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची भाजपा ला सोडचिठ्ठी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधनाची व सन्मार्गाची दिशा देणारा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राची मान्यता, सोयाबीनला 4 हजार 892 रुपयांचा हमी भाव मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावतीच्या अर्थ व सांख्यिकी विभागाचे सहसंचालक पद पहिल्यांदाच महिलेकडे, संध्या गवई यांनी स्वीकारला पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडणार, संध्याकाळी वादळी वाऱ्यांची शक्यता, हवामान विभागाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरालिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, 7 सुवर्णपदकांसह केली 29 पदकांची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रिकाम्या पोटी हे फळं खाऊ शकताकिवी- किवीमध्ये भरपूर पोषक असतात जे तुम्ही रिकाम्या पोटी खाऊ शकता. डेंग्यूच्या आजारात किवी खूप चांगली आहे. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते आणि शरीराला भरपूर ऊर्जाही मिळते.सफरचंद - रिकाम्या पोटी तुम्ही सफरचंद आरामात खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. बद्धकोष्ठता आणि गॅसपासून मुक्ती मिळेल. पचनसंस्था चांगली राहील.डाळिंब - डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी असतात. तुम्ही रिकाम्या पोटी आरामात डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता होत नाही. आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली असते.पपई - पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर पपई सर्वोत्तम आहे. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता आणि पोटफुगीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*F. L. N. - Foundational Literacy and Numeracy*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विजयाची नव्हे तर कसोटीची वेळच माणसांना महान बनविते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या उंचउडी T64 स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले ?२) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पोलीस दलात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण जाहीर केले ?३) सामाजिक परिवर्तनासाठी यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने पंचायती राज मंत्रालयाने कोणासोबत करार केला ?४) 'परिमल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) टाईम मॅगझिनच्या AI मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे ? *उत्तरे :-* १) प्रवीण कुमार २) राजस्थान ३) युनिसेफ इंडिया ४) सुवास, सुगंध ५) अश्विनी वैष्णव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आरती डिंगोरे, साहित्यिक, नाशिक👤 गोविंदराव इप्पकलवार, वसमत👤 किशन मतकर👤 रमेश पेंडकर👤 अरशद खान👤 श्रीकांत पाटील👤 महेश ठाकरे👤 उमाकांत कोटूरवार👤 यश सीतावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥ तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥ हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे काही चांगले करायचे असेल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करून बघावा. कारण येणारी प्रत्येक वेळ एकसारखी नसते किंवा सांगूनही येत नाही. म्हणूनच म्हणतात की, गेलेली वेळ परत येत नाही. या सुंदर विचारांना आत्मसात करावा. जरी जोराने येणारी हवा अंगाला स्पर्श करुन जात असेल तरी ती आपल्याला कधीच दिसत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मांजर पळून जाते*ढोलू-मोलू हे दोन भाऊ होते. दोघे खूप खेळायचे, अभ्यास करायचे आणि कधी कधी खूप भांडायचे. एके दिवशी दोघेही त्यांच्या घराच्या मागे खेळत होते. एका खोलीत दोन लहान मांजरीचे पिल्लू होते. मांजराची आई कुठेतरी गेली होती, दोन्ही मुलं एकटीच होती. त्याला भूक लागली होती म्हणून तो खूप रडत होता. ढोलू-मोलूने दोन्ही मांजरीच्या पिल्लांचा आवाज ऐकला आणि आजोबांना हाक मारली. दोन्ही मांजरीचे पिल्लू भुकेले असल्याचे आजोबांनी पाहिले. आजोबांनी त्या दोन्ही मांजरीच्या पिल्लांना एक वाटी दूध दिले. आता मांजराची भूक शमली आहे. दोघेही एकमेकांशी खेळू लागले. ते पाहून ढोलू-मोलूने मांजर वाचल्याचे सांगितले.आजोबांनी ढोलू-मोलूचे अभिनंदन केले.नैतिक शिक्षण –  इतरांचे भले केल्याने आनंद मिळतो•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 सप्टेंबर 2024💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2015/10/blog-post_83.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟫 *_ या वर्षातील २५० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: अमेरिकेतील ’नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस’ या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक अमजद अली खाँ यांची ’नॅशनल हेरिटेजफेलोशिप’साठी निवड**१९९३: ज्येष्ठ कवी गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड**१९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.**१९६६: दक्षिण अफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हरवोअर्ड यांची संसदीय बैठक चालू असतानाच हत्या.**१९६५: पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. ’ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली.या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला.**१९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केन्द्र माँट्रिअल येथे सुरू झाले.**१९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.* 🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: सरगुन मेहता -- भारतीय अभिनेत्री**१९८६: पुष्कराज चिरपुटकर -- मराठी अभिनेता* *१९६८: प्रा. डॉ. सुनंदा शेळके -- प्रसिद्ध कवयित्री, गझलकार* *१९६८: पद्माकर दत्तात्रय वाघरुळकर -- लेखक* *१९६८: सईद अन्वर – पाकिस्तानी फलंदाज**१९६५: प्रदीप त्र्यंबकराव चौधरी -- कवी, लेखक* *१९५९: सय्यद जबाब स.रहेमान पटेल -- कवी* *१९५८: श्रीकृष्ण उर्फ आबासाहेब कडू -- प्रसिद्ध कथाकार**१९५४:आतांबर शिरढोणकर (आतांबर बापू सौदंडे) -- प्रसिद्ध लोकशाहीर तथा लेखक**१९५२: दिवाकर केशव म्हात्रे -- प्रसिद्ध लेखक**१९४९: राकेश रोशन -- चित्रपट निर्माता, निर्देशक व अभिनेता**१९४६: डॉ.स्नेहसुधा कुलकर्णी -- ज्येष्ठ लेखिका**१९३७: डॉ. पी. व्ही. काटे -- इतिहास संशोधक**१९३७: वसंत गोविंद पोतदार -- लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार (मृत्यू: ३० एप्रिल २००३ )**१९३६: डॉ. सुहास बाळ देव -- कवयित्री, लेखिका* *१९३६: प्रा. रामकृष्ण रघुनाथ डिघोळकर-- कवी**१९३२: शकुंतला बाळकृष्ण फाटक -- लेखिका* *१९३१: शांताराम काशिनाथ राऊत -- बोधचिन्ह संकल्पनकार (मृत्यू: १८ ऑक्टोबर २०१५ )**१९२९: यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (मृत्यू: २६ जून २००४ )**१९१८: जगमोहन सुरसागर -- भारतीय गायक आणि संगीतकार(मृत्यू: ४ सप्टेंबर२००३ )**१९०१: कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार. ’राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूकपटात त्यांनी भूमिका केली होती. (मृत्यू: १८ मे १९९७ )**१८८९: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५० )**१७६६: जॉन डाल्टन – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ जुलै १८४४ )* 🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: मालिनी राजूरकर -- हिदुस्तानी संगीतातील मराठी गायिका (जन्म: ८ जानेवारी १९४१ )**२०२०: बक्षी मोहिंदर सिंग सरना -- व्यावसायिकरित्या एस.मोहिंदर म्हणून ओळखले जाणारे ,भारतीय संगीतकार(जन्म: २४ फेब्रुवारी १९२५ )**२००५: मेजर धनसिंग थापा -- भारतीय लष्करी अधिकारी, परमवीर चक्र सन्मानाने सन्मानित (जन्म: २८ एप्रिल १९२८ )**१९९०: सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ जून १९१६ )**१९७२: अल्लाउद्दीन खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातील महर्षितुल्य कलाकार व संगीतकार,सरोदवादक(जन्म: १८६२ )**१९६३: मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै – कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक,त्यांना कन्‍नड,कोंकणी,इंग्लिश,संस्कृत,तेलुगू, तामिळ,मराठी,कन्‍नड,बंगाली,पर्शियन,पाली, ऊर्दू,ग्रीक,जपानी इ. २५ भाषा अस्खलित येत असत. त्यांनी अनेक जपानी ग्रंथांचे कन्‍नडमध्ये भाषांतर केले. (जन्म: २३ मार्च १८८३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्री गणेश चतुर्थी निमित्ताने लेख*आधी वंदू तुज मोरया ....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देवस्थानांच्या विकासासाठी 275 कोटी मंजूर; बीड, जालना, नागपूर अन् कोल्हापूरमध्ये सुशोभीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी मुंबईतील सर्व शाळांना गौरी-गणपती उत्सवासाठी ( 7 ते 14 सप्टेंबर ) आठ दिवसाची सुट्टी जाहीर, मुंबई पालिकेचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिंगोली : नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडून पाहणी, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात 1 लाख 17 कोटींच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; 29 हजार रोजगार निर्मिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत ८ ते १५ सप्टेंबर दरम्यान साजरा होणार ‘माउंट मेरी फेस्टिव्हल’*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एस. टी. महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये दिव्यांगांना कायमस्वरूपी आरक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सर्वाधिक टॅक्सपेयरच्या यादीत अभिनेता शाहरुख खान आघाडीवर, 92 कोटी रुपये आयकर भरला, तमिळ अभिनेता विजय 80 कोटी, तर विराट कोहलीकडून 66 कोटीचा कर अदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, आयर्न, फॉस्फोरस, कॅल्शिअम आणि बरेचसे व्हिटॅमिन्स यात असतात. अनेकदा जेवण केल्यानंतर एक तुकडा गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतातपचन तंत्र होतं मजबूत -गूळ पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी फार फायदेशीर मानला जातो. रोज जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने पचन तंत्र मजबूत होतं. याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या दूर होतात. इम्यूनिटी वाढते -जेवण केल्यावर एक तुकडा गूळ खाल्ल्याने एनर्जी मिळते. तसेच याच्या सेवनाने इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.हाडं होतात मजबूत -जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गुळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, कॅल्शिअम, फॉस्फोरस जे हाडं मजबूत करण्यास मदत करतात. ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं -ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी गूळ रामबाण उपाय मानला जातो. गुळाच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत मिळते.वजन होईल कमी -गुळाच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यास मदत मिळते. जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.एनीमियामध्ये फायदेशीर -गुळाच्या नियमित सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. गुळाचं सेवन एनीमियाच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर आहे. गुळामध्ये आयर्न आणि फॉस्फोरस असतं ज्यामुळे शरीरात रक्त वाढतं. ज्या लोकांमध्ये रक्त कमी आहेत त्यांनी गुळाचं सेवन करावं.*गुगल वरून संकलन केलेली माहिती आहे.*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*K. Y. C. - Know Your Customer*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळणार नाही*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सलग दोन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा *सुमित अंतिल* कितवा भारतीय भालाफेकपटू ठरला आहे ?२) CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती कोण बनले आहे ?३) 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकाचे लेखक कोण ?४) 'पशू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'गंभीरा' हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे ? *उत्तरे :-* १) पहिला २) ख्रिश्चन जोसेफ परेरा ३) महात्मा गांधी ४) प्राणी, जनावर, श्र्वापद ५) पश्चिम बंगाल *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 👤 सुनील ठाणेकर, शिक्षक, देगलूर👤 जयेश वाणी👤 सचिन पाटील👤 आनंद गायकवाड👤 विठ्ठल तुकडेकर👤 अनिल सोनकांबळे👤 विकास डुमणे👤 रितेश पोकलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥ नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥ पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक । नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी व्यसन करत असतील किंवा आळसाला जवळ करत असतील किंवा कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांच्या ह्या वाईट सवयी सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागावे. हे माणूसकीचे लक्षणे आहेत. पण, एखाद्याचे जीवन उद्धस्त करण्यासाठी किंवा त्याला मुद्दाम मागे खिचण्यासाठी किंवा त्याचा अपमान करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागू नये. कारण, अशा व्यक्तीच्या पाठीमागे हात धुवून लागण्याचा प्रयत्न केल्यावर क्षणभरासाठी समाधान मिळेल पण, शेवटी आपल्यात असलेल्या काही अनमोल संपत्ती मात्र हळूहळू लोप पावायला सुरूवात होतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*साधू आणि यक्ष*एक साधू तपश्‍चर्येस एका निर्जन स्‍थळी बसले होते. त्‍या ठिकाणी एका यक्षाचे वास्‍तव्‍य होते. या गोष्‍टीची साधूला कल्‍पना नव्‍हती. ते जेव्‍हा तेथे पोहोचले तेव्‍हा निर्जन स्‍थान पाहून त्‍यांनी तेथेच ध्‍यानधारणा सुरु केली. त्‍या वेळी यक्ष तेथे नव्‍हता. रात्री जेव्‍हा यक्ष तेथे आला तेव्‍हा आपल्‍या जागेवर दुस-यास व्‍यक्तीला पाहून त्‍याला राग आला. त्‍याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्‍थेत असलेल्‍या साधूवर त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्‍यांना भीती दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु ते ध्‍यानस्‍थ असल्‍याने त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्‍याचा प्रयत्‍न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्‍हा अशा जंगली प्राण्‍यांची रूपे घेतली तरी साधूच्‍या ध्‍यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्‍याने विषारी सापाचे रूप धारण करून त्‍यांना दंश केला तरीही त्‍यांच्‍यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्‍या प्रयत्‍नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्‍याने यक्ष झालेल्‍या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्‍था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्‍यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्‍या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्‍या कृपादृष्‍टीने सापाच्‍या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्‍याने त्‍यांना आदरपूर्वक वंदन केले. *तात्‍पर्य – एकाग्रता, स्‍नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.*वर्तमानपत्रातून संग्रहीत•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 ऑगस्ट 2024💠 वार - गुरूवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/QC3AMHJEUY5wRe13/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟪 *_भारतीय शिक्षक दिन_*🟪•••••••••••••••••••••••••••••••••🟪 *_ या वर्षातील २४९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••*२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ’फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.**२०००: ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर**१९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.**१९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.**१९३२: फ्रेन्च अपर व्होल्टा या प्रांताचे विभाजन करुन आयव्हरी कोस्ट, फ्रेन्च सुदान आणि नायगर असे देश निर्माण करण्यात आले.* 🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: अजय भिल्लारे-- कवी* *१९८७: संतोष सुभाष जपे -- लेखक**१९८६: प्रज्ञान ओझा -- भारतीय क्रिकेटपटू**१९८४: भक्ती प्रशांत जोशी -- लेखिका**१९७८: लक्ष्मण एकनाथ जगताप --- लेखक**१९७७: डॉ.रामकिशन दहिफळे -- लेखक, संपादक* *१९७७: रोहिणी मुकुंद पांडे -- कवयित्री, लेखिका**१९७६: चंद्रकांत घाटाळ -- लेखक**१९७६: बाळासाहेब गर्कळ -- लेखक, कवी**१९७३: प्रमोद बाबुराव चोबीतकर -- लेखक**१९६९: धोंडोपंत शंकरराव मानवतकर -- कवी लेखक**१९६७: कविता महाजन -- मराठी लेखिका, कवयित्री (मृत्यू: २७ सप्टेंबर २०१८ )**१९६४: ग्यानचंद ताराचंद जांभुळकर- लेखक**१९६३: सुनंदन लेले -- क्रिकेटर ते पत्रकार अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक**१९६३: योगेन्द्र सिंह यादव -- ज्येष्ठ राजकीय विश्लेषक* *१९५९: दत्तात्रेय मारुतीराव माने (द.मा.माने) -- लेखक, कवी**१९५९: डॉ. संध्या टिकेकर -- मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन करणाऱ्या कवयित्री, लेखिका**१९५५: स्मिता तळवलकर -- मराठी चित्रपट,नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक(मृत्यू: ६ ऑगस्ट २०१४ )**१९५५: पुष्पा देवीदास कांबळे -- कवयित्री* *१९५४: लक्ष्मीकांत देशमुख -- भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, सुप्रसिद्ध साहित्यिक व बडोदा येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९५२: विधू विनोद चोप्रा-- लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संपादक, गीतकार, अभिनेता**१९५०: अनवर कुरेशी -- गझल गायक**१९४७: महादेव श्रीराम इलामे -- लेखक व कवी* *१९४४: देविदास श्रीगिरीवार -- निवृत्त शिक्षण सहसंचालक तथा लेखक* *१९४२: डॉ. पं. केशव गिंडे --भारतीय शास्त्रीय बासरीवादक**१९३०: अण्णा शिरगावकर -- लेखक व नामवंत इतिहास संशोधक (मृत्यू: ११ ऑक्टोबर २०२२ )**१९२८: दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४ )**१९२०: लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका.ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये...(मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३ )**१९०७: जयंत पांडुरंग तथा ’जे.पी.’नाईक – शिक्षणतज्ञ, ’इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ’नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक,(मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१ )**१९०४: भालचंद्र पंढरीनाथ बहिरट -- संत साहित्याचे अभ्यासक, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू: १४ आक्टोबर १९९८ )**१८९५: अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक (मृत्यू: १३ एप्रिल १९७३ )**_१८८८: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.(मृत्यू: १७ एप्रिल १९७५ )_**१८७७: कृष्णाजी पांडुरंग लिमये -- जुन्या पंडिती वळणाचे कवी (मृत्यू: १ नोव्हेंबर १९२२ )**१८७२: त्रिंबक नारायण आत्रे -- महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक तसेच ग्रामव्यवस्था व गुन्हेगारी जगत या विषयांचे तज्ज्ञ लेखक(मृत्यू: फेब्रुवारी १९३३ )*🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१९: किरण नगरकर -- मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक(जन्म: २ एप्रिल १९४२ )* *२०१५: आदेश श्रीवास्तव -- भारतीय गायक व संगीत दिग्दर्शक ( जन्म: ४ सप्टेंबर १९६६ )**२०००: रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२ )**१९९७: मदर तेरेसा – भारतरत्‍न व नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (जन्म: २६ ऑगस्ट १९१० )**१९९५: सलील चौधरी -- हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध संगीतकार (जन्म: १९ नोव्हेंबर १९२३ )**१९९२: अतूर संगतानी – उद्योगपती व दानशूर व्यक्ति* *१९९१: शरद जोशी – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार (जन्म: २१ मे १९३१ )**१९७८: रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर – कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार. (जन्म: १ जानेवारी १९०८ )**१९१८: सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (जन्म: २० जानेवारी १८७१ )**१९०६: लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० फेब्रुवारी १८४४ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खास शिक्षक दिनानिमित्त you tube वर प्रसारित कथा*हाताची जादू ओळखणारा शिक्षक*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्य सरकारचा मोठा निर्णय; नागपुरात उभारणार मिनी बॉलिवूड; 100 हेक्टरमध्ये भव्य चित्रनगरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारची एसटीला 300 कोटींची मदत, सवलतमुल्याच्या प्रतिपूर्तीसाठी महामंडळाला दिली रक्कम, ST कर्मचाऱ्यांचा संप मागे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व पास-नापास विद्यार्थ्यांना सरळसरळ वरच्या वर्गात प्रवेश (फुल कॅरी ऑन) देण्याचा महत्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 'पुणे फेस्टिव्हल'चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, क्रीडा स्पर्धां आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता पेन्शन धारकांना मिळणार कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन, सुविधा 1 जानेवारी 2025 पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *CBI कडून अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल ; महाविकास आघाडीचे सरकार असतानाचे प्रकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सांगलीतील आटपाडीच्या पठ्ठ्याने इतिहास रचला,सचिन खिलारीला पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नारळ खाण्याचे फायदे*नारळात असलेले ट्रायग्लिसराइड शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते. कच्च्या नारळाच्या सेवनाने भूक कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. थंडीच्या काळात सर्वाधिक लोकांना बद्धकोष्ठताची समस्या असते. जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर कच्च्या नारळाचे सेवन करू शकता.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*A. I. R. - All India Radio*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••काळ जरी तुम्हाला बदलता येणे शक्य नसेल तरी आपण बदलण्याचा हा काळ आहे हे ओळखा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकन सैन्याच्या कोणत्या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन यांची पाकिस्तानातील अँबोटाबाद येथे हत्या केली ?२) जोतिबांना 'महात्मा' ही पदवी कोणत्या साली बहाल झाली ?३) शहीद खुदीराम बोस यांना कोणत्या कारागृहात फाशी देण्यात आली ?४) संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ कोणत्या ग्रंथाला मानतात ?५) सम्राट हर्षवर्धनच्या काळात चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात काय म्हणायचे ? *उत्तरे :-* १) Navy Seals 6 २) सन १८८८ ३) मुज्फरपूर कारागृह ४) अष्टाध्यायी ५) चीनांशुक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राजकुमार काळे, सहशिक्षक, बिलोली👤 रत्नाकर चिखले, मुंबई👤 धोंडोपंत मानवतकर, औरंगाबाद👤 लक्ष्मीनारायण येरकलवार, सहशिक्षक, चंद्रपूर👤 नितीन शिंदे, सहशिक्षक, पुणे👤 नरेश रेड्डी, धर्माबाद👤 सौरभ सावंत, नांदेड👤 बालाजी आरेवार, येवती👤 गंगाधर मरकंटवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कधी कधी आपल्याला वाटत असते की, सर्वांशी दोन शब्द प्रेमाने बोलावे आणि माणुसकी धर्म निभावून दाखवावे पण त्याच शब्दांविषयी न कळताच जेव्हा आपल्या पाठीमागे जमून फायदा घेतला जात असेल तर मात्र त्यावेळी आपले मन दुखावत असते व आपुलकी वरचा विश्वास कायमचा उडून जातो. म्हणून समोरच्या व्यक्तीसोबत बोलताना आधी स्वतःला वाचावे व त्या व्यक्तीला सुद्धा वाचावे दु:खी होण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरा वेडा कोण*एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''वर्तमानपत्रातून संग्रहित•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 सप्टेंबर 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - पोळा https://www.facebook.com/share/p/qX6erzgJNaPjGUua/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*💧जागतिक नारळ दिवस 💧**💧बैल पोळा निमित्ताने शुभेच्छा 💧*•••••••••••••••••••••••••••💧 *_ या वर्षातील २४६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💧 *_महत्त्वाच्या घटना:_* 💧••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.**१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.**१९४५: व्हिएतनामने (जपान व फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य घोषित केले.**१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर ताब्यात घेतले.**१९२०: कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.**१९१६: पाटणा उच्‍च न्यायालयाची स्थापना* 💧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 💧•••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: इशांत शर्मा -- भारतीय क्रिकेटपटू**१९८२: प्रा. लता बिरु एवळे-- कवयित्री, लेखिका**१९७६: उत्तम शंकर सावंत -- कवी**१९७३: रवींद्र तुकाराम पाटील -- लेखक**१९७१: सरोज प्रभाकर आल्हाट -- कवयित्री लेखिका* *१९७०: प्राचार्य डॉ.पवन भाऊ मांडवकर-- कवी, कथाकार, कादंबरीकार* *१९६९: अलका बडोला कौशल -- भारतीय अभिनेत्री आणि निर्माती* *१९६६: नितीन आरेकर -- लेखक**१९६२: पुष्पा कृष्णाजी कोल्हे -- लेखिका**१९६०: नितीन विनायक देशमुख -- कवी* *१९५२: जिमी कॉनर्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू**१९५२: एकनाथ खडसे -- माजी महसूल मंत्री**१९५२: डॉ. अनिल कुमार मेहंदळे -- लेखक, गीतकार, समीक्षक* *१९४९: वामन हरी पांडे -- लेखक* *१९४७: प्रा. मोतीराम राठोड -- विचारवंत, लेखक,सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: १९ आगस्ट २०१९ )**१९४३: शुभदा शरद गोगटे -- मराठी साहित्यातील एक प्रथितयश लेखिका**१९४३: मुकुंद रघुनाथ दातार -- समीक्षक, संपादक, कवी,संतसाहित्याचे अभ्यासक**१९४१: साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ – चित्रपट अभिनेत्री**१९२८: कुसुम देशमुख -- कवयित्री, लेखिका* *१८८६: प्रा.श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक.(मृत्यू: २५ डिसेंबर १९५७ )**१८७७: फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६ )**१८४५: डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे -- लेखक, वैद्यकशास्त्राचे अभ्यासक (मृत्यू: १५ जुलै१८९६ )* 💧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 💧•••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: सिद्धार्थ शुक्ला -- भारतीय अभिनेता, मॉडेल ( जन्म: १२ डिसेंबर १९८० )**२०१७: शिरीष व्यंकटेश पै -- मराठी कवयित्री, लेखिका आणि नाटककार (जन्म: १५ नोव्हेंबर १९१९ )* *२०११: श्रीनिवास खळे – जेष्ठ प्रसिद्ध संगीतकार (जन्म: ३० एप्रिल १९२६ )**२००९: आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन (जन्म: ८ जुलै १९४९ )**१९९९: डी. डी. रेगे – चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (जन्म: १७ डिसेंबर १९११ )**१९९०: नरहर शेषराव पोहनेरकर – कवी, कथाकार,कादंबरीकार,संशोधक आणि 'मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास' (जन्म: ३ आक्टोबर १९०७ )**१९७६: विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – सुप्रसिद्ध मराठी लेखक,कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) (जन्म: १९ जानेवारी १८९८ )**१९६९: हो ची मिन्ह – व्हिएतनामचे राष्ट्रपती (जन्म: १९ मे १८९० )**१९६०: डॉ.शंकर पुरुषोत्तम आघारकर – वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’ (MACS) या संस्थेचे संचालक**१९३७: वासुदेवशास्त्री लक्ष्मणशास्त्री पणशीकर -- संपादक, प्रकांड पंडित(जन्म: ३० मे १८६० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बैलांचा सण : पोळा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि चिन्हाचे केले अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी ठरले राज्यातील पहिले सौरग्राम गाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नांदेड : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार यंत्रांची तपासणी करून ते मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे :- डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने देवकी पंडित सन्मानित:विज्ञान-तंत्रज्ञानाबरोबर कलांचे शिक्षण देणारी संयुक्त प्रणाली असावी - डॉ. विजय भटकर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे :- स्त्री आधार केंद्रातर्फे महिला स्वयंसेवकांसाठी महिला सुरक्षितता स्वयंसेवक प्रशिक्षण, महिला सुरक्षितता कार्यक्रम राबवण्यासाठी डॉ.नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोलीत पावसाचा कहर, पुरात 9 जण अडकले, बचाव पथकासह हेलिकॉप्टरला पाचारण, उपजिल्हाधिकाऱ्यांचं मंत्रालयाला पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅरालिम्पिक : बॅडमिंटनमध्ये मनीषा रामदासची जपानच्या मामिको टोयोडाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नारळाची उपयुक्तता*ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही ऑग्रेनिक तत्त्व असतात, त्यामुळे त्वचेला त्याचा फायदा होतो. निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा, त्वचा ग्लो करेल. नारळाचे पाणी व दूध त्वचेच्या क्लिझगसाठीही उपयुक्त ठरतात . कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दुधाने चेह-याला मसाज केल्यास त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत दिसायला लागते.गर्भधारणेनंतर - नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवडयातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे.*निरोगी हृदयसाठी -* हृदय हा शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी असणे फार महत्त्वाचे असते. नारळ खूप पौष्टिक घटक आहेत जाणे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. काही वेळेस डॉक्टर सुद्धा सांगतात कि नारळाचेसेवन केले पाहिजे म्हणून.*केसांसाठी उपयुक्त* -पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो. केसासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते.*वजन घटण्यास उपयुक्त -* नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्स असले तरी हे फॅट्स मीडियम चिल्ड फॅटी अ‍ॅसिड असतात. यामुळे हे फॅट्स शरीरात चरबीप्रमाणे साचत नाहीत. त्याचबरोबर नारळाच्या दुधामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.*मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते*नारळामध्ये ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात . जे पौष्टिक तत्त्व तुमच्या मेंदूच्या सेल्य्सला सक्रिय करतात. त्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतो. आणि स्मृती व बुद्धी तल्लख होते. आणि मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ⚧🍃  *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*I. T. I. - Industrial Training Institute*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतीही काम केलेले अधिक बरे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातून *राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार* कोणाला जाहीर झाला आहे ?२) समुद्र तळाचा वेध घेण्यासाठी कोणती मोहीम राबवण्यात येणार आहे ?३) बहुजन समाज पक्षाच्या ( बसप ) राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची एकमताने फेरनिवड झाली ?४) 'नीच या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) WHO च्या माहितीनुसार नेपाळचे कोणते शहर हे पहिले 'निरोगी शहर' आणि आशियातील दुसरे 'आरोग्यदायी शहर' बनले आहे ? *उत्तरे :-* १) मंतैया बेडके, गडचिरोली व सागर बागडे, कोल्हापूर २) समुद्रयान ३) मायावती ४) तुच्छ, अधम, चांडाळ ५) धुलिखेल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राजाराम राठोड, उपक्रमशील शिक्षक, नांदेड👤 किशोर तळोकार, साहित्यिक तथा शिक्षक, यवतमाळ👤 अनुजा देशमुख, साहित्यिक, नाशिक👤 प्रवीण इंगळे👤 शरद शेळकांडे👤 रवी भलगे👤 हणमंत भोसके👤 विठ्ठल पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *हरिपाठ*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संतांचे संगतीं मनोमार्ग गति । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥ एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥ नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥ सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥ ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥ ।। संत ज्ञानेश्वर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ ही अनमोल असते. म्हणून वेळेचे महत्व जाणण्याचा प्रयत्न करावा. आपली माणसं सुखा, दुःखात साथ देत असतील तर कोणत्याही परिस्थितीत त्यांना विसरू नये. कारण परिस्थिती येते अन् निघून जाते पण, जी माणसं आपुलकीने साथ देऊन माणुसकी धर्म निभावून दाखवतात. पण, जेव्हा आपल्या विषयी सर्व काही कळल्यावर मात्र ते, स्वतः दु:खी होतात. जीवनात सर्व काही कमावता येते पण,आपुलकीचे माणसं एकदा दूर निघून गेले की, त्यांना परत आणता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पश्‍चाताप*मेहमूद नावाचा एक इराणी व्‍यापारी होता. एकदा त्‍याने मोठी पार्टी दिली. मध्‍यरात्रीपर्यंत खानपान चालू होते. या गर्दीत एक चोर हवेलीत येऊन लपला. मेहमूदने त्‍याला पाहिले होते. परंतु तो त्‍याला काहीच बोलला नाही. जेव्‍हा सगळे पाहुणे गेले तेव्‍हा त्‍याने नोकरास दोन व्‍यक्तिंचे जेवण लावण्‍याचे आदेश दिले. त्‍यानंतर लपून बसलेल्‍या चोराजवळ तो गेला. चोर घाबरला, मेहमूदने त्‍याला प्रेमाने जेवू घातले. त्‍यानंतर चोरी करण्‍याचा उद्देश विचारला. तेव्‍हा चोर म्‍हणाला, माझे नाव रमीझ आहे, मी श्रीमंत होतो पण दारूमुळे मी या अवस्‍थेत आलो आहे. मेहमूदने त्‍याला काही धन दिले आणि काही व्‍यवसाय चालू करण्‍याविषयी सुचविले. चोराने त्‍याचे म्‍हणणे ऐकले. दरम्‍यान काही वर्षे या गोष्‍टीला लोटली. एकदा तो मेहमूदकडे आला, मेहमूदने त्‍याला ओळखले नाही. चोर स्‍वत:च म्‍हणाला,तुम्‍ही चोरी सोडण्‍याविषयी सांगितल्‍यानंतर मी तुम्‍ही दिलेल्‍या पैशातून व्‍यापार सुरु केला. आज माझ्याकडे लाखोंची संपत्ती आहे. फक्त एक मेहरबानी करा. मी ज्‍यांच्‍याकडे चोरी त्‍यांचे पैसे परत करण्‍याची मला इच्‍छा आहे. त्‍यांचे पैसे परत केल्‍याने माझ्या मनावरील ओझे कमी होईल. मेहमूदने त्‍याला कोतवालाकडे नेले. कोतवाल त्‍याचे बोलणे ऐकून प्रभावित झाला. ज्‍यांच्‍याकडे त्‍याने चोरी केली होते त्‍यांची नुकसानभरपाई म्‍हणून दुपटीने पैसे दिले. लोकांनीही त्‍याला मोठ्या मनाने माफी दिली.*तात्‍पर्य :- केलेल्‍या वाईट कृत्‍यांचा पश्‍चाताप होणे ही मनुष्‍य असण्‍याची खूण होय.*वर्तमानपत्रातून संग्रहित•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~