✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03/04/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● १९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली.💥 जन्म :-● १७८१ - स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू.● १९६२ - जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री● १९६५ - नाझिया हसन, हिंदी पॉप गायिका.💥 मृत्यू :- ● १६८०: छत्रपती शिवाजी महाराज भोसले ● १९९१ - चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उद्धव ठाकरेंसारखा भला माणूस मी पाहिला नाही; वज्रमुठ सभेत अशोक चव्हाणांकडून तोंडभरून कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पीपीएफ-सुकन्या समृद्धी योजनांच्या नियमांत मोठा बदल, पॅन कार्ड व आधार कार्ड आवश्यक, अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विंग कमांडर गजानंद यादव यांनी दहा हजार फुटीवर उंचीवर G-20 चा फडकावला झेंडा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहारमध्ये होत असलेला हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही - गृहमंत्री अमित शहा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बाराव्या राज्यस्तरीय आदिवासी भिल्ल साहित्य संमेलनाचे हेमंत काळमेघ यांच्या हस्ते बुलडाण्यात उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राजस्थानने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. हैदराबादला पहिल्याच सामन्यात दारुण पराभव स्विकारावा लागलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील लिंकचा वापर करावे. https://chat.whatsapp.com/FnKCNgENyE95v2m2Zn66l7~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा  महाराष्ट्राच्या  ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. भात, ज्वारी, तेलबिया, गहू व तूर ही मुख्य पिके आहेत. वैनगंगा ही मुख्य नदी आहे. जिल्ह्यात अनेक भात सडण्याचे कारखाने (rice-mills) आहेत.जिल्ह्यातील काही प्रमुख पर्यटनस्थळे - नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इतियाडोह धरण, नवेगाव राष्ट्रीय उद्यान वगैरे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?२) 'आंबेडकर - ए लाईफ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?३) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणत्या वर्षी सुरू झाला ?४) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?५) लेझरचा शोध कोणी लावला ?*उत्तरे :-* १) कचारगड गुफा, सालेकसा ( गोंदिया ) २) शशी थरूर ३) सन १९५४ ४) बुध व शुक्र ५) गार्डन गोल्ड*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रंगराव संभाजी वाकोडे, सहशिक्षक      तळ्याचीवाडी ता. हदगाव👤 भागवत जेठेवाड, सहशिक्षक, बरबडा👤 चंद्रकांत शिंदे👤 माधव धुप्पे👤 प्रकाश साखरे👤 तुकाराम पचलिंग👤 संतोष अंबलगोंडे👤 रंगराव वाकोडे👤 माधव शिराळे👤 आकाश पांचाळ👤 नागभूषण भूसा👤 कामाजी सरोदे👤 गंगाधर सुगावकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही। मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥ महाघोर संसारशत्रु जिणावा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसाच्या आयुष्यात पैशाला किती महत्व असावं? एकजण पैशाला आयुष्य समजतो. आयुष्यभर 'पैसा-पैसा' अशी त्याची हाव चालू असते. दुसरा गरजेपुरता पैशाला महत्व देतो. जास्त हाव न करता आवश्यक तेवढा पैसा कमावला तरी जीवन सार्थकी लागल्याची त्याची भावना असते. तर तिसरा 'आहे तेवढ्यात' समाधानी राहतो. पैसा नसला काय अन् असला काय, त्याला काही फरक पडत नाही. या तीनपैकीच आपण एक असतो. पैशाविषयी विरक्त न राहता 'उत्तम व्यवहाराने' तो कमावलाच पाहिजे. अशी काहीशी भूमिका संतांच्या विचारातून व्यक्त होते. एक म्हणजे 'भिक्षापत्र अवलंबणे । जळो जिणें लाजिरवाणे ।।' तुकोबा म्हणतात, "हातात भिकेचं ताट घेऊन भीक मागण्याचा मार्ग स्वीकारणे, अशा लाजिरवाण्या जगण्याला आग लागो."**तुकोबा म्हणतात, 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारें वेच करी ।।' म्हणजे, "पैसा कमवायचा पण वाईट मार्गाने नाही, तर उत्तम मार्गाने कमवायचा. आणि तो साठवून नाही ठेवायचा तर, आवश्यक तिथं मोकळ्या मनाने खर्च सुद्धा जरूर करायचा." मी ऐकलं आहे, की 'पैसा चांगल्या माणसाने कमावला नाही, तर तो वाईट माणसाच्या हातात जाईल आणि त्याचा दुरुपयोग होईल.' म्हणून तो चांगल्याच्या हातात असणे आवश्यक आहे.. पैशाने आईवडील विकत घेता येत नाही हे जरी खरं असलं, तरी पैशामुळं शक्यतो बरीच कामं सोपी होतात व पैशाला पैसा ओढतो हेही तितकंच खरं.  तुकोबा म्हणतात, "श्रीमंताच्या घरी नोकर नाही तर त्याचा पैसाच ख-या अर्थाने त्याची चाकरी करत असतो." काम करणारी माणसे निमित्तमात्र असतात.*              ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती प्रयत्नामध्ये माघार घेत नाही ती व्यक्ती आपल्या जीवनात हाती घेतलेल्या कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकते.एखाद्यावेळी एखाद्या प्रयत्नामध्ये यश मिळेलच असे नाही, परंतु स्वातंत्र्याने प्रयत्न केल्यास यश मिळाल्यावाचून राहत नाही हे निश्चित आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विनम्रता*एक बार नदी को अपने पानी के प्रचंड प्रवाह पर घमंड हो गया।नदी को लगा कि मुझमें इतनी ताकत है कि मैं पहाड़, मकान, पेड़, पशु, मानव आदि सभी को बहाकर ले जा सकती हूँ।एक दिन नदी ने बड़े गर्वीले अंदाज में समुद्र से कहा - बताओ ! मैं तुम्हारे लिए क्या क्या लाऊँ ?मकान, पशु, मानव, वृक्ष आदि जो तुम चाहो, उसे मैं जड़ से उखाड़कर ला सकती हूँ।समुद्र समझ गया कि नदी को अहंकार हो गया है। उसने नदी से कहा यदि तुम मेरे लिए कुछ लाना चाहती हो तो, थोड़ी सी घास उखाड़कर ले आओ।नदी ने कहा बस ! इतनी सी बात ! अभी लेकर आती हूँ।नदी ने अपने जल का पुरा जोर लगाया पर घास नहीं उखड़ी। नदी ने कई बार जोर लगाया पर असफलता ही हाथ लगी।आखिर नदी हारकर समुद्र के पास पहुँची और बोली। मैं वृक्ष, मकान, पहाड़ आदि तो उखाड़कर ला सकती।जब भी घास को उखाड़ने के लिए पुरा जोर लगाती हूं तो वह नीचे की ओर झुक जाती है और मैं खाली हाथ उपर से गुजर जाती हूं।समुद्र ने नदी की पूरी बात ध्यान से सुनी और मुस्कुराते हुए बोला -जो पहाड़ और वृक्ष जैसे कठोर होते है, ये आसानी से उखड जाते है, किन्तु घास जैसी विनम्रता जिसने सीख ली हो, उसे प्रचंड आंधी तूफान या प्रचंड वेग भी नहीं उखाड़ सकता।*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment