विचारपुष्प क्रमांक १८९

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
     🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आपल जीवन अस्थीर आहे. क्षणभंगुर आहे. आज आहे तर उद्या नाही. माणसाचं चित्त आणि वित्तही चंचल आहे.माणसाचं जीवित आणि तारुण्यही चंचल आहे. फक्त माणसाचे कर्म आणि कीर्ती चिरकाल टिकणारी आहे.*

    *पण माणसं नाहक नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लागून जीवन उद्ध्वस्त करतात. कस्तुरी मृगाच्या ठायी कस्तुरी असते पण तो कस्तुरीच्या शोधात इकडं तिकडं धावत असतो . आपणही जीवनभर धरसोड वृत्तीन जगत असतो.*
*आपल्या जीवनात जे मौल्यवान मोती आहेत त्याकडं न पाहता जगात विखुरलेल्या गारगोटीच्या पाठीमागे धावत असतो.*
*थोडक्यात आपल जीवन आनंदाच सरोवर आहे सदासर्वदा आनंदी रहा मन प्रसन्न ठेवा व चांगले कर्म करा.*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
 *समूह प्रशासक*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:

Post a Comment