जीवन विचार

*पाण्यात आणि मनात साम्य ते काय?*
     *दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात.*
    *दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात.*
      *दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात.*
      *पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय ?*
     *पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" अन् मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो.*
  

No comments:

Post a Comment