🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 〰〰〰〰〰〰〰 *🌺जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 माणुस जन्माला येतो तेव्हा त्याचं वजन अडिच किलोच्या आसपास असते.पण जेव्हा माणुस मरतो तेव्हा त्याच्या अस्थिंची राखही अडिच किलो भरत नाही. मग जन्म आणि मृत्यु या मधल्या काळात तो कोणत्या गोष्टींचं संचित करतो यावरुन त्याच्या जीवनाचा अर्थ उलगडतो. आयुष्यभर दुखः,चिंता,द्वेष,क्रोध,मोह, नकारात्मकता या गोष्टीत अडकुन राहण्यापेक्षा सुख,समाधान,आनंद,प्रेम, सकारात्मकता या गोष्टींनी आयुष्य बहरुन टाकायला नको का ???? जीवन छोटं असुनही त्याचा क्षणोक्षणी आनंद घेणारं फुलपाखरु हाच तर संदेश देतं. आयुष्य जगलात किती हे महत्वाचं नाही, तर आयुष्य जगलात कसं ? हे महत्वाचं!!.... 〰〰〰〰〰〰〰 🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼 ✍ *प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा. वाटेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in 💐🍀💐🍀💐🍀💐🍀

No comments:

Post a Comment