*🌺उपक्रम🌺* (दि.१२ - ०२- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त वाक्ये '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) दुसऱ्या दिवशी शाळेत येताना गुरुजींनी पप्पूला देण्यासाठी दोन रोपे आणली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) आता मुलांच्या सर्व लक्षात आले. एका रोपट्याच्या बदल्यात दोन रोपटी.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) पप्पूच्या मनात विचार सुरु झाले. माझ्यावर राज्य आलं, की मी चिडतो.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) पवनचक्की वीज निर्माण करते आणि आणि ती पंपासाठी वापरतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) निर्झराचे गोड गीत ऐकत वाऱ्यावर खेळू सोनेरी उन्हात, हिरव्याश्या त्या तृणावर.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) इंद्रधनुष्यात सात रंग असतात.* 〰️〰️〰️〰️〰️ *७) शिक्षण घेतले की ज्ञान मिळते. शिकल्यामुळे माणूस विचार करू लागतो आणि स्वतःची परिस्थिती बदलवू शकतो*. 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८)'शिक्षणामुळे माणसाचे पशुत्व नाहीसे होऊन त्याला मनुष्यत्व प्राप्त होते', असे सावित्रीबाईंचे मत होते.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षणकार्यात व समाजकार्यात सावित्रीबाईंनी त्यांच्या बरोबरीने काम केले.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०)संत एकनाथ महाराजांनी कावडीतील पाणी त्या तडफडणाऱ्या मुक्या प्राण्याला मोठ्या मायेने पाजले.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

No comments:

Post a Comment