कविता - घुमजाव क्षण ते येती मोहाचे किती लालसा नको तू बाळगु प्रति अरे माणसा शुद्ध ठेव तू मती नाहीतर होईल जीवनाची माती इतिहासाचे किती दाखले आहेत सत्कर्मी किती होऊन गेले आहेत माणसा पुण्याची काम तू कर इतरांना घुमजाव नको आता कर घुमजाव केले किती जरी तुला वाट वाकडी कधी नको पाडू नेकी नीतीने वाग तु चांगला फसवेगिरीला बळी नको पडू रहावे लागेल तुला आता दक्ष नाहीतर लोक करतील घुमजाव यशाचे शिखर चढता क्षणीच लोकांचा नजरा घालेल घाव *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

No comments:

Post a Comment