*जी व्यक्ती प्रतीकुल वातावरणात तटस्थ असते,प्रतिकुल लोकमताला न घाबरता संघर्ष करते.स्वतःच्या विचारावर ठाम असते.चांगले आणि वाईट यातील भेद ओळखून स्वतः निर्णय घेते.परिस्थिती कोणतीही असो त्यातुन मार्ग काढते.* *दुसऱ्यांच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी ठेवतात, अशी व्यक्ती स्वाभिमानी असते,स्वतःचे आचार विचार दुसऱ्यावर न लादता सतत कार्यमग्न राहते.अशी व्यक्तीच स्वतंत्र असते.* 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला

No comments:

Post a Comment