✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 ऑक्टोबर 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/09/mahatma-gandhi.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.• १८८०: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.• १८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.• १९४९: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वत:ची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली.• १९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.• १९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.• १९९२: कार्टून नेटवर्क सुरु झाले.• १९५३: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली🎂 जन्म :- • १८८१: बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)• १९०६: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९७५)• १९१९: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)• १९१९: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे २०००)• १९२८: दाक्षिणात्य अभिनेते विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००१)• १९३०: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)• १९८४: भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते चिरंजीवी सर्जा यांचा जन्म (मृत्यू : ७ जून २०२०)• १९५१: भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे १२वे अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी यांचा जन्म (मृत्यू : ३ मार्च २००२)• १९४७: भारतीय वकील आणि न्यायाधीश - पद्म भूषण दलवीर भंडारी यांचा जन्म• १९४५: भारता देशाचे १४वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जन्म🌹 मृत्यू :- • १९३१: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९)• २०२२: भारतीय राजकारणी, केरळचे आमदार कोडियेरी बालकृष्णन यांचे निधन (जन्म: १६ नोव्हेंबर १९५३)• २०२२: भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक तुलसी तंती यांचे निधन (जन्म: २ फेब्रुवारी १९५८)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता - महात्मा गांधी*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारचा मोठा निर्णय, जिल्हा वार्षिक निधीतील पैसे खर्च करण्यास सरकारची मंजुरी, शासन निर्णय जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिर्डी - साईबाबा संस्थानकडून अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार ऊस गाळप हंगाम ; पूरग्रस्तांसाठी प्रतिटन 5 रुपये कपात जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सर्वसामान्यांचा दिवाळीचा प्रवास महागला, ST महामंडळाची 15 ऑक्टोबरपासून 10% भाडेवाढ; AC शिवनेरी व शिवाई बस वगळल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लस निर्मितीसाठी हाफकिनला 25 कोटी, सर्पदंशावरील दीड लाख लसी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने खरेदी कराव्यात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बिहारची अंतिम SIR यादी जाहीर, 69 लाख नावे वगळली, 21 लाख नवीन नावे जोडली; एकूण मतदारांची संख्या 74.2 कोटी झाली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हार्दिक पांड्याच्या दुखापतीने भारतीय संघ चिंतेत; ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश काटकर, कवी व लेखक, नांदेड 👤 अर्जुन वाकोरे, नांदेड 👤 माधव शिंदे, शिक्षक, बिलोली👤 नारायण अवधूतवार, बिलोली👤 श्रीकांत भोसके 👤 ऍड. विशाल मस्के 👤 निलेश पंतमवार 👤 व्यंकट रेड्डी मुडेले *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 89*कधी लिहितो, कधी गप्प बसतो**शाई पोटात घेऊन फिरतो**डोकं त्याचं टोचतं असे**ओळखा बघू सांगतोय कसे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - रिमोट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे - वि. स.खांडेकर.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'वन्यजीव सप्ताह' केव्हा साजरा केला जातो ?२) बीसीसीआयचे ३७ वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?३) सोनम वांगचुक हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?४) नुकतेच निधन झालेले लोकप्रिय गायक झुबिन गर्ग कोणत्या राज्याचे होते ?५) लोकसभा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कधी देतात ? *उत्तरे :-* १) १ ते ७ ऑक्टोबर २) मिथुन मन्हास ३) पर्यावरण ४) आसाम ५) नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपूर्वी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताचे नऊ सर्वोत्कृष्ट कमांडो फोर्स---------------***-----------------आज आपण ओळख करुन घेणार आहोत भारताचे महत्त्वाचे कमांडो फोर्स, ज्यांच्यासमोर शत्रू गुडघे टेकतात, अशा नऊ सर्वात घातक, शानदार आणि इंटेलिजंट कमांडो पथकांची ज्यांची गणना जगातील सर्वोत्तम सुरक्षा दलांमध्ये केली जाते.१) एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) किंवा ब्लॅक कॅट्सएनएसजी हे भारताचं प्रमुख दहशतवादविरोधी दल आहे. यांच्या काळ्या रंगाच्या गणवेशामुळे त्यांना ‘ब्लॅक कॅट्स’ असं सुद्धा म्हणतात. एनएसजीची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली होती. एनएसजीची निवड प्रक्रिया एवढी खडतर असते की ७०-८० टक्के उमेदवार नापास होतात. निवड झालेल्या जवानांना ९ महिने अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. एनएसजीमध्ये निवड झालेले कमांडो हे सैन्यदल, पोलिस आणि पॅरामिलिटरीमधील सर्वोत्कृष्ट जवान असतात. भारतीय पोलीस दलाचे महासंचालक एनएसजीचे प्रमुख असतात. एनएसजीकडे व्हीआयपी सुरक्षा आणि घातपाती कारवाया रोखण्याची जबाबदारी असते.२) एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप हे कमांडो आपण पंतप्रधानांच्या आसपास पाहिले असतीलच. एसपीजीची स्थापना १९८८ मध्ये झाली होती. एसपीजी कमांडोकडे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना करण्यात आली होती. हे जवान अतिशय चपळ आणि सजग असतात तसेच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असतात.३) मार्कोस कमांडो काळी वर्दी, चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला चेहरा आणि गॉगल असलेले मार्कोस कमांडो. मार्कोस हे भारताच्या नौदलाचे स्पेशल आणि सर्वात घातक कमांडो आहेत. 1987 मध्ये मार्कोसची स्थापना करण्यात आली होती. मार्कोसना अतिरेकी ‘दाढीवाला फौज’ म्हणून ओळखतात. मार्कोस कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यास सज्ज असतात पण समुद्री सुरक्षेमध्ये ते विशेष पारंगत असतात. या कमांडोंकडे हवेतून समुद्रात उडी मारणं तसेच पाण्यातून डोकं बाहेर काढून गोळीबार करण्याची क्षमता असते. त्यांचं प्रशिक्षण हे अत्यंत खडतर असतं. यासाठी अर्ज केलेले जवळपास ८०टक्के उमेदवार चाचणी फेरीतचं अयशस्वी होतात. मार्कोस कमांडो पूर्वी मरीन कमांडो फोर्स म्हणजेच एमसीएफने ओळखले जात होते. 26/11 मुंबई हल्ल्याच्या ऑपरेशनमध्ये मार्कोस कमाडोंना बोलवण्यात आलं होतं. ४) गरुड कमांडोहे भारतीय हवाई दलाचं विशेष पथक आहे. गरुड पक्षाच्या आधारावर या फोर्सचं नाव ठेवण्यात आलं आहे. एनएसजी आणि मार्कोसच्या धर्तीवर 2004 मध्ये या दलाची स्थापना करण्यात आली होती. ‘गरुड’मध्ये जवळपास २००० जवानांचा समावेश आहे. हवाई हल्ले, रेस्क्यू ऑपरेशन, दहशतवादविरोधी कारवाया, हवाई शोध मोहिमेत, गरुड कमांडोंचा वापर केला जातो. यांचं प्रशिक्षण साधारण तीन वर्ष चालतं जे इतर सर्व सुरक्षा दलांपेक्षा जास्त आहे. ५) पॅरा कमांडोपॅरा कमांडोंची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती. ते भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा भाग आहेत. त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं, शत्रूवर मागून वार करून त्याची पहिली फळी उद्ध्वस्त करणे. जगातील अत्यंत कठीण प्रशिक्षण या कमांडोना दिलं जातं, जसं की ६०किलो वजन घेऊन रोज २०किमी धावणं. एलीट पॅरा कमांडोंना हवेत मारा करण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आलं आहे. हे कमांडो 30 ते 35 हजार फुटांच्या उंचीवरुन उडी मारण्यात तरबेज असतात. १९७१चं युद्ध, कारगिल युद्ध आणि ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ मध्ये पॅरा कमांडोंचा वापर करण्यात आला होता. भारतीय सैन्यातील हे एकमेव दल आहे ज्यांना अंगावर टॅटू काढण्याची मुभा असते. ६) फोर्स वन’मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एनएसजीच्या धर्तीवर महाराष्ट्रात `फोर्स वन’ या कमांडो पथकाची 2010 मध्ये स्थापना करण्यात आली होती. यांच्याकडे मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. 'फोर्स वन' पथक घटनास्थळी अवघ्या १५ मिनिटांत पोहोचते, जी जगातील सर्वात जलद वेळ आहे. सलाम... ३००० अर्जदारांपैकी २१६ जणांची निवड करून हे पथक बनवलं आहे. या जवानांना इस्राईली ‘मोसाद’ सैन्याने विशेष प्रशिक्षण दिलं आहे. ७) कोब्रा म्हणजे कमांडो बटालियन फॉर रिझॉल्यूट अॅक्शनकोब्राची स्थापना 2008 मध्ये झाली होती. कोब्रा बटालियन CRPF चाच एक भाग आहे या कमांडोंना गोरिला तंत्राचं ट्रेनिंग दिलं जातं. कोब्रा कमांडो जंगलात वेश बदलण्यापासून दबा देऊन हल्ला करण्यात तरबेज असतात. यांचा वापर मुख्यत्वे नक्षलविरोधी मोहिमेत केला जातो. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असं हे पोलिसांचं सर्वोत्तम दल आहे. तसेच कोब्रा स्नायपर युनिटची गणना देशातील सर्वोत्तम सुरक्षा रक्षकांमध्ये होते.८) घातक कमांडोनावाप्रमाणेच हे कमांडो अतिशय घातक असतात. भारतीय लष्कराच्या प्रत्येक बटालियन मध्ये साधारण २० 'घातक' कमांडोंचा समावेश असतो. यांची मुख्य जबाबदारी म्हणजे बटालियनच्या पुढे राहून शत्रूच्या मुख्य ठिकाणांवर थेट हल्ला करणे, तेथून महत्त्वाची माहिती गोळा करणे, शत्रूच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे, अपह्रत व्यक्तीला सोडवणे. शत्रूशी थेट सामना करावा लागत असल्याने या कमांडोना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम जवानांचीच घातक कमांडो म्हणून निवड केली जाते.९) स्पेशल फ्रंटियर फोर्स एस एफ एफ ची स्थापना १९६२ साली भारत-चीन युद्धानंतर करण्यात आली होती. एसएफएफचं मुख्यालय उत्तराखंडमधील चक्रता येथे आहे. ही फोर्स संरक्षण खात्याच्या अंतगर्त नसून ती भारतीय गुप्तचर खात्याच्या (रॉ) च्या अखत्यारीत काम करते आणि कॅबिनेट सचिवांना उत्तरदायी असते. या जवानांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोरिला तंत्र, पर्वत, जंगलातील कारवाया आणि पॅराशूट मधून उडी मारण्याचं प्रशिक्षण दिले जाते. एसएफएफने १९८५च्या सियाचीन युद्धात ऑपरेशन मेघदूत मध्ये प्रमुख भूमिका बजावली होती. ---------------------------*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अर्पोनिया सुमना शिव गौरीच्या गणा तोडोनिया भव बंधनाअंबाबाई तुला वंदनायेडामाई तुला वंदना ||धृ||पहीले नमन गणपतीला गणपतीच्या शारदेलातोडोनिया भव बंधना ||1||दुसरे नमन शंकरालाशंकराच्या पार्वतीलातोडोनिया भव बंधना ||2||तिसरे नमन खंडोबाला खंडोबाच्या म्हाळसाईलातोडोनीया भव बंधना ||3||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्या मताने कसेही बोलत असतील आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला हो ला हो असं प्रतिसाद देत राहिल्याने त्यांना आनंद होतो आणि ते, आपल्याला जवळ करत असतात.पण, एखाद्या वेळी त्यांचे बोलणे आपल्या मनाला पटले नाही की लगेच आपला विरोध करायला सुरूवात करतात. कदाचित या विषयी आपल्याला अनुभव आला असेलच. म्हणून जे कोणी चांगले सांगत असतील त्यांचे विचार आवर्जून ऐकून घ्यावे. पण,काही विचार पटत नसतील तर एकदाचे बाजूला झालेले बरे कारण, बरेचदा असं होतं की, हो ला हो लावल्याने कधी काळी अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकीचे बळ*एक गरीब शेतकरी असतो. त्याला चार मुले असतात.ती आपसात नेहमी भांडत असतात. एकमेकांचे हेवेदावे करत असतात. गरीब शेतकरी त्यांचे भांडण पाहून खूप कंटाळला. त्यांना बोध करण्यासाठी शेतकऱ्यांने एक आयडिया केली.एक दिवस शेतकऱ्यांने एक मोळी भर काड्या आणल्या. आपल्या चारही मुलांना बोलावले. एक-एक काडी त्यांच्या हातात दिली. त्यांना ती हाताने मोडायला सांगितली. त्या चारही मुलांनी त्या एक-एक काडीचे दोन-दोन तुकडे केले. त्यानंतर शेतकऱ्यांने नवीन काड्याच्या मोळीचा भारा आणला. तो एकत्र घट्ट बांधून त्या मुलांना तो भारा हाताने मोडायला सांगितला. तेव्हा एकाही मुलाला ती काड्याची मोळी हाताने मोडता आली नाही. तेव्हा त्या शेतकऱ्याने आपल्या मुलांना समजून सांगितले की एकीचे बळ खूप जास्त असते. त्या मोळीप्रमाणे तुमच्यात एकी ठेवा .एकजूट ठेवा.तेव्हा तुमचा पराभव जगातील कोणतीच शक्ती करणार नाही.🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓तात्पर्य - एकीचे बळ खूप मोठे असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समूहात join होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9?mode=ems_copy_t••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.• १९९३: किल्लारी ( लातूर ) भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.• १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.• १९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.• २०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.🎂 जन्म :- • १९००: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)• १९२२: चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)• १९३४: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१५)• १९४१: ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.• १९६१: क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म.• १९३३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)• १९७२: पार्श्वगायक शंतनू मुखर्जी ऊर्फ शान यांचा जन्म.• १९३३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म (मृत्यू : २८ डिसेंबर २००६)🌹 मृत्यू :- • १९९२: लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)• १९९८: भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.• २००१: केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)• २०१४: भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९४३)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजची विचारधारा ....कपड्याना अत्तराने सुंगधित करता येते, त्यामुळे आपल्या अंगाचा वास येत नाही असा विचार करून आपण अधुनमधून वास घेत असतो. म्हणजे आपल्या मनात कुठे तरी शंका येत राहते.पण दूसरा एक व्यक्ती असतो ज्याच्या अंगावरचे कपडे सुंगधित तर नाहीत शिवाय खुप महागडे सुध्दा नाहीत तरी लोक त्यांच्या मागे धावतात कारण त्यांच्या कर्तबगारीचा सुगंध इतराना आकर्षित करीत असतो.आपल्या कामाचा सुगंध दूरवर पसरला की आपण आपल्याकडे कधीच पाहत नाही की, मी आज कोणता पोशाख घातला आहे. चांगले काम केल्याने आपले ही चांगले होते आणि इतरांचे देखील. - नासा येवतीकर धर्माबाद, 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! पूर स्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वेळप्रसंगी निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करू, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आश्वासन, नागपुरात पूरग्रस्त भागाची पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *34 आगार प्रमुखांवर होणार कारवाई:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश; मुख्यालयात हजर नसल्याचा ठपका*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे येथे 1,111 शंखवादकांचा विश्वविक्रम सोहळा, केशव शंखनाद पथकाद्वारे 5 ऑक्टोबर रोजी आयोजन, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये होणार नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी अडचणी, वेबसाइटच्या तांत्रिक बिघाडामुळे गैरसोय, महिलांमध्ये चिंतेचे वातावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कुलदीप आशिया कपचा टॉप विकेट टेकर, अभिषेकचे सर्वात जलद 50 सिक्स, यावर्षी 15 नवे विक्रम, भारताने नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला वनडे वर्ल्डकप आपासून सुरू होतोय, 34 दिवसांत 31 सामने; भारत यजमान, पण पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रमोद रत्नाळीकर, उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, किनवट 👤 अनुराग वानरे, अकोला 👤 विशाल जारे पाटील 👤 संतोष भालके👤 महेश घुगरे 👤 पोतन्ना डेबेकर 👤 आकाश आंबोरकर 👤 सचिन दमकोंडवार, नांदेड 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 88*अंगावर बटनं आहेत पण शर्ट नाही**ओळखा पाहू मी कोण*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नदी••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चिंता म्हणजे मानवी जीवनाला चढलेला गंज आहे. हा चिंतारुपी गंज मनुष्याच्या जीवनातील झळाळी नष्ट करतो व मनुष्याला दुर्बल बनवतो.- ट्रॉयन एडवर्डस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'आंतरराष्ट्रीय भाषांतर दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) आशिया क्रिकेट चषक - २०२५ चा किताब कोणी जिंकला ?३) भारताचे 'स्टील मॅन' असे कोणाला म्हटले जाते ?४) केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात ?५) महाराष्ट्रात भक्ती पंथ कोणाच्या शिकवणीमुळे पसरला आहे ? *उत्तरे :-* १) ३० सप्टेंबर २) भारत ३) मार्शल आर्टिस्ट विस्की खराडी ४) पंतप्रधान ५) संत ज्ञानेश्वर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 *फुलं रंगीबेरंगी का असतात ?* 🌺अनेक झाडांची फुलं तर्हेतर्हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार.ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात. स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात. ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं. कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही. त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं. त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत ? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात. तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं ? त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात. त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात. काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्या वेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा ? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबातुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ ||कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेतफिरतो जत्रेत फुले पडती पदरात… आई || १ ||आई ग अंबे माते केस सोनियाच्या ताराकेस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || २ ||ढोल वाले दादा ढोल वाजव जोरातढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई || ३ ||टाळ वाले दादा टाळ वाजव जोमानटाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाला आपुलकी देण्यासाठी दुसऱ्याला नको त्या शब्दात विनाकारण बोलून त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. कारण ज्याला आपुलकी देणाराही माणूसच असतो, ज्याचा अपमान होतो तोही माणूसच असतो आणि हे दोन्ही कर्म घडवून आणणाराही बोलता, चालता माणूसच असतो. म्हणून असे कोणतेही काम करू नये. ज्याच्यामुळे एखाद्या माणसाचे मन दुखावेल आणि उगाचच त्याच्या मनातून उतरण्याची आपल्यावर वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तृप्तता .....* प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता. त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणित संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्याआधीच एक संन्याशीबुवा आपल्या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले. संन्याशाने राजाला पाहिले व तो म्हणाला, '' हे राजन, जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्र्चर्यही वाटले. राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्र्चर्य वाटले. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्या आता सोन्याच्या मोहोरांनी भरून टाकावे व सन्मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्यांदा ताट भरून सोन्याच्या मोहोरा आणल्या आणि भिक्षापात्रात टाकल्या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्याच्या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती. राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्र्चित काय होते आहे की आपण टाकलेल्या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्याच्या मोहोरा संपल्या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्याने संन्याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्या गर्वात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' संन्याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्र्वरी कृपेचा एक किरण आपल्या हृदयाला भरू शकतो पण मनुष्य तो मिळविण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. तात्पर्य :-*तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 सप्टेंबर 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19mEmp9ioG/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९१७: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.• १९६३: बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.• २०१२: अल्तमस कबीर भारताचे ३९ वे सरन्यायाधीश झाले.• २०२२: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भधारणेच्या २४ व्या आठवड्यापर्यंत सर्व महिलांसाठी गर्भपात शस्त्रक्रिया कायदेशीर केली आहे.• २००७: काल्डर हॉल - हे जगातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र नियंत्रित स्फोटात पाडण्यात आले.• १९७१: ओमान हा अरब लीगमध्ये सामील झाला.🎂 जन्म :- • १८९०: पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म.• १८९९: बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९८५)• १९२५: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१३)• १९२८: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)• १९३२: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २००४)• १९३२: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७७)• १९४७: भारताचे ३८वे सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१६)• १९७०: भारतीय अभिनेत्री आणि निर्माता खुशबू सुंदर यांचा जन्म🌹 मृत्यू :- • १९१३: डिझेल इंजिनचे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८५८)• १९९१: आग्रा घराण्याच्या ११व्या पिढीतील गायक उस्ताद युनूस हुसेन खाँ यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)• २०१७: भारतीय अभिनेते - पद्मश्री टॉम अल्टर यांचे निधन (जन्म: २२ जून १९५०)• २०१३: भारतीय विपश्यना ध्यानाचे शिक्षक - पद्म भूषण एस. एन. गोयंका यांचे निधन (जन्म: २९ जानेवारी १९२४)• २००४: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचे निधन (जन्म: १९ जुलै १९०९)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आधार कार्डचा इतिहास*दिनांक 29 सप्टेंबर 2010 रोजी महाराष्ट्रात टेंबली या गावात सर्वात पहिल्यांदा एका महिलेला आधार कार्ड देण्यात आले. त्याचा पूर्ण इतिहास वाचा खरोखरच रंजक आहे .......! ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा, जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद, सरसकट पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अतिवृष्टीचा अंदाज घेऊन पालघर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *करूर दुर्घटना - थलपती विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख, जखमींना २ लाख मदत जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा, पुणे विद्यापीठात व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने अध्यासन सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावती - मेळघाटात आता दर आठवड्याला आरोग्य तपासणी शिबिर, जिल्हा परिषदेचा 'मेळघाट परिक्रमा' उपक्रम सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लातूर, धाराशिव, जालना, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये शनिवारी पुन्हा मुसळधार पाऊस*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांची BCCI च्या अध्यक्षपदी तर राजीव शुक्ला यांची उपाध्यक्ष पदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 इंजि. प्रथमेश ( नासा ) येवतीकर 👤 राजेश सामला👤 अजय मिसाळे👤 अब्रार पटेल 👤 गणेश पेटेकर 👤 संदेश जाधव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 87*मी धावतो पण पाय नाहीत**गातो पण तोंड नाही**बोलतो पण शब्द नाहीत**ओळखा पाहू कोण आहे मी ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजच्या सूर्याला उद्या येणाऱ्या ढगाआड लपवणे याचेच नाव चिंता होय.- कॅम्प*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) रेल्वे गाडीत बसविलेल्या मोबाईल लॉन्चरवरून 'अग्नी प्राईम' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करणारा भारत कितवा देश ठरला आहे ?२) जागतिक हृदय दिन केव्हा साजरा केला जातो ?३) 'फकीरा' या कादंबरीचे लेखक कोण ?४) विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण किती मतदारसंघ आहेत ?५) 'आवरण' ( दहा आवृत्ती फक्त पाच महिन्यात ) या कादंबरीचे लेखक कोण ? *उत्तरे :-* १) चौथा ( रशिया, चीन, उत्तर कोरिया, भारत ) २) २९ सप्टेंबर ३) अण्णाभाऊ साठे ४) २८८ ५) एस. एल. भैरप्पा, कन्नड लेखक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 विद्युतचुंबकीय उत्सर्जन 📙 प्रकाश म्हणजे काय ? क्ष - किरण कशाला म्हणतात ? रेडिओलहरी कुठून येतात ? या सर्वांचे उत्तर म्हणजे या सर्व विद्युतचुंबकीय लहरी आहेत. त्यांची तरंगलांबी वेगवेगळी असते. तरंगलहरींनुसार या विद्युतचुंबकीय लहरींचा एक पट्टाच तयार करता येतो. या पट्ट्याच्या एका लहान भागातील लहरीच डोळ्याला दृश्य प्रकाशाच्या रूपाने दिसतात. पण एक गम्मत सर्वांचा अवकाशातील वेग सारखाच असतो. क्ष - किरणांची तरंगलांबी दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीच्या ५० पट कमी असते. तर रेडिओलहरींची दशलक्ष पटींहून मोठी असते. दर सेकंदाला १,८६,००० मैल किंवा ३,००,००० किलोमीटर या वेगाने या लहरी प्रवास करतात. प्रचंड वेगामुळेच वैश्विक परिमाणे या लहरींच्या वेगात सांगायची पद्धत पडली आहे. या लहरींच्या वेगाचे फायदे अनेक. अमेरिकेमध्ये चालू असलेल्या खेळाचे प्रक्षेपण उपग्रहाद्वारे आपण घरातील टीव्हीवर बघत असतो. जवळपास ज्या क्षणी खेळाडू हालचाल करतो त्याच क्षणी आपण डोळ्यांनी ती टिपतो. एका सेकंदात या विद्युतचुंबकीय लहरींनी अख्ख्या पृथ्वीला सात वेळा प्रदक्षिणा घातलेली असते. जगभरची रेडिओस्टेशने, जगभरचे टीव्ही कार्यक्रम, लांबवर पाठवलेली अंतराळयाने या सर्वांचे संदेश ग्रहण करून ते योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे काम अक्षरश: काही सेकंदात पार पडते, ते यामुळेच.सूर्यापासूनचा प्रकाश पृथ्वीवर आठ मिनिटांत पोहोचतो. (सूर्यापासूनची उष्णता इन्फ्रारेड किरणांच्या स्वरूपात येथे पोहोचते) जवळच्या तार्यांचा प्रकाश येथे काही वर्षांनंतर येऊन पोहोचतो. विद्युतचुंबकीय लहरींमध्ये विद्युत व चुंबकीय अशा दोन्ही क्षेत्रांची परस्परांना लंबरूप अशी आंदोलने होत असतात. म्हणूनच त्यांना 'विद्युतचुंबकीय' म्हणतात. या लहरी इलेक्ट्रॉनसारख्या विद्युतभारित कणांच्या त्वरणामुळे, हालचाली व आंदोलनामुळे उत्पन्न होतात. त्यांच्या द्वारा विद्युतचुंबकीय ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाते. या सर्व लहरींचा मिळून विद्युतचुंबकीय (ऊर्जेचे) उत्सर्जन असा उल्लेख केला जातो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विठ्ठल नामाची शाळा भरलीशाळा शिकताना तहान-भूक हरली ||धृ||हेची घडो मज जन्माजन्मांतरीमागणे श्री हरी नाही दुजे || १ ||मुखी नाम सदा संताचे दर्शनजनी जनार्दन ऐसा भाव || २ ||नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारीकीर्तन गजरी सप्रेमाचे || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकमेकांची काळजी घेतली पाहिजे असे बरेचजण म्हणत असतात. हा एक समाजसंकेत आहे. पण त्याच वेळेला आपण आपल्याच घरातील माणूस आजारी असताना त्याची का बरं काळजी घेत नाही. ..? हा एक प्रश्नच आहे. एकदा तो माणूस बरा झाल्यावर मात्र वेळात, वेळ काढून दिखावूपणा करुन काळजी घेण्यात काय अर्थ...? म्हणून काळजी करायची असेल किंवा सेवा करायची असेल तर आपल्या मनात आपुलकी व त्या माणसासाठी वेळ असणे आवश्यक आहे आणि आज ती अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुई आणि कैची**एक दिवस शाळेला सुट्टी असल्याची घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार पाच वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का? याचे उत्तर त्याच्या वडीलांनी दोन ओळीत दिले त्यात पूर्ण जीवनाचे सार सांगितले ते म्हणाले "बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते कापणाऱ्याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो. म्हणूनच......**◆तात्पर्य◆* *_जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा, कैचीसारखे तोडण्याचे नाही_*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 सप्टेंबर 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17c1Uv23QX/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जागतिक पर्यटन दिन*🚩 महत्वाच्या घटना :- • १९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.• १९८०: जागतिक पर्यटन दिन• २००३: SMART-1 - उपग्रह प्रक्षेपित झाला.🎂 जन्म :- • १९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.• १९०७: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म.• १९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२)• १९५३: भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म.• १९८१: भारतीय क्रिकेट खेळाडू लक्ष्मीपती बालाजी यांचा जन्म.• १९३२: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते यश चोप्रा यांचा जन्म (मृत्यू : २१ ऑक्टोबर २०१२)• १९४६: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते रवी चोप्रा यांचा जन्म (मृत्यू : १२ नोव्हेंबर २०१४)🌹 मृत्यू :- • १८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन. (जन्म: २२ मे १७७२)• १९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन. (जन्म: २७ जून १८६४)• १९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)• १९९२: पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९१०)• २००४: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)• २००८: पार्श्वगायक महेन्द्र कपूर यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३४ – अमृतसर)• २०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)• २०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९४५)• २०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.• २०२०: भारताचे माजी अर्थमंत्री मेजर जसवंत सिंग जासोल यांचे निधन (जन्म: ३ जानेवारी १९३८)• २०१८: भारतीय लेखिका आणि अनुवादक कविता महाजन यांचे निधन (जन्म: ५ सप्टेंबर १९६७)• २०१८: भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी यांचे निधन (जन्म: १८ नोव्हेंबर १९३५)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सरकारी मराठी शाळेची दुरावस्था*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी; अतिवृष्टीच्या संकटावर पंतप्रधानांचे फडणवीसांना आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *द पुणे फाउंटन पेन शोचे उद्घाटन, लेखणीच्या प्रवाहाने जगात अनेक बदल घडवले, निवृत्त न्यायाधीश दिलीप कर्णिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर :- संत्रा गुणवत्ता वाढीसाठी नर्सरी कायद्यात बदल, नितीन गडकरी मुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांशी चर्चा करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *MPSC ची 28 सप्टेंबरची परीक्षा अखेर रद्द, आता 9 नोव्हेंबर रोजी होणार पेपर; राज्यातील पूरस्थितीमुळे आयोगाने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीत महाराष्ट्राचा पुढाकार, मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन; ‘रिंग द बेल फॉर सिक्युरिटी’ मोहिमेचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2025 - बांगलादेशला हरवून पाकिस्तान फायनलमध्ये दाखल, भारताशी होणार अंतिम सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. प्रतिभा जाधव, साहित्यिक, जळगाव 👤 अनिल आर्य, धर्माबाद 👤 सद्दाम दावणगीरकर, देगलूर 👤 नरेश केशववार👤 अजित कड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 86*कान आहेत पण ऐकत नाही**तोंड आहे पण बोलत नाही**शिजवतो पण खात नाही**सांग बरं मी कोण आहे ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बाहुली ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सौंदर्यदृष्टी मौनाचे रूपांतर शब्दात करते. दयाद्रदृष्टी विरोधाला अनुकूल करून घेते आणि क्रोधांधदृष्टी सौंदर्यास कुरूपता आणते. - ॲडिसन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जागतिक पर्यटन दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) नुकतेच डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना बिल गेट्स यांच्या गेट्स फाउंडेशनतर्फे कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?३) चलनी नोटा रद्द करण्याची घोषणा पहिल्यांदा भारतात कधी झाली ?४) भारताचे पहिले परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे ?५) गीर, साहिवाल, थारपारकर या कशाच्या प्रजाती आहेत ? *उत्तरे :-* १) २७ सप्टेंबर २) गोलकीपर्स चॅम्पियन्स ३) सन १९४६ ४) अबुधाबी ५) गाय *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.*११.] *मायाळू* :- अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात. १२.] *तांदुळजा* :- बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते. १३.] *मेथी* :- सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. १४.] *शेपू* ;- वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. १५.] *शेवगा* ;- ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात. १६.] *सॅलड* :- या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्यांनी नियमित सॅलड खावे*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाहताची होती दंग आज सर्व संतविठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत ||धृ||युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरीधन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरीअनाथांच्या नाथ हरी असे कृपावंत ||१||कुठली ती होती माती कोण तो कुंभारघडविता उभा राहे पहा विश्वंभरतिच्यामुळे पंढरपूर झाले किर्तीवंत ||२||पाहुनिया विटेवरी विठू भगवंतदत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांतगुरुकृपे साधियेला मी आज हा सुपंथ ||३||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रात कार्यरत असताना इतरांचे हित व माणसाचा जन्म मिळाला त्यासाठी काहीतरी देणं लागतं हीच भावना आपल्या मनात ठेवून कार्यरत राहिल्याने मनाला विशेष समाधान मिळेल. पण या ऐवजी दुसरीच नको ती भावना आपल्या मनात असेल तर मात्र त्या कार्याचे रूपांतर प्रसिद्धीत होते. आणि ती प्रसिद्धी फक्त, स्वतः पुरते मर्यादित असते अशाने इतरांना काहीच मिळत नाही. म्हणून कार्यरत असताना प्रसिद्धी मिळविण्यासाठी धावण्यापेक्षा इतरांच्या मनावर परिवर्तन झाले पाहिजे यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*..... आणि क्रिकेट संघ तयार होतो*राजू उद्यानात उदास बसला होता, आज त्याचे मित्र खेळायला आले नाहीत. राजूकडे बॉल होता, पण ना बॅट ना मित्र. तो एकटाच बॉलशी निराश होऊन खेळत होता. इतर मुलंही उद्यानात क्रिकेट खेळत होती, पण राजू त्यांना ओळखत नव्हता. म्हणूनच तो कधी एकटाच चेंडूशी खेळायचा तर कधी बसून पोरांना खेळताना पाहायचा. काही वेळाने समोर खेळणाऱ्या मुलांचा चेंडू शेजारच्या एका बंद घरात पडला. तेथून चेंडू परत येणे अशक्य होते आणि एकही मूल तो गोळा करायला आत जाऊ शकत नव्हते. आता त्या मुलांनीही खेळणे बंद केले आहे. आता त्यांनाही क्रिकेट खेळता येत नसल्याने ते सर्व दुःखी झाले. त्या मुलांची नजर बॉल असलेल्या राजूवर गेली. मग काय, त्या लोकांनी राजूला खेळायला बोलावलं. राजू खेळण्यात चांगला होता. म्हणूनच तो खूप चांगला शॉर्ट टाकू शकला असता. चेंडू पकडण्यासाठी आणखी मुलांची गरज होती. त्यावर उद्यानात खेळणारी मुलंही त्यांच्यात सामील झाली. आणि काही वेळातच दोन पक्ष तयार झाले. अशा प्रकारे राजूची नवी क्रिकेट टीम तयार झाली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 सप्टेंबर 2025💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••Link https://www.facebook.com/share/p/1BBTNXaw2C/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🚩 महत्वाच्या घटना :-*〉 १९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.〉 १९९७: गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.〉 २००१: सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.*🎂जन्म :-*〉 १८२०: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९१)〉 १८४९: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)〉 १८५८: लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १८९८)〉 १८७६: भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १८५२)〉 १८९४: प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)〉 १९०९: नासकार चे संस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)〉 १९१८: मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०००)〉 १९२३: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)〉 १९३१: भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९८३)〉 १९३२: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म.〉 १९४३: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू इयान चॅपल यांचा जन्म.*🌹 मृत्यू :-*〉 १९५६: भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २० जून १८६९)〉 १९७७: भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९००)〉 १९८८: रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १९१२)〉 १९८९: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९२०)〉 १९९६: मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२४)〉 २००२: मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)〉 २०२२: भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार एस. व्ही. रामनन यांचे निधन〉 २०२०: भारतीय अर्थशास्त्र इशर जज अहलुवालिय यांचे निधन (जन्म: १ ऑक्टोबर १९४५)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुपरस्टार अमिताभ बच्चन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील link वर क्लिक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गोंदियाच्या सृष्टी पाटीलने देशाची मान उंचावली ; टायटन स्पेस अँड इंडस्ट्रीजची आर अँड डी अंतराळवीर म्हणून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *27 सप्टेंबर ला BSNL ची 4G नेटवर्क देशभर होणार सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारताची ऐतिहासिक झेप ! ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची रेल्वेवरून यशस्वी चाचणी, संरक्षणमंत्र्यांनी दिली माहिती; 2000 किमीची मारक क्षमता, शत्रूंचं टेन्शन वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पूरग्रस्तांच्या मदतीला गणपती बाप्पा, लालबागचा राजा मंडळाकडून 50 लाख रुपयांचा चेक; राज्यातील शिक्षकही देणार 1 दिवसाचा पगार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील पूरग्रस्त भागात मृतांच्या वारसांना 4 लाख, जनावरासाठी 37 हजार, शेळी-मेंढी 4 हजार, सरकारकडून तातडीने मदत देण्यास सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भाजपने 3 राज्यांसाठी निवडणूक प्रभारी नियुक्त केले, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे बिहार, भूपेंद्र यादव बंगाल, तर बैजयंत पांडांकडे तमिळनाडूची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 - बांगलादेशला हरवून भारताचे फायनलमध्ये प्रवेश, श्रीलंका स्पर्धेच्या बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 85*"कान आहेत पण ऐकत नाही**तोंड आहे पण खात नाही**नाक आहे पण श्वास घेत नाही**लहान लेकरांची आवडती आहे*सांग बघू मी कोण?"*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - घंटी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग*१.] *कोथिंबीर* :- उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.२.] *कढीलिंब* ;- पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. ३.] *पालक* :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. ४.] *माठ* :- हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. ५.] *चाकवत* :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. ६.] *हादगा* :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. ७.] *अळू* :- याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते. ८.] *अंबाडी* :- मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. ९.] *घोळ* :- मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते. १०.] *टाकळा* :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे. संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोठी स्वप्ने पाहणारेच,मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.*संकलन :- प्रमिला सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलाची नियुक्ती कोणत्या कायद्यानुसार केली जाते ?२) MLA चे विस्तारित रूप काय आहे ?३) संसदेच्या सभागृहाची सभा भरण्यासाठी किमान किती सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असते ?४) भारतातील पहिली दुमजली रेल्वे गाडी कोणती ?५) 'मनोरी खाडी' कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम - १९६७ २) मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंबली ३) १/१० ४) सिंहगड एक्सप्रेस ५) मुंबई उपनगर*संकलन :- जैपाल ठाकूर *जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार , ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील आलूरकर, तंत्रस्नेही शिक्षक, नांदेड 👤 विश्वनाथ होले👤 अजय मिसाळे 👤 सोनाजी बनकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारे देवा उशीर पारकेलातुझ्या साठी जीव माझा जडला || धृ ||तुझ्यासाठी सोडीला घरदार मोडीला संसार जीव माझा जडला || १ ||तुझ्यासाठी होईन भिकारी करीन तुझी वारी जीव माझा जडला || २ ||तुझ्या साठी राहीन उपवासी करीन एकादसी जीव माझा जडला || ३ ||जनी मनी होईन तुझी दासी येईन चरणासी जीव माझा जडला || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वारंवार कोणाच्या विषयी नको त्या शब्दात बोलून आपला अनमोल वेळ वाया घालविण्यापेक्षा जरा स्वतःकडे बघण्यासाठी थोडा वेळ काढावा. कारण आपण जेव्हा दुसरी कडे बघत असतो किंवा बोलत असतो त्यावेळी आपल्याकडेही बघणाऱ्यांच्या अनेक नजरा असतात. म्हणून दुसऱ्या विषयी बोलताना ताळतंत्र ठेवूनच बोलावे.जर अशीच वेळ निघून गेली तर आपल्या जवळ पाहिजे तेवढा वेळ उरणार नाही म्हणून आपल्याकडे असलेल्या वेळेचा पूर्णपणे फायदा घेऊन चांगले कार्य करून दाखवावे जेणेकरून इतरही त्यातून शिकू शकतील.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलालमु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दयेचा स्ट्राईक*अब्दुलकडे एक बकरी होती, त्या शेळीला एक लहान पिल्लू होते. अब्दुलने त्या दोघांवर प्रेम केले आणि त्यांच्यासाठी शेतातून मऊ मऊ गवत आणले. दोन्ही शेळ्या गवत खाऊन आनंदी झाल्या. अब्दुलला दुरून पाहून ती लगेच त्याच्याकडे धावत असे. अब्दुल चौथीत शिकत असे. एके दिवशी तो शाळेत गेला होता. त्याच्या आई आणि वडिलांनी बकरीचे पिल्लू सलीमला विकले. सलीम जेव्हा त्या मुलाला घेऊन जाऊ लागला तेव्हा त्याला ती बकरी समजली. हे लोक तिच्या मुलाला घेऊन जात आहेत. शेळी जोरात रडू लागली. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती खूप प्रयत्न करत होती, पण तिला दोरीने बांधले होते. सलीम मुलाला घेऊन खूप दूर गेला. मूलही जोरात रडत होतं. तो आईला हाक मारत होता. आईची ममता अश्रूंनी वाहत होती, पण ती असहाय होती. शेळीने शेवटचा विचार केला, जर तिने आता प्रयत्न केले नाहीत तर ती आपल्या मुलाला कधीही भेटू शकणार नाही. असा विचार करून एकदा प्रयत्न केला. शेळीच्या गळ्यातून दोरीचा फास तुटला. ती बकरी जीव घेऊन सलीमकडे धावली. तिचे पिल्लू पाहून शेळीने सलीमवर जोरदार हल्ला केला. सलीमने बराच वेळ धडपड केली, पण शेळीचा हल्ला थांबवता आला नाही. अचानक शेळी अनेक आघात करत राहिली. शेवटी सलीमने हार मानली आणि बकरीचे पिल्लू तिथेच सोडले. अम्मी-अब्बूकडून पैसे घेऊन अब्दुल परतला. अब्दुल परत आल्यावर शेजाऱ्यांनी त्याला सर्व प्रकार सांगितला. यानंतर तो आई-वडिलांवर रागावला. आई-वडिलांनी खूप समजावले पण त्याने कोणाचेच ऐकले नाही. कारण त्याला ज्या बकऱ्या विकायच्या होत्या त्याच्यासाठी त्या शेळ्या अनमोल होत्या.नैतिक - आईच्या करुणेच्या हल्ल्याने मोठ्या शक्तींचा पराभव होतो. आई आपल्या मुलासाठी आपला जीव पणाला लावते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 सप्टेंबर 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/14JNEstB31K/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.• १९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.• १९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना.• १९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.• १९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.• २००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.🎂 जन्म :- • १५३४: शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)• १५५१: प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)• १८६१: भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)• १८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)• १८८९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ – मुंबई)• १८९८: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)• १९१५: चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म.• १९२१: लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)• १९२२: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८९)• १९२४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)• १९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)• १९३६: भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)• १९४०: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४)• १९५०: क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म.• १९६६: भारतीय आवाज अभिनेते राजेश खट्टर यांचा जन्म• १९५९: बांगलादेशी पत्रकार आणि सिनेमॅटोग्राफर मिशुक मुनीर यांचा जन्म (मृत्यू : १३ ऑगस्ट २०११)🌹 मृत्यू :-• १९९२: १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९०८)• १९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.• २००२: लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.• १९८१: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचे निधन (जन्म: ९ सप्टेंबर १९०५)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशेच्या सेवेसाठी माझे योगदान काय ?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान ; 8 जणांचा मृत्यू,150 जनावरे दगावली, मालमत्तांचे नुकसान, 67 गावाचा संपर्क अद्याप तुटलेला, मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, राज्यात दि. २६ ते २८ सप्टेंबर यादरम्यान काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व मिळून 2215 कोटी रुपयांची मदत केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लवकरच योगप्रमाणे आयुर्वेद दिवस जगभरात साजरा केला जाईल - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! पी एम उज्वला योजनेतून 25 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नवी दिल्ली :- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्यामची आई सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार अमृता अरुणराव यांना प्रदान करण्यात आला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी पूर्वी भारतीय अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर वैयक्तिक कारणामुळे बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. तौफिक खान पठाण, धर्माबाद👤 सारंग दलाल, नांदेड 👤 विरेश भंडारे 👤 सतिश आरेवाड 👤 राजू यादव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 83*मी आकाशात आहे**मी जमिनीत आहे**मी आत-बाहेर सर्वत्र आहे**माझे दुसरे नाव जीवन आहे**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी सौंदर्याला सजीव बनवते व भीषणतेला निर्जीव बनवते तीच खरी कला होय. - मैथिलीशरण गुप्त*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?२) महाराष्ट्र राज्याचा नृत्य प्रकार कोणता ?३) महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा / राजभाषा / मातृभाषा कोणती ?४) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?५) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी कोणती ? *उत्तरे :-* १) ३६ जिल्हे २) लावणी ३) मराठी ४) मुंबई ५) गोदावरी ( लांबी - १४६५ किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 नवरात्र विशेष माहिती 🌸नवरात्र हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. ‘नऊ रात्र’ असा याचा अर्थ आहे. या नऊ दिवसांत आदिशक्ती दुर्गामातेच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते.📜 नवरात्राचे महत्त्व - नवरात्र हा शक्तीची उपासना करण्याचा काळ आहे. या काळात भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी जप, ध्यान, व्रत, उपवास करतात. दुर्गामातेने महिषासुरासारख्या राक्षसांचा वध करून धर्माचे रक्षण केले, त्याची आठवण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्र हे पवित्रता, संयम आणि साधना यांचे प्रतीक आहे.🙏 देवीचे नऊ रूपे (नवरात्रातील प्रत्येक दिवस)१. शैलपुत्री – पर्वतराज हिमालयाची कन्या२. ब्रह्मचारिणी – तपश्चर्येचे स्वरूप३. चंद्रघंटा – शौर्याचे प्रतीक४. कूष्मांडा – सृष्टीची अधिष्ठात्री५. स्कंदमाता – कार्तिकेयाची माता६. कात्यायनी – महिषासुरमर्दिनी७. कालरात्रि – भय नष्ट करणारी८. महागौरी – शांती व करुणेचे स्वरूप९. सिद्धिदात्री – सिद्धी व मोक्ष प्रदान करणारी🎉 नवरात्र साजरी करण्याची पद्धत - घटस्थापना करून देवीला आमंत्रित केले जाते.नवरात्र उपवास ठेवून साधना केली जाते.गावोगावी गरबा, दांडिया आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतात.दहाव्या दिवशी विजयादशमी (दसरा) साजरा केला जातो, जो सत्प्रवृत्तीच्या विजयाचा दिवस मानला जातो.🌼 नवरात्रातील संदेशवाईटावर चांगल्याचा विजयस्त्रीशक्तीचे पूजन आणि सन्मानसत्प्रवृत्तीने जीवन जगणे*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असा कसा गं बाईदेवाचा देव ठकडादेव एका पायाने लंगडा ||धृ||गवळ्या घरी जातो | दही दुध खातोकरी दहया दुधाचा रबडा ||१||शिंकेचि तोडीतो मडकेची फोडीतो |पाडी नवनिताचा सडा ||२||वाळवंटी जातो कीर्तन करितोलावी साधुसंतांचा झगडा ||३||एका जनार्दनी | भिक्षा वाढ मायीदेव एकनाथाचा बछडा ||४||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेकदा वादळ वारा येत असते. आणि नुकसान करून जाते. पण जे काही नुकसान झाले असते त्याला व्यवस्थितपणे करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण, अचानक जेव्हा जीवनात वादळ वारे न सांगता येतात तेव्हा मात्र तेच वादळ वारे जगणेच नकोसे करून टाकत असते अशा प्रसंगी एका चांगल्या व्यक्तीची गरज असते. कारण ती व्यक्ती त्या वादळातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असते म्हणून अशा भयानक प्रसंगी चुकीचे पाऊल उचलू नये तर चांगल्या विचारी माणसाच्या सहवासात रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणसातील देव* *एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'**तात्पर्य :- देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 सप्टेंबर 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/14JNEstB31K/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.• १९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.• १९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना.• १९६०: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.• १९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.• २००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.🎂 जन्म :- • १५३४: शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)• १५५१: प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)• १८६१: भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)• १८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)• १८८९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ – मुंबई)• १८९८: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)• १९१५: चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत प्रभाकर शंकर मुजूमदार यांचा जन्म.• १९२१: लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)• १९२२: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८९)• १९२४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)• १९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)• १९३६: भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)• १९४०: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४)• १९५०: क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म.• १९६६: भारतीय आवाज अभिनेते राजेश खट्टर यांचा जन्म• १९५९: बांगलादेशी पत्रकार आणि सिनेमॅटोग्राफर मिशुक मुनीर यांचा जन्म (मृत्यू : १३ ऑगस्ट २०११)🌹 मृत्यू :-• १९९२: १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९०८)• १९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.• २००२: लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.• १९८१: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचे निधन (जन्म: ९ सप्टेंबर १९०५)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशेच्या सेवेसाठी माझे योगदान काय ?*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान ; 8 जणांचा मृत्यू,150 जनावरे दगावली, मालमत्तांचे नुकसान, 67 गावाचा संपर्क अद्याप तुटलेला, मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, राज्यात दि. २६ ते २८ सप्टेंबर यादरम्यान काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व मिळून 2215 कोटी रुपयांची मदत केली जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लवकरच योगप्रमाणे आयुर्वेद दिवस जगभरात साजरा केला जाईल - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! पी एम उज्वला योजनेतून 25 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नवी दिल्ली :- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्यामची आई सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार अमृता अरुणराव यांना प्रदान करण्यात आला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी पूर्वी भारतीय अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर वैयक्तिक कारणामुळे बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. तौफिक खान पठाण, धर्माबाद👤 सारंग दलाल, नांदेड 👤 विरेश भंडारे 👤 सतिश आरेवाड 👤 राजू यादव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 83*मी आकाशात आहे**मी जमिनीत आहे**मी आत-बाहेर सर्वत्र आहे**माझे दुसरे नाव जीवन आहे**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी सौंदर्याला सजीव बनवते व भीषणतेला निर्जीव बनवते तीच खरी कला होय. - मैथिलीशरण गुप्त*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?२) महाराष्ट्र राज्याचा नृत्य प्रकार कोणता ?३) महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा / राजभाषा / मातृभाषा कोणती ?४) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?५) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदी कोणती ? *उत्तरे :-* १) ३६ जिल्हे २) लावणी ३) मराठी ४) मुंबई ५) गोदावरी ( लांबी - १४६५ किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 नवरात्र विशेष माहिती 🌸नवरात्र हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. ‘नऊ रात्र’ असा याचा अर्थ आहे. या नऊ दिवसांत आदिशक्ती दुर्गामातेच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते.📜 नवरात्राचे महत्त्व - नवरात्र हा शक्तीची उपासना करण्याचा काळ आहे. या काळात भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी जप, ध्यान, व्रत, उपवास करतात. दुर्गामातेने महिषासुरासारख्या राक्षसांचा वध करून धर्माचे रक्षण केले, त्याची आठवण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्र हे पवित्रता, संयम आणि साधना यांचे प्रतीक आहे.🙏 देवीचे नऊ रूपे (नवरात्रातील प्रत्येक दिवस)१. शैलपुत्री – पर्वतराज हिमालयाची कन्या२. ब्रह्मचारिणी – तपश्चर्येचे स्वरूप३. चंद्रघंटा – शौर्याचे प्रतीक४. कूष्मांडा – सृष्टीची अधिष्ठात्री५. स्कंदमाता – कार्तिकेयाची माता६. कात्यायनी – महिषासुरमर्दिनी७. कालरात्रि – भय नष्ट करणारी८. महागौरी – शांती व करुणेचे स्वरूप९. सिद्धिदात्री – सिद्धी व मोक्ष प्रदान करणारी🎉 नवरात्र साजरी करण्याची पद्धत - घटस्थापना करून देवीला आमंत्रित केले जाते.नवरात्र उपवास ठेवून साधना केली जाते.गावोगावी गरबा, दांडिया आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतात.दहाव्या दिवशी विजयादशमी (दसरा) साजरा केला जातो, जो सत्प्रवृत्तीच्या विजयाचा दिवस मानला जातो.🌼 नवरात्रातील संदेशवाईटावर चांगल्याचा विजयस्त्रीशक्तीचे पूजन आणि सन्मानसत्प्रवृत्तीने जीवन जगणे*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••असा कसा गं बाईदेवाचा देव ठकडादेव एका पायाने लंगडा ||धृ||गवळ्या घरी जातो | दही दुध खातोकरी दहया दुधाचा रबडा ||१||शिंकेचि तोडीतो मडकेची फोडीतो |पाडी नवनिताचा सडा ||२||वाळवंटी जातो कीर्तन करितोलावी साधुसंतांचा झगडा ||३||एका जनार्दनी | भिक्षा वाढ मायीदेव एकनाथाचा बछडा ||४||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेकदा वादळ वारा येत असते. आणि नुकसान करून जाते. पण जे काही नुकसान झाले असते त्याला व्यवस्थितपणे करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण, अचानक जेव्हा जीवनात वादळ वारे न सांगता येतात तेव्हा मात्र तेच वादळ वारे जगणेच नकोसे करून टाकत असते अशा प्रसंगी एका चांगल्या व्यक्तीची गरज असते. कारण ती व्यक्ती त्या वादळातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असते म्हणून अशा भयानक प्रसंगी चुकीचे पाऊल उचलू नये तर चांगल्या विचारी माणसाच्या सहवासात रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माणसातील देव* *एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'**तात्पर्य :- देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/mahalaksami.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील २६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००२:’मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.**१९८३:’सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश**१९०८:कॅनडातील ’युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना**१९०५:आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी 'कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.**१८७३:महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.**१८४६:अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:रवींद्र सीताराम कानडजे --लेखक**१९७८: प्रवीण शेषराव वानखेडे-- कवी* *१९७१:अर्जुन तुकाराम ताकाटे -- लेखक* *१९६८:रवींद्र जवादे -- प्रसिद्ध कवी लेखक**१९६७:डॉ.सुजाता शेणई-- लेखिका, संपादिका* *१९६५:अलका कुबल(आठल्ये)-- मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री**१९६४:विठ्ठल रामभाऊ कुलट-- प्रसिद्ध कवी, लेखक,संस्थापक अध्यक्ष,प्रतिभा साहित्य संघ* *१९५७:कूमार सानू– पार्श्वगायक**१९५६:प्रा.डॉ.ईसादास भडके -- कवी, लेखक* *१९५३: मुकुंद वामन कांत -- कवी* *१९५३:विवेक कृष्णाजी घळसासी-- सुप्रसिद्ध विचारवंत,वक्ते,कवी,लेखक,ज्येष्ठ निरुपणकार**१९५२:प्रा.डॉ.रोहिणी केतकर-- लेखिका संस्कृत विषयाच्या तज्ज्ञ* *१९५२:अंशुमान गायकवाड – क्रिकेटपटू**१९५०:डॉ.अभय बंग-- महाराष्ट्रातील सामाजिक आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व,लेखक**१९४३:तनुजा मुखर्जी, पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ,तनुजा - चित्रपट अभिनेत्री**१९४३:रा.सू.बच्चेवार निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक महा.रा. (मृत्यू:१७ एप्रिल २०२०)**१९४१:प्राचार्य योगानंद वासुदेव काळे-- प्रसिद्ध लेखक* *१९३५:प्रेम चोप्रा --हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमधील प्रसिद्ध भारतीय अभिनेता* *१९३५: चित्रा हरी वझे-- लेखिका* *१९३४:चिंतामण शंकर जोशी-- कादंबरीकार कथाकार* *१९३३:रघुनाथ माधव पाटील(कवी आरेम)--कवी, लेखक* *१९२०:प्रा.भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (मृत्यू:६ नोव्हेंबर १९८७)**१९१९:देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)**१९१८:पंढरीनाथ बलवंत रेगे – साहित्यिक, बाल / कुमार कथा लेखक(मृत्यू:१९९९)**१९१५:राजा मेहदी अली खान -- भारतीय कवी,लेखक आणि चित्रपट गीतकार(मृत्यू:२९ जुलै १९६६)**१९०८:रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (मृत्यू:२४ एप्रिल १९७४)**१९०३:युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (मृत्यू: २ जुलै १९५०)**१९०३:शंकर धोंडो क्षीरसागर(मामा क्षीरसागर)-- संस्थापक,विचारवंत(मृत्यू:६ एप्रिल १९८१)**१८६१:रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (मृत्यू: १२ मार्च १९४२)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८कल्पना लाजमी--भारतीय चित्रपट दिग्दर्शक,निर्माता(जन्म:३१ मे १९५४)**२०१४:शंकर वैद्य -- प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक(जन्म:१५ जून १९२८)**२०१२:कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के.लाल – जादूगार (जन्म:१९२४)**२००४:डॉ.राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म:२८ जानेवारी १९२५)**१९८७:राजेंद्र कृष्ण दुग्गल -- राजेंद्र कृष्णन म्हणून ओळखले जाणारे भारतीय कवी, गीतकार आणि पटकथा लेखक(जन्म:६ जून १९१९)**१९६४:भार्गवराम विठ्ठल तथा ’मामा’ वरेरकर – नाटककार (जन्म:२७ एप्रिल १८८३)**१९३९:सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ,आधुनिक मानसशास्त्राचा जनक (जन्म:६ मे १८५६)**१८८२:फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म:३१ जुलै १८००)**१८७०:प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार,इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)**१८५८:ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९)*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्र विशेष *कोल्हापूरची अंबाबाई*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आई राजा उदो उदो, तुळजाभवानीची मूळ सिंहासनावर चल प्रतिष्ठापना; अंबाजोगाई, माहूर, वणी, कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात 20 नवे जिल्हे आणि 81 तालुके निर्मितीचा प्रस्ताव, महसूलमंत्र्यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलीय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागतिक पातळीवर सोन्याचा व चांदीचा नवा उच्चांक, चांदीत १४ वर्षातील सर्वाधिक वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बार्शीत ढगफुटी, 4 नद्यांना पूर, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू; पीकांसह शेती पाण्यात, नेतेमंडळी शेतात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अकरावी प्रवेशासाठी 25 सप्टेंबर पर्यंत विशेष फेरीचे आयोजन, शिक्षण संचालनालयची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 - सुपर फोर च्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा विकेटने केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुरेश येवतीकर, सेवानिवृत्त बँक अधिकारी, नांदेड👤 रवींद्र जवादे , साहित्यिक, अकोला👤 कल्पना बोधने , शिक्षिका, बिलोली👤 संगीता क्षीरसागर , शिक्षिका, नाशिक👤 आडवोकेट विशाल मानवर , यवतमाळ👤 वीणा खानविलकर , पुणे👤 प्रदीप माळगे , धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 82*काश्मीरचा राजा**गोल गोल त्याचे अंग**आंबट गोड चवीचे**बाहेरून लाल रंग*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - फोटो फ्रेम ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रकारे प्रकाश अंधार नाहीसा करतो त्याप्रकारे विद्येच्या प्रकाशाने अज्ञानरूपी अंधार नष्ट होतो.- भगवान शंकराचार्य*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकताच २०२३ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) 'पृथ्वीज्ञानराजाच्या' या शब्दात किती जोडाक्षरे आहेत ?३) 'आधारकार्ड'चे नोंदणीकरण कोणती संस्था करते ?४) आग लागली असता कोणत्या इमर्जन्सी नंबरशी संपर्क साधावा लागतो ?५) सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला ? *उत्तरे :-* १) मोहनलाल, मल्याळम अभिनेते २) तीन ३) UIDAI ४) १०१ ५) झकॅरियस जॉन्सन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गाईच्या दुधाचे महत्व..*दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आजही कित्येक घरांमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्तामध्ये एक ग्लास दुधाचा सक्तीनं समावेश करतात. कारण मुलांचा मेंदू आणि हाडांची योग्य पद्धतीनं वाढ होण्यासाठी दुधातील पोषक घटक उपयुक्त आहेत. साधारणतः शहरी भागामध्ये लोक डेअरीतील दुधाचे सेवन करतात. तर काही जण आपल्या घराशेजारी असणाऱ्या गायीचा गोठ्यातील दूध किंवा दूध विक्रेत्याकडून दुधाची पिशवी विकत घेतात. हे दूध गाय किंवा म्हैशीचे असते. बहुतांश लोकांना गाईचे दूध पिणं अधिक पसंत असते. गायीच्या दुधामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो.गायीच्या दुधाचे फायदे१) गायीच्या दुधामुळे हृदय, मधुमेह, कर्करोग, टीबी, कॉलरासारखे आजार दूर राहतात.२) गायीचे दूध मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर मानले जाते.३) गाईच्या दुधात आढळणारा पिवळा पदार्थ कॅरोटीन आहे, यामुळे डोळ्यांचा प्रकाश वाढतो.४) गायीच्या दुधाला गोडपणा आल्याने पित्त आणि वायूचा त्रासही दूर होतो. आणि गायीचं दूध सहज पचते.५) टीबीच्या रूग्णांना दररोज गायीचे दूध पिऊन फायदा होतो.६) मूत्राशयाशी संबंधित आजार असल्यास गायीच्या दुधात गूळ टाकून पिने फायद्याचे आहे.७) कच्च्या गायीच्या दुधाने चेह मसाज केल्याने त्वचा गोरे आणि चमकदार बनते.८) रोगप्रतिकारक शक्ती वाढते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको वाजवू श्री हरी मुरलीतुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे ||धृ||घरी करीत होते मी कामधंदातेथे मी गडबडली रे || १ ||घागर घेवूनी पानियाशी जातादोही वर घागर पाजरली || २ ||एका जनार्दनी पूर्ण कृपेनेराधा गवळण घाबरली || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचे विचार वेगवेगळे असतात तसेच त्यांचे काम सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे,की निंदा करणे,लावालावी करणे, कटकारस्थान रचने व आपण मस्त पैकी मज्जा बघत राहणे ... पण, ते, जसे करतात तसे आपण कधीही करू नये. कारण इतरांचे वाईट केल्याने आपले कधीच भले होत नाही व स्वतः पेक्षा दुसऱ्यांचा विचार करून मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते त्याची किंमत कोणी मोजू शकत नाही म्हणून आपल्यात चांगले विचार ठेवून चांगलेच कार्य करण्याचा प्रयत्न करत रहावे .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वच्छतेसाठी मुकेशचे चित्र*मुकेश साधारण सहा-सात वर्षांचा असेल. त्याला चित्रकला आणि क्रिकेट खेळण्याची आवड आहे. मोकळ्या वेळात तो क्रिकेट खेळायचा आणि रंगरंगोटी करत असे. शाळेत कुठलीही चित्रकला स्पर्धा असली की त्यात तो प्रथम क्रमांक मिळवायचा. मुकेशच्या चित्रकलेचे शाळेतही कौतुक झाले. मुकेश जेव्हा कधी शाळेत जायचे तेव्हा त्याला वाटेत डस्टबिनमधून जावे लागत असे. लोक रुळांवर कचरा टाकायचे आणि भिंतीसमोर लघवीही करायचे, त्यामुळे प्रचंड दुर्गंधी येत होती. मुकेशला हे सर्व आवडले नाही. एकेकाळी पंतप्रधान सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता कार्यक्रमासाठी सहकार्य करण्यास सांगत होते. मुकेशला कल्पना आली, त्याने डस्टबीनजवळ जाऊन भिंतीवर बरीच पेंटिंग्ज काढली. ते पेंटिंग इतके सुंदर होते की तिथून जाणारा माणूस. त्या चित्रकलेचे कौतुक करायचे. हळू हळू लोकांनी तिथून कचरा फेकणे बंद केले आणि भिंतीवर इतके सुंदर पेंटिंग होते की आता तिथे उभे राहून कोणीही लघवी करत नव्हते. काही वेळातच मार्ग मोकळा झाला. मुकेशला आता शाळा आणि घर यांच्यामध्ये कोणतीही घाण दिसली नाही. हे पाहून त्याला खूप आनंद झाला.नैतिक – काहीतरी मोठं करून पार करण्याचं वय नसतं. तुमच्या प्रतिभेने समाजही बदलता येतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 सप्टेंबर 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/10/tulajabhavani.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.• १६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.• १८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.• १९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.• १९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.• १९८०: इराकने इराण पादाक्रांत केले.• १९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.• १९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.• १९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.• १९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.• २००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.• १९४१: युक्रेन होलोकॉस्ट - जर्मन युक्रेनमधील विनितसिया येथे किमान ६ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.• १९३९: दुसरे महायुद्ध - पोलंडवरील यशस्वी आक्रमण साजरे करण्यासाठी संयुक्त जर्मन-सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली.• १९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.• १९१४: जर्मन पाणबुडीने ब्रिटीश क्रूझर जहाजे बुडवले, त्यात किमान १५०० दर्यावर्दी लोकांचे निधन.• १८९१: फिनलंड या देशातील पहिला जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला🎂 जन्म :- • १८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)• १८७६: फ्रांसचे पंतप्रधान आंद्रे तार्द्यू यांचा जन्म.• १८७८: जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म.• १८८५: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चीफली यांचा जन्म.• १८८७: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: ९ मे १९५९)• १९०९: विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९५९)• १९१५: मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९५)• १९२२: नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.• १९२३: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.• १९६४: भारतीय फुटबॉलपटू नरेंदर थापा यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट २०२२)• १९२८: भारतीय राजकारणी विठ्ठलराव गाडगीळ यांचा जन्म• १९१६: कंबोडियाचे जनरल आणि राजकारणी, कंबोडियाचे २६ वे पंतप्रधान इन तम यांचा जन्म (मृत्यू : १ एप्रिल २००६)🌹 मृत्यू :- • १९२०: भारतीय चित्रपट अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन (जन्म: २ जुलै १९४१)• १९३३: भारतीय बंगाली कवियत्री, समाजसुधारक, ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला कामिनी रॉय यांचे निधन (जन्म: १२ ऑक्टोबर १८६४)• १९५६: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचे निधन (जन्म: २ सप्टेंबर १८५३)• १९६५: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार ओथमर अम्मांन यांचे निधन (जन्म: २६ मार्च १८७९)• १९६९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऍडोल्फो लोपे मटियोस यांचे निधन.• १९७०: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८९९)• १९९१: हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९०५)• १९९४: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९०९)• २००२: डंकिन डोनट्सचे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचे निधन (जन्म: १० जून १९१६)• २००७: ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो यांचे निधन.• २०११: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४१)• २०११: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचे निधन (जन्म: १७ नोव्हेंबर १९२३)• २०२२: भारतीय-कॅनेडियन विद्वान पाल सिंग पुरेवाल यांचे निधन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्र विशेष *तुळजापूरची तुळजाभवानी* ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधानांनी 20 मिनिटे देशाला संबोधित करताना म्हणाले, उद्यापासून जीएसटी बचत महोत्सव, फक्त तेच खरेदी करा ज्यामध्ये देशाचे परिश्रम आहेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अकोल्यातील 248 शेतकऱ्यांना दिलासा, तीन महिन्यांत 2017 मधील कर्जमाफी देण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सलग 2 वेळा भूकंप, 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, धोलावीराच्या पूर्व-आग्नेय दिशेने 24 किलोमीटर अंतरावर नोंदवला गेला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना 2023 चा सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, *•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, 5 ऑक्टोबरपासून तीन दिवस ग्रामसफाई, कीर्तन, भजन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मिथुन मनहास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 - सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला 4 विकेटने हरविले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आनंद दुड्डे, धर्माबाद 👤 श्याम सुरणे 👤 सुनील फाळके👤 गंगाधर चिमटलवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 81*छोटेसे घर, छत नाही* *आत खूप आठवणी* *परंतु देव नाही**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - प्रतिमा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मौन म्हणजे असे तत्व आहे की, ज्यांत महान गोष्टी एकाच वेळी निर्माण होतात व शेवटी त्या जीवनाच्या प्रकाशात संपूर्ण व भव्य बनवून साकार होतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गटविकास अधिकाऱ्याची ( BDO ) नेमणूक कोणाकडून केली जाते ?२) ATM या शब्दातील M चा अर्थ काय आहे ?३) त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात ?४) समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी कोणत्या पद्धतीने काढता येते ?५) AI मंत्रीची निवड करणारा जगातील पहिला देश कोणता ? *उत्तरे :-* १) राज्यशासन २) Machine ३) परिवर्तुळ ४) उर्ध्वपातन पद्धती ५) अल्बेनिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त केव्हा गोठतं ?* 💉जेव्हा जेव्हा एखादी रक्तवाहिनी तुटते तेव्हा तेव्हा तिच्यातला रक्त बाहेर वाहू लागतं. रक्तस्राव सुरू होतो. हे अपघातापोटी घडतं किंवा शस्त्रक्रिया करताना जाणून बुजून केलेलं असतं. असा रक्तस्त्राव अनिर्बंधरित्या होऊ देणं शरीरात परवडणारं नाही. त्यामुळे शल्यविशारद चिमटा लावून लगेच त्या रक्तवाहिन्यांची उघडी तोंड बंद करतात, रक्तस्रावाला अटकाव करतात. पण अपघातांमुळे जखम होते तेव्हा काय होतं ? तेव्हा निसर्गच मदतीला धावतो. अश्या रक्तस्रावाचा बंद बंदोबस्त करणारी शरीरातली निसर्गदत्त प्रणाली कामाला लागते.रक्तामध्ये असलेल्या प्लेटलेट्स या नावांना ओळखल्या जाणाऱ्या इटुकल्या पेशींची या रक्त गोठण्याच्या क्रियेत कळीची भूमिका असते. त्या तुटलेल्या रक्तवाहिनीच्या तोंडाजवळ तातडीनं धावून जातात. त्याच वेळी एका रासायनिक प्रक्रियेनं या पेशींच्या बाह्य आवरणात बदल होऊन त्या चिकट होतात. रक्तवाहिनीच्या आतल्या भागाला त्या चिकटुन बसतात. तसंच एकमेकींशी चिकटून एक गुठळी बनवतात. पण ही गुठळी स्थिर करण्यासाठी फायब्रिन या प्रथिनाचं एक जाळंही तयार होतं. रक्तातल्या द्रव पदार्थात असलेलं प्रोथ्राॅम्बिन नावाचं प्रथिन कामाला लागतं. त्याच्या पासुन थाॅम्बिन नावाचं प्रथिन तयार होतं आणि त्याच्यापासुन पायरी पायरीनं फायब्रीन या धाग्यासारख्या प्रथिनाची निर्मिती होते.या सगळ्यात क्लाॅटिन्ग फॅक्टर्स या नावानं ओळखल्या जाणार्या नऊ घटकांचीही महत्वाची भुमिका असते. हे नऊ घटक एका विशिष्ट क्रमानं काही जीव रासायनिक प्रक्रिया घडवुन अाणतात. पहिल्या घटकानं कार्यान्वित केलेली प्रक्रिया पार पडेपर्यंत दुसर्या पायरीवरची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही. तिच्याशिवाय तिसरी नाही. अशा आखुन दिलेल्या क्रमानंच या प्रक्रिया पार पडतात. त्यातली सर्वात शेवटची प्रक्रिया पार पडल्याशिवाय रक्ताची गूठळी तयार होत नाही. यापैकी कोणत्याही पायरीवरची घटना व्यवस्थित पार पडली नाही तर त्यांची साखळी तुटते आणि रक्त गोठत नाही. रक्तगळीचा म्हणजेच हिमोफेलियाचा विकार झालेल्या व्यक्तिंच्या शरीरात आठव्या क्रमांकाचा घटक तयारच होत नाही. तो तयार करण्याचा आराखडा ज्या जनुकाजवळ असतो ते जनुकच त्यांच्या शरीरातुन बेपत्ता असतं. त्यामुळे मग जराशी जखम झाली तरी त्यांचं रक्त जे वाहायला लागतं ते थांबतच नाही. आता कृत्रिमरित्या हा आठवा घटक तयार करण्याची पद्धती विकसित झालेली असल्यामुळे तो बाजारात मिळू शकतो. त्याच्या मदतीने या विकाराने ग्रस्त झालेल्या व्यक्तींना दिलासा देता येतो.आवश्यकता नसताना रक्त गोठणे हेही शरीराला घातक असतं. त्यासाठी यकृतातून हेपॅरीन नावाच्या रसायनाचा पाझर होत असतो. ते रक्ताची गुठळी न होता त्याचा प्रवाह व्यवस्थित होत राहील याची दक्षता घेतं. पण ज्यावेळी जखम होते त्यावेळी रक्तप्रवाहातून वाहणारं थ्राॅम्बोकायनेज हे विकर हॅपेरीनच्या कामात तात्पूरती बाधा आणून रक्त गोठवायला मदत करतं.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••किती आनंदी आनंद याझोपडीत माझ्या || धृ ||भूमीवरी पडावे आकाश पांघरावे |पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या || १ ||पेट्या आणि तिजोऱ्या त्यातुनी होती चोऱ्या |दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या || २ ||येत जरी सुखे या जाता तरी सुखे जा |तुकड्या वरी बसाया या झोपडीत माझ्या || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणालाही शब्द देताना किंवा बोलताना थोडा विचार करूनच बोलावे किंवा शब्द द्यावे काही अडचणींमुळे किंवा दुर्लक्षित पणामुळे तो दिलेला शब्द पूर्ण करता आला नाही तर, समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीतून उतरण्याची शक्यता असते. काम कोणतेही असो ते करताना अडचणी येतात. पण,त्याच अडचणीवर मात करून ते कार्य पूर्ण करायचे असतात त्यामुळे दुसऱ्याला दिलेल्या शब्दाचा मान तर राहतोच सोबतच स्वतःलाही विशेष समाधान मिळतो. म्हणून कोणालाही शब्द देताना थोडा विचार करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसातील देव* *एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'**तात्पर्य :- देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 सप्टेंबर 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1B19GDpWto/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩महत्वाच्या घटना :- • १६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.• १८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.• १९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.• १९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.• १९७३: टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.• १९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.• २००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.• २०१७: मारिया चक्रीवादळ - या वादळामुळे पोर्तो रिकोमध्ये किमान २,९७५ लोकांचे निधन.• १९९०: दक्षिण ओसेशिया - देशाने जॉर्जियापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले.• १९६५: बुर्कीची लढाई - १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले.• १९४२: युक्रेनमधील होलोकॉस्ट - दोन दिवसांत किमान ३ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.• १९४१: लिथुआनियामधील होलोकॉस्ट - लिथुआनियन नाझी आणि स्थानिक पोलिसांनी ४०३ ज्यूं लोकांची सामूहिक हत्या केली.• १८९३: चार्ल्स ड्युरिया - यांनी त्याच्या भावासोबत पहिल्या अमेरिकन-निर्मित गॅसोलीन-चालित ऑटोमोबाईलची रोड-चाचणी केली.• १८५४: क्रिमियन युद्ध: - अल्माची लढाई: ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने रशिय सैन्याचा पराभव केला.🎂 जन्म :- • १८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)• १९०९: गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म.• १९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू: २ जून १९९०)• १९१३: कवी वा. रा. कांत यांचा जन्म.• १९२१: क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म.• १९२२: चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.• १९२३: भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू: २२ जानेवारी २०१४)• १९२५: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म (मृत्यू: ९ जून १९४६)• १९३४: इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन यांचा जन्म.• १९३४: भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)• १९४४: क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म.• १९४६: भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.• १९४९: चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.• १९०९: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)• १९४९: भारतीय राजकारणी, केरळचे आमदार प्रयार गोपालकृष्णन यांचा जन्म (मृत्यू : ४ जून २०२२)• १९४२: भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे राजिंदर गोयल यांचा जन्म (मृत्यू : २१ जून २०२०)• १६०८: फ्रेंच धर्मगुरू, सोसायटी ऑफ सेंट सल्पिसचे संस्थापक जीन-जॅक ऑलिअर यांचा जन्म (मृत्यू : २ एप्रिल १६५७)• १४८६: वेल्सचे राजकुमार आर्थर यांचा जन्म (मृत्यू : २ एप्रिल १५०२)🌹 मृत्यू :- • १८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.• १९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१)• १९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.• १९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अॅनी बेझंट यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८४७)• १९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन.• १९९६: कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.• १९९७: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन. (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ - खांडवा, मध्य प्रदेश)• २०१५: भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन. (जन्म: ३० मे १९४०)• २०१४: भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार अशोक केळकर यांचे निधन (जन्म: २२ एप्रिल १९२९)• १९९६: झांबिया देशाचे १ले उपाध्यक्ष, सैनिक आणि राजकारणी रुबेन कामांगा यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १९२९)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भीक मागणे एक दुष्क्रूत्य*कुणापुढे ही हात पसरणे आणि भीक मागणे हा एक सोपा धंदा झाला आहे. ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शीख समुदायाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्कृष्ट जिल्हा परिषदाना मिळणार 5, 3, 2 कोटींची पारितोषिके, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा, म्हणाले- गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे हा मुख्य उद्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'मृत्युंजय'कार शिवाजीराव सावंत स्मृती पुरस्काराने इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके यांचा गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सोलापूर-मुंबई व सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबर पासून होणार सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रोहित जैन यांना टॅक्स लॉयर ऑफ द इयर पुरस्कार, लंडन येथे झाला सन्मान; इकॉनॉमिक्स लॉज प्रॅक्टिसचे संस्थापक रोहित जैन मूळचे हिंगोलीचे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रसिद्ध तामिळ अभिनेते रोबो शंकर यांचे निधन, कमल हसन ने व्यक्त केलं दुःख*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑलिम्पिक असोसिएशनवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, मनमानी कारभाराविरोधात क्रीडा संघटनांचे 23 सप्टेंबरला आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संगीता देशमुख, मा. शिक्षिका तथा साहित्यिक, वसमत👤 पांडुरंग कोकरे, शिक्षक तथा साहित्यिक, सोलापूर👤 शीतल प्रभू, प्रिन्सिपल, इंग्लिश स्कुल, मुंबई 👤 उमेश वडजे पाटील 👤 संतोष पटणे, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 80*"नाक आहे पण वास घेत नाही**तोंड आहे पण काही खात नाही**पाय आहेत पण चालत नाही**सांगा बरं मी कोण आहे ?"*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - आग ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरोखर महान तोच की जो कोणावर वर्चस्व गाजवत नाही व त्याच्यावर कोणी वर्चस्व गाजवू शकत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्या नऊ दिवसांच्या युद्धात देवीच्या विजयाचे प्रतीक म्हणून नवरात्रीच्या काळात कोणता खेळ खेळला जातो ?२) राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती कितव्या कलमाद्वारे करतात ?३) 'घोडखिंड' कोणत्या नावाने इतिहासात अजरामर झाली ?४) DBT चा फुल फॉर्म काय आहे ?५) कापसाच्या पानावर काळे ठिपके कशामुळे पडतात ? *उत्तरे :-* १) गरबा २) कलम १५५ ३) पावनखिंड ४) Direct Benefit Transfer ५) जिवाणू*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *जायरोस्कोप म्हणजे काय ?* 📙 **************************होकायंत्र ज्यावेळी स्थिर राहू शकत नाही, हेलकावे, वळणे, हिंदकळणे यांमुळे त्याचा लोहचुंबक दिशा नीट दाखवायला जेव्हा असमर्थ ठरू लागतो, त्या वेळी जाइरोस्कोप वापरावा लागतो. जमिनीला समांतर स्वरूपात होकायंत्र स्थिर असेल, तेव्हा त्यावरून नेमकी दिशा ज्ञात करून घेता येते. पण पाण्यावर जेव्हा एखादे जहाज वादळात सापडून सतत हेलकावू लागते, तेव्हा आपण पकडलेली दिशा कोणती, असा प्रश्न उद्भवतो. अशीच काहीशी स्थिती विमानात येते.जायरोस्कोप म्हणजे एक जड, स्वतःभोवती फिरणारे चक्रच असते. एका विशिष्ट अक्षाभोवती हे चक्र अत्यंत वेगाने फिरू शकते. या अक्षाची दिशा त्याभोवती असलेल्या मोजपट्टीवर पाहिजे त्या ठिकाणी स्थिर करून मग हे चक्र फिरवायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे होकायंत्रावरून प्रवासाचे अक्षांश रेखांश पक्के ठरले की सुकाणूची दिशा पकडण्यासाठी जायरोस्कोप स्थिर करून त्याचे चक्र फिरवायला सुरुवात केली जाते. एकदा का चक्र वेगाने फिरू लागले की, याची दिशा हलवणे व त्याचा फिरणारा चक्राचा पृष्ठभाग अक्ष बदलून फिरणे ही जवळपास न होणारी गोष्ट बनते.चक्राने घेतलेला स्वतः भोवतीचा वेग केंद्रीभूत होऊन अशी काही अक्षाभोवती पकड घेतो की ती पकड हलणे व्यवहारत: अशक्य असते. यालाच जायरोस्कोपिक इनर्शिया' किंवा 'जडत्व' असे म्हणतात. यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे चक्राचा फिरण्याचा वेग अबाधित राखणे. हा वेग जर काही कारणाने कमी होऊ लागला, तर मात्र ज्या आधारावर जायरोस्कोप उभा केलेला, आधारलेला असतो, त्यालाच तो संथपणे गोलाकार फेरी घालू लागतो.जायरोस्कोपचा वापर होकायंत्राच्या जोडीला सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या जल व हवेतील प्रवासासाठी केला जातो. होकायंत्र वाचणे व त्याचा वापर करणे हे तल्लख खलाशाचे व अधिकाऱ्याचे काम; पण या ऐवजी जाइरोस्कोप दाखवेल ती दिशा पकडणे ही मात्र कोणाही माणसाला जमणारी गोष्ट असू शकते. हाही महत्त्वाचा उपयोग नाही काय ? अंतराळ प्रवासात होकायंत्र बिनकामी ठरते; पण जाइरोस्कोप वापरता येतो.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रूप पाहता लोचनीसुख झाले वो साजणी || १ ||तो हा विठ्ठल बरवातो हा माधव बरवा || २ ||बहुत सुकृतांची जोडीम्हणून विठ्ठले आवडी || ३ ||सर्व सुखांचे आगरबाप रखुमादेवी वर || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणालाही शब्द देताना किंवा बोलताना थोडा विचार करूनच बोलावे किंवा शब्द द्यावे काही अडचणींमुळे किंवा दुर्लक्षित पणामुळे तो दिलेला शब्द पूर्ण करता आला नाही तर, समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीतून उतरण्याची शक्यता असते. काम कोणतेही असो ते करताना अडचणी येतात. पण,त्याच अडचणीवर मात करून ते कार्य पूर्ण करायचे असतात त्यामुळे दुसऱ्याला दिलेल्या शब्दाचा मान तर राहतोच सोबतच स्वतःलाही विशेष समाधान मिळतो. म्हणून कोणालाही शब्द देताना थोडा विचार करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *बिरबलची मांजर*📗 ━━━━━━━━━━━━━━*बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदाराची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या सरदाराना मांजरीची गोजिरवाणी पिल्लू दिली. तो म्हणाला आजपासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्लू घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल. प्रत्येक सरदार आपल्याला मिळालेले मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले. घरातल्या माणसाना त्यांनी बादशहा नि लावलेल्या बक्षीसाबद्दल सांगितले. मांजराला चांगली मिठाई व दुध खाऊ पिऊ घाला अशी घरातल्या माणसांना सूचना दिली. प्रत्येक सरदाराच्या घरी मांजराना खुराक चालू झाला. हळू हळू मांजराच्या अंगावर तेज येऊ लागलं ती चांगली गुबगुबीत दिसू लागली. मात्र बिरबलाने आपल्याला मिळालेला असा खुराक दिला नाही.* *घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढवीले, उंदीर पकडायला शिकवलं, बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले. मात्र ते हडकुळे राहिले. अकबर बादशाहने एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपआपली मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले. प्रत्येक जन आपआपली मांजर घेऊन दरबारात आला. अकबरान सर्व मांजरा वरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील हडकुळे मांजर पाहून बादशाहाला हसू आले. आपले हसू दाबीत बादशहा म्हणाला "बिरबल सर्व सरदाराची मांजर गुबगुबीत दिसत असताना तुझे मांजर हडकुळे का ? बिरबल आपल्या मांजरी वरून हात फिरवत म्हणाला "खाविंद आपण मांजराची परीक्षा तर घ्या. उंदीर पकडन हे मांजराचे काम आहे. त्यात ते पटाईत असायला हवे. बादशाहने मान हलवली आणि नोकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितले पंधरा वीस उंदीर दरबारात धाऊ लागले. प्रत्येक सरदाराने त्या दिशेने आपली मांजर सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. तिने दोन तीन उंदीर मारले देखील इतर गलेलठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशाच जागेवर बसून पाहून लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगविले होते. सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची तयारी नव्हती. बादशाहने बिरबलच्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भले मोठ बक्षीस दिल.* •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 सप्टेंबर 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2023/11/ek-tarikh.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९२४: गांधीजींचे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी २१ दिवसांचे उपोषण सुरू.• १९२७: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना.• १९४८: निझामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो स्थगित करण्यात आले.• १९९७: महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना.• १९९९: साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.• २००२: दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.🎂 जन्म :- • १९०६: हिन्दी हास्यकवी प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९५ – हाथरस, उत्तर प्रदेश)• १९१२: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक राजा नेने यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७५)• १९५०: भारतीय अभिनेते विष्णुवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर २००९)• १९६८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी उपेंद्र राव यांचा जन्म.• १९५६: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार अनंत गाडगीळ यांचा जन्म🌹मृत्यू :- • १९९२: भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)• १९९३: विनोदी अभिनेते व दिग्दर्शक असित सेन यांचे निधन.• १९९५: हिन्दी हास्यकवी, पद्मश्री प्रभूलाल गर्ग ऊर्फ काका हाथरसी यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९०६)• १९९९: मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन.• २००२: साहित्यिक शिवाजी सावंत यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)• २००४: दलित साहित्याचे समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन.• २०१३: भारतीय राजकारणी वेलियाम भरगवण यांचे निधन.• २०२२: भारतीय अभिनेत्री रश्मी जयगोपाल यांचे निधन• २०२२: भारतीय अभिनेत्री निशी सिंग यांचे निधन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - एक तारीख*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकल ट्रेनच्या तिकीटाच्या दरातच एसी लोकलचं तिकीट मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगे पाटलांनी दिला 'चलो दिल्ली'चा नारा, मराठा समाजाचे अधिवेशन राजधानीत घेण्याची केली घोषणा, लवकरच तारीख होणार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात 394 शहरांमध्ये 'नमो उद्यान' उभारण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा ; प्रत्येक बागेवर होणार एक कोटींचा खर्च*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हरियाणा सरकारच्या लाडो लक्ष्मी योजनेत आतामहिलांना मिळणार 2100 ₹ आर्थिक मदत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने बीड ते अहिल्यानगर मार्गावर बीडमधून पहिली रेल्वे सेवेला प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात जलद शतक झळकवणारी स्मृती मानधना ठरली पहिली खेळाडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण इंदू केंद्रे, संपादक, kishor 👤 सुदर्शन वाघमारे, पत्रकार, धर्माबाद 👤 सचिन महाजन, कोचिंग, टीचर, नांदेड 👤 योगेश सुधाकर मुक्कावार 👤 साईनाथ वाघमारे 👤 सुनील पाटील बोंबले 👤 रामकृष्णा काकाणी👤 देवेनरेड्डी गडमोड, सामाजिक कार्यकर्ते, येताळा 👤 योगेश शंकरोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 78*वीज गेली आठवण झाली**मोठी असो किंवा लहान**डोळ्यातून हिच्या गळते पाणी*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - हळद ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महान बनवून महानतेच्या अहंकाराने एकाकी राहण्यापेक्षा मानव बनवून नम्रतापूर्वक मनुष्याचे दुःख दूर करण्याच्या सेवेमध्ये मनुष्य जीवनाची सार्थकता आहे. - टॉलस्टॉय*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ?२) राज्यपालाला राज्यपालपदाची शपथ कोण देतात ?३) वटवाघुळ कोणत्या ऊर्जेचा वापर करून मार्ग शोधतो ?४) कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची ऑगस्ट महिन्याचा आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली ?५) पदार्थ स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतरीत होण्याला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) आचार्य देवव्रत २) मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय ३) ध्वनी ४) मोहम्मद सिराज, वेगवान गोलंदाज ५) संप्लवन ( उदा. कापूर )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *स्त्रियांना दाढी का नसते ?* 📙 प्राचीन इजिप्तमध्ये हातशेपसुत नावाची एक राणी होती. ती हनुवटीवर एक खोटी दाढी लावून वावरत असे. आपलं स्त्रीत्व लपवण्यासाठी तिनं हा खटाटोप केला होता. कारण राजगादीवर पुरुष वारसांनीच बसावं, असा प्रघात होता. त्यामुळे तिच्या गादिवरच्या हक्काला सहजासहजी मान्यता मिळणार नव्हती. तेव्हा आपणही पुरुष आहोत असं दाखवण्यासाठी तीनं या खोट्या दाढिचा आधार घेतला होता. तसा तिनं करावं याचं राजकीय कारण जरी स्पष्ट झालं असलं तरी तिला किंवा एकंदरीतच स्त्रियांना दाढी का नसते, हा प्रश्न उरतोच. पुरुषांनाही दाढी वयात आल्यानंतरच येते. त्यामुळे या नैसर्गिक आविष्कारात वयात येताना सर्वांच्याच शरीरात जो संप्रेरकांच्या पाझराचा खेळ सुरू होतो त्याचा सहभाग असावा, हे निश्चित. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या अंगावर लव असते. काहींच्या अंगावर तशी ती जास्तच असते. अशा केसाळ मुलाच्या अंगावरची लव घालवण्यासाठी आई आणि दाई त्याला अंघोळ घालताना हळदीचा लेप चोळत असतात. वास्तविक त्याची काहीच गरज नसते. कारण मूल मोठं होत जातं तशी ही लव हळूहळू नाहीशी होत जाते.तिच्यात मोठा फरक होतो तो ते मूल वयात येताना. त्या वेळी त्या मुलाच्या लिंगानुसार वेगवेगळ्या लैंगिक संप्रेरकांचा पाझर मोठ्या प्रमाणावर सुरू होतो. मुलींच्या शरीरात स्त्रैण संप्रेरकांचा स्त्राव सुरू होतो. त्यांच्या प्रभावाखाली शारीरिक तसंच शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये मोठे बदल घडून येतात. स्त्रियांच्या शरीराला गोलाई येते. स्तनांची वाढ होऊ लागते. जननेंद्रियांचीही वाढ होते. मासिक पाळी सुरू होते. या सर्वांबरोबरच अंगावरची लव कमी कमी होऊ लागते आणि डोक्यावरच्या केसांची वाढ सुरू होते. चेहऱ्यावरच्या केसांच्या वाढीलाही विरोध होतो. त्यांची वाढ दाबली जाते. अर्थात काहीजणींच्या बाबतीत ही प्रक्रिया संपूर्णपणे सुरळीत पार पडत नाही. त्यामुळे काही मुलींच्या हनुवटीवर थोडेफार केस दिसू लागतात; पण त्यांचा बंदोबस्त करणं सहज शक्य असतं. मुलांच्या शरीरात याच वेळी पुरुषी संप्रेरकांच्या स्त्रावाला सुरुवात होते. त्यांच्या प्रभावापोटी त्यांच्याही शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये बदल होतात. जननेंद्रियांची वाढ होते. छाती रुंदावते, भरदार होऊ लागते. उंचीतही वाढ होते. आवाज फुटतो. त्याचबरोबर मिसरूडं आणि दाढीही फुटते. कारण त्या संप्रेरकांच्या स्त्रावापोटी अंगावरची लव केसांमध्ये बदलते. चेहऱ्यावरच्या केसांचीही वाढ होऊ लागते. डोक्यावरच्या केसांची वाढ मात्र मंदावते. ती अति मंदावली तर मग टक्कलही पडतं. त्या मंदावण्याच्या वेगावर टक्कल केव्हा पडेल हे ठरतं. काही जणांना लहान वयातच ते पडतं, तर काही जण सत्तरीतही केसांचा फुगा पाडू शकतात.स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांमध्ये निसर्गानं जे काही फरक केले आहेत त्यांच्या परिपाकापोटी स्त्रियांना दाढी येत नाही, तर पुरुषांनाच टक्कल पडतं.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपाळू हा पंढरीनाथवडिलांचे दैवत | माझ्या वडिलांचे दैवत | माझ्या वडिलांचे दैवत || धृ ||पंढरीसी जावू चलाभेटू रखुमाई विठ्ठला || १ ||पुंडलिके बरवे केलेकैसे भक्तीने गोविले || २ ||एका जनार्दनी नीटपायी जडलीसे विट || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कागद आणि पेनीचे नाते हे जगावेगळ असते त्यांच्या आधाराने कितीही लिहिले तरी ते, दोघे कधीच कंटाळत नाही हीच त्यांच्यातील खरी महानता आणि त्याग असते. म्हणून या दोघांकडे बघून माणसाने जगण्याचा प्रयत्न केले पाहिजे. ते, दोघेही एकदाचे संपून जातात मात्र त्यांचे मोलाचे योगदान, सहनशीलता अनेक पिढ्यांना मार्गदर्शक बनून नव्याने जगायला प्रेरणा देत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *गाणारा पोपट*📗 ━━━━━━━━━━━━━━*एकदा एका फकिराने बादशाहाला एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशाहाने पोपटा कडून पुराणातील काही महत्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजऱ्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाहाला खूप आनंद होई. त्याच्या कडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही वेगळीच मजा वाटे. पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले खुपलेले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे.* *एका दिवसाची गोष्ट सेवक बादशहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्या बद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो म्हणाला " हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता काम नये पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवू टाकेल ...समजल ! ".* *सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेऊ लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीर भोवती लाप्तून घेतले त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता. तरी पण पोपट बरा होत नव्हता बादशाहाही आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष नाही बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. कच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु पण राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत: पोपटाची परिस्थिती पाहिली.* *सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे. मी बघतो सगळ तू घाबरू नकोस बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे गुणी झाला आहे. पहावा तेव्हा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे चला आपण तरी एकदा बादशहा बिरबला समोर पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला पाहतो तर काय पोपट मरून पडलेला तो बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल तू तरी किती मूर्ख आहे अरे हा पोपट तर मरून पडला आहे नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून गाढायला सांगा म्हणजे त्याच्या आत्मेला शांती भेटेल. बादशहाला बिरबलाची युक्ती लक्षात आली पोपट मेल असं सांगायला आलास तर तुझं डोक उडवीन असं सेवकाजवळ बोलल्याच त्याला आठवलं बिरबलान युक्तीने सेवकाचे प्राण वाचविले. बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 सप्टेंबर 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Ch6CPKLug/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस 🌺🚩 महत्वाच्या घटना :- • १६३०: बाेस्टन शहराची स्थापना झाली.• १९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.• १९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.• १९८३: वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.• १९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.• २००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.🎂 जन्म :- • १८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)• १८८२: महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.• १८८५: पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)• १९१४: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २००८)• १९१५: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून २०११)• १९२९: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)• १९३०: व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)• १९३२: भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.• १९३७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.• १९३८: लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००९)• १९३९: गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)• १९४५: भारतीय धार्मिक गुरु भक्ति चारू स्वामी यांचा जन्म.• १९५०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.• १९५१: समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.• १९८६: भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १९९९: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन. (जन्म: १५ एप्रिल १९२२)• २००२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन. (जन्म: २५ जुलै १९२२)• २०२२: भारतीय राजकारणी, खासदार माणिकराव होडल्या गावित यांचे निधन (जन्म: २९ ऑक्टोबर १९३४)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त रचना ..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विशेष उपक्रम, 1200 दिव्यांगांना 1750 कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्यांचे होणार वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाचं यश, पहिलं प्रमाणपत्र आज होणार वितरीत; हिंगोलीत 50 मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाथरपुंज या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावाची सर्वाधिक पावसाची नोंद झाली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” आजपासून देशभर राबवले जाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थींनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ, हजारो विद्यार्थ्यी - विद्यार्थिनींना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश एम. राखेवार, नांदेड👤 जितेंद्र टेकाळे, माहूर 👤 किसन कोनापुरे👤 केमशेट्टे प्रवीण 👤 अक्षय वानोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 77*पिवळं पिवळं दिसते**भाजीत जागा खास असते**तिच्याशिवाय रंग नाही**भाजी काही ढंग नाही*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टमाटे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका कामात तुम्हाला यश मिळाले की, तुम्ही त्याहून मोठे कार्य हाती घ्याल, तेही तडीस न्याल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सातारा येथे १ ते ४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ?२) केसर, नीलम, लंगडा, हापूस या कोणत्या फळाच्या जाती आहेत ?३) भारताने बनवलेल्या पूर्णपणे स्वदेशी चीपचे नाव काय आहे ?४) भारतात मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे ?५) अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? *उत्तरे :-* १) विश्वास पाटील २) आंबा ३) विक्रम ४) पश्चिम बंगाल ५) छत्तीसगड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *घर कसे असावे ?* 📕तुम्ही म्हणाल, राहणार्याला आवडेल असे असावे. कोणी म्हणेल सुंदर असावे, कोणी म्हणेल मजबूत असावे; पण चांगले घर कसे असते याचे काही निकष असतात. घरामुळे ऊन, वारा, पाऊस, यापासून संरक्षण होते; ही तर मूलभूत बाब आहे. घरात स्वयंपाक करणे, जेवणे, धुणे व मलमूत्र विसर्जन करणे इत्यादीसाठी सोयी असायला हव्यात. सांसर्गिक रोगांचा प्रसार कमी होईल, अशा प्रकारे घर बांधण्यात यावे. आगीसारख्या आपत्तीपासून रक्षण होण्याची सोय असावी. असे असल्यासच त्या घराला आरोग्यदायी घर असे म्हणतात येईल.अशा घरात दोन व्यक्तींना राहायला कमीत कमी ११० चौरस फूट जागा असावी. तीन खोल्यांत ५ लोक, तर पाच खोल्यांत १० लोक राहू शकतील. घराभोवती मोकळी जागा असावी, घरात फरशा वा टाइल्स असाव्या, भिंती मजबूत असाव्या, छत निदान १० फूट उंचीवर असावे, दर व्यक्तीला कमीत कमी ५०० घनफूट इतकी जागा असावी. प्रत्येक खोलीला दोन खिडक्या असाव्यात. त्या जमिनीपासून तीन फुटाच्या वर नसाव्या. खिडकीचा भाग चटई क्षेत्राच्या १/५ इतका तर दार व खिडक्या मिळून २/५ इतका असावा. प्रत्येक घराला मलमूत्र विसर्जनासाठी संडास व न्हाणीघराची सोय असावी. पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा असावा.घर आरोग्यपूर्ण असेल तर क्षयरोग, इन्फ्ल्यूएझा, गोवर, घटसर्प, खरूज, कुष्ठरोग, प्लेग इत्यादी रोगांचा प्रसार होत नाही. घरातील व्यक्तींचे आरोग्य नीट राहते. आजच्या काळात घर कसे असावे, हे पैसे किती आहेत यावर अवलंबून असते. ही गोष्ट जरी खरी असली, तरी आहे त्या पैशांत आरोग्याच्या दृष्टीने सुयोग्य असे घर बांधण्याचा प्रयत्न करावा.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुंदर ते ध्यान पहा जाऊनीभक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || धृ ||कर ठेवुनी कटेवरी, उभा आहे विटेवरीकानी कुंडल मकराकार, गळा शोभे तुळशीहारकौस्तुभ मनीविराज, कंठी दिसे शोभुनीभक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || १ ||विठू उभा ना बैसला, जिकडे तिकडे दाटीयेलाचराचर व्यापून सारे, विटेवर उभा राहिलानेसला तो पितांबर दिसे शोभुनीभक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || २ ||सत्यानंद म्हणे विठ्ठला, डोळे भरुनी पहिले तुजलाअंतर्भाह्य तोची भरला, कुठे नाही जागा उरलाविठ्ठल दर्शनाने पंढरी, दिसे शोभुनीभक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या आयुष्यात जे काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे ते, कधीच विसरता येत नाही. उलट त्या प्रसंगाची आठवण काढून आपण सांगत असतो.पण, आपल्याच आयुष्यात पुढे काय होणार आहे या विषयी मात्र आपण सांगू शकत नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. म्हणून जे, काही आपल्यासोबत चांगले, वाईट घडून गेले आहे त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न करावा. कारण समोर काय होणार आहे या विषयी पूर्णपणे कोणीच सागू शकत नाही म्हणून डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सरळ रस्ता*एकदा एका अरब व्यापार्याने वाळवंटातून प्रवास करण्याकरिता आपल्या उंटावर बरेच सामान लादले. ते नीट घट्ट बांधून उंटाला जागेवरून उठवले. उंट मोठ्या कष्टाने उभा राहिला. व्यापार्याने उंटाचे तोंड गोंजारले आणि प्रेमाने विचारले:''बोल मित्रा, आपण कोणत्या वाटेने जाऊया? टेकडीकडे चढण असलेल्या रस्त्याने की, टेकडीवरून उतार असलेल्या रस्त्याने?'' उंट मालकाच्या कानाला लागून म्हणाला:''मालक आपण न्याल त्या रस्त्याने मला यायलाच हवे. परंतु आपण प्रेमानेच विचारता आहात म्हणून सांगतो. आपण आपले सरळ मार्गानेच जाऊया. सरळ मार्ग लांबचा असतो. परंतु त्या मार्गावर धोके कमी असतात.''उंटाचे बोलणे खरोखरच शहाणपणाचे होते. अरब व्यापार्याने प्रेमाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचे म्हणणे मान्य करून तो उंटासोबत चालू लागला.*तात्पर्यः जो सरळ मार्गाने साधेपणाने चालतो तिथे धोके कमी असतात.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022_09_11_archive.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १९३५: इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.• १९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.• १९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा १०० मीटर धावण्याचा १०.५० सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.• १९९७: निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार जाहीर.• १९५९: झेरॉक्स ९१४, या पहिल्या झेरॉक्स मशीनचे प्रात्यक्षिक, न्यू यॉर्क अमेरिका येथे देण्यात आले.🎂 जन्म :- • १८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.• १९०७: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९१)• १९१३: रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९९९)• १९१६: विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)• १९२३: सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१५)• १९२५: आयर्लंडचे पंतप्रधान चार्ल्स हॉगे यांचा जन्म.• १९४२: निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी ना. धों महानोर यांचा जन्म.• १९५४: सतारवादक संजय बंदोपाध्याय यांचा जन्म.• १९५६: अमेरिकन जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड यांचा जन्म.• १९३०: भारतीय शास्त्रीय गायक - पद्मश्री विजय किचलू यांचा जन्म (मृत्यू : १७ फेब्रुवारी २०२३)• १९१६: भारतीय उद्योगपती, गोगटे कंपनीचे संस्थापक रावसाहेब गोगटे यांचा जन्म (मृत्यू : २६ फेब्रुवारी २०००)🌹 मृत्यू :- • १९३२: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचे निधन. • १९७३: पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन.• १९७७: हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे निधन. (जन्म: १३ जुलै १८९२)• १९९४: साहित्यिक, नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)• २०२२: भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक के.डी. शोरे यांचे निधन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संयुक्त कमांडर्स परिषदेचे उद्घाटन, एका महिन्यात दुसरा बंगाल दौरा; परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे अजित पवारांकडून गिफ्ट, बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पासाठी 150 कोटींची भर, 17 सप्टेंबरपासून बीड-नगर रेल्वेसेवा होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *१ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, IRCTC शी आधार link असणाऱ्या प्रवाश्याना होणार मोठा फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने हंगामी निर्णय दिला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रम, पुण्यात बुधवारी होणारा एक हजार ड्रोन लाईट शो, पावसामुळे एक दिवस पुढे ढकलला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरू; शेवटची तारीख ३ ऑक्टोबर, परीक्षा २३ नोव्हेंबरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कवी वीरा राठोड यांच्या 'ब्लेस अस ऑल' कविता संग्रहाचे प्रकाशन, कुमार केतकर यांच्या हस्ते प्रकाशन, म्हणाले- कविता जगातल्या सर्व दुःखाशी नाळ जोडणारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंकजकुमार पालीवाल, शिक्षक, शहापूर 👤 शेख अहमद, मुख्याध्यापक, धर्माबाद 👤 पंकज दमकोंडवार, नांदेड 👤 गणेश सोळुंके, साहित्यिक, जालना 👤 प्रसाद मुत्यनवाड👤 लक्ष्मणराव भवरे 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 76*लाल लाल पोशाख माझा**गोलमटोल हा आकार**भाजीपासून सॉसपर्यंत**मी करतो सगळ्यांना भार**ओळखा पाहू कोण आहे मी ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - डस्टर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचा साक्षात्कार स्वप्नाळू कल्पनेने कधीच होत नाही, जीवनाचे साफल्य नुसत्या गोड आभासात नाही, ते आलेल्या अनुभवात आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'ओझोन संरक्षण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) ९९ वे मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित होणार आहे ?३) रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरली आहे ?४) कोणत्या ठिकाणी देशातील पहिला खासदार क्रीडा महोत्सव होणार आहे ?५) वनस्पती कोणत्या वायूच्या सहाय्याने अन्न तयार करतात ? *उत्तरे :-* १) १६ सप्टेंबर २) सातारा ३) एज्युकेट गर्ल्स ४) पुणे ५) कार्बन डाय-ऑक्साइड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *मेहंदीने हात कसे रंगतात ?* 📙 मुलीचे हात पिवळे केले की सुटलो. असं पूर्वीचे वधुपिते म्हणत असत. कारण पारंपारिकरित्या लग्नाच्या आधी नवऱ्या मुलीला आणि मुलालाही हळद लावून स्नान घालण्याचा प्रघात आहे. अजूनही तो चालू आहे. पण आजकालच्या लग्नात नवर्या मुलीचे आणि तिच्या बरोबर इतर महिलांचेही हातपाय मेहंदीने रंगून काढण्याची प्रथा वाढीला आलेली आहे. अनेक बारीक बारीक नक्षीदार मेहंदींनं हात पावलं आणि कपाळ किंवा गालही रंगवण्यासाठी खास कलाकारांना आमंत्रण दिलं जातं. या मेंदीचा लालसर रंग गोऱ्या आणि सावळ्याही कातडीवर खुलून दिसतो. पण ही किमया नेमकी साध्य होते कशी?लाॅसोनिया इनर्मिस या वैज्ञानिक नावांनं ओळखल्या जाणाऱ्या झुडपांची पानं यासाठी वापरली जातात. मध्यपूर्वेत याला हिना म्हणतात आणि भारत उपखंड वगळल्यास इतरत्र हेच नाव जास्त प्रचलित आहे. ही पानं इतर पत्री सारखी हिरवी असली तरी त्यांच्यामध्ये लाॅसोनिया या नावाचं लाल शेंदरी रंगाचं रंगद्रव्य असतं. नेपाळच्या जातकुळीतला या रसायनाचा रेणू अमिनो आम्लापेक्षा थोडासा मोठा आणि ग्लुकोज सारख्या प्राथमिक शर्करेच्या रेणूपेक्षा थोडासा लहान असतो.मेहंदीच्या झुडपांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत. प्रत्येक जातीतील रंगद्रव्यात थोडाफार फरक असल्याने त्या रंगांचा छटेमध्येही फरक आढळतो. सामान्यत: हा रंग लाल नारिंगी असला तरी बुर्गुडी मद्दयासारखा दालचिनी सारखा तपकिरी, काळसर चॉकलेटी चेरी सारखा गडद लाल, अशा वेगवेगळ्या रंगांची मेंदी मिळते. आपल्या कातडीच्या वरच्या थरातल्या पेशींच्या बाह्य आवरणामधील फाॅस्फोलिपीड रसायनाच्या किंवा त्या पेशीला प्रथिनांच्या रेणूपेक्षा या रसायनाचे रेणू लहान असतात. व सहजगत्या त्यांच्यात मिसळून जातात. प्रथिनांच्या रेणूंना ते मिठी मारून बसतात. केसांमधल्या कॅरॅटीन या प्रथिनाशी त्यांची प्रक्रिया होते. जर केसांमध्ये कॅरेटीनचं प्रमाण जास्त असेल तर लाॅसोनियाही जास्त प्रमाणात तिथं रुतून बसतो व केसांचा रंग लक्षणीयरित्या पालटतो. साधारणत: अठ्ठेचाळीस तासानंतर तो काळसर होऊ लागतो. पानांमधला रंग उतरून कातडी मध्ये किंवा केसांमध्ये जिरावा यासाठी त्या पानांच्या वाटण्यात लिंबाचा रंग मिसळला जातो. त्यातला सायट्रिक आम्ल रंग अधिक गडद करतं. तळहातावरच्या किंवा तळपायावरच्या कातडीत शिरलेल्याल्या लाॅसोनियाला जर वाफेचा स्पर्श झाला तर त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर बनतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करितो वंदना गजाननातुम्ही हासत नाचत या अंगणा ||१||चौदा विद्येचे तुम्हीच करतातुम्हीच आधी तुम्हीच अंतापूर्ण करिशी आमची मनोकामनाकरितो वंदना गजानना ||२||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्या मताने कसेही बोलत असतील आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला हो ला हो असं प्रतिसाद देत राहिल्याने त्यांना आनंद होतो आणि ते, आपल्याला जवळ करत असतात. पण, एखाद्या वेळी त्यांचे बोलणे आपल्या मनाला पटले नाही की लगेच आपला विरोध करायला सुरूवात करतात. कदाचित या विषयी आपल्याला अनुभव आला असेलच. म्हणून जे कोणी चांगले सांगत असतील त्यांचे विचार आवर्जून ऐकून घ्यावे. पण,काही विचार पटत नसतील तर एकदाचे बाजूला झालेले बरे कारण, बरेचदा असं होतं की, हो ला हो लावल्याने कधी काळी अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सिंह आणि लांडगा* ━━━━━━━━━━*एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ़यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्हणाला,'' महाराज, तुम्ही आता चालून चालून दमला असाल, तेव्हा तुम्ही इथेच बसा. मी तुमच्यासाठी दोन-चार मेंढ्या मारून आणतो. याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्या आवाजाच्या रोखाने गेला असता त्याला त्या मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्टपुष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले. त्याबरोबर तो लांडगा परतपावली सिंहाकडे आला व सिंहाला म्हणाला,'' महाराज तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत. इतक्या सा-या मेंढयामध्ये एकही मेंढी चांगली नाही तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.'' सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्यामुळे सिंहाला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला.**तात्पर्य :- आपली असहाय्यता लपविण्यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्वभाव आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 सप्टेंबर 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15yNHuHVbh/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :-• १९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.• १९३५: जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.• १९४८: भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.• १९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.• १९५९: प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.• १९७८: तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.• २०००: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.• २००८: लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.• २०१३: निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.🎂 जन्म :-• १८६१: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)• १८७६: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८)• १९०५: नाटककार, समीक्षक व हिंदी कवी राजकुमार वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९०)• १९०९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९६९)• १९०९: स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते रत्नाप्पा कुंभार यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९९८)• १९२१: रंगभूमी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर २००६)• १९२६: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आग्रा येथे जन्म.• १९३५: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक दगडू मारुती तथा दया पवार यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६)• १९३९: अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म.• १९५०: भारतीय लेखक राजीव मल्होत्रा यांचा जन्म🌹 मृत्यू :- • १९९८: गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन.• २००८: साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)• २०१२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९३१)• २०२०: भारतीय क्रिकेटपटू सदाशिव पाटील यांचे निधन (जन्म: १० ऑक्टोबर १९३३)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विचार असे मरत नाहीत*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटलांची निवड, यंदा हे साहित्य संमेलन होणार साताऱ्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार, सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्यानं राज्याचं राज्यपालपद रिक्त होतं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीमध्ये मुसळधार तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्राचा वक्फ कायदा योग्य की अयोग्य ? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शहागड परिसरात अतिवृष्टी ! जायकवाडी धरण 100 टक्के भरले, आपत्कालीन गेट ही उघडले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिलीप प्रभावळकर अभिनित दशावतार सिनेमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, दोन दिवसात 2.2 कोटींची केली कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 - हाय व्होल्टेज भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानला सात विकेटने धूळ चारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. हंसराज वैद्य, नांदेड 👤 राजेंद्र होले 👤 माधव पांगरीकर 👤 एकनाथ जिंकले 👤 मनोज साळवे 👤 शीतल वाघमारे 👤 अभिमन्यू चव्हाण, बिलोली 👤 श्रीनाथ येवतीकर 👤 श्रीकांत येवतीकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 75*पाटीवरती धूळ माजे**क्षणात मी ती सारे बाजे**ना पेन, ना खडू**तरीही शिकवणीचा मी खरा भिडू**ओळखा पाहू – कोण? 🧐*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - काळा फळा••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याला हजारो मित्र आहेत, त्याला ते अपुरे वाटतात परंतु ज्याला एकच शत्रू आहे, त्याला तो सगळीकडे दिसतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नेपाळच्या पहिल्या हंगामी महिला पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण होती ?३) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?४) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे ?५) 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते कोण आहेत ? *उत्तरे :-* १) सुशीला कार्की २) सुशीला कार्की ३) वैनगंगा ४) मिताली राज ५) श्री श्री रविशंकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *डासांमुळे कोणते रोग होतात ?* 📙जेथे माणूस तेथे डास, हे अगदी खरे आहे. डास हे माणसाच्या विकासाचेच एक फळ आहे. भारतात अनेक प्रकारचे डास आढळतात. यात मुख्यतः ॲनोफिलस, क्युलेक्स, एडिस व मान्सोनिया इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. आपल्याला नुसत्या डोळ्यांनी सगळे डास सारखे दिसले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यात खूप फरक असतो. डासांचे जीवनचक्र, विश्रांतीच्या व पोषणाच्या सवयी, भिंतीवर बसण्याची पद्धत, पैदास होण्यासाठी आवश्यक असलेले पर्यावरण, शारीरिक वैशिष्टय़े, इत्यादींवरून वेगवेगळ्या डासांची ओळख पटवता येते.डासांमुळे हिवताप, हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर, पीतज्वर, डेंग्यू इत्यादी रोगांचे संक्रमण होते. यांपैकी हिवताप व हत्तीरोग हे भारतातील महत्त्वाचे आरोग्यविषयक प्रश्न आहेत.ॲनोफिलस डासांच्या मादीमुळे हिवताप, तर क्युलेक्समुळे हत्तीरोग हे आजार रुग्णापासून निरोगी माणसांपर्यंत संक्रमित होतात. डासांचा नायनाट करण्यासाठी अनेक उपाय अवलंबावे लागतील. महत्त्वाचे म्हणजे घरात व घराभोवती पाण्याची डबकी जमा होऊ न देणे. त्यात भर घालून ती बुजवावी, कारण त्यात डासांची पैदास होते. हे शक्य नसल्यास डबक्यांमध्ये रॉकेल व इंजिन ऑईल टाकावे. डीडीटीच्या नियमित फवारणीमुळे (वर्षांतून दोनदा) प्रौढ डासांवर नियंत्रण मिळवता येते. एवढे करूनही डासांची समस्या न सुटल्यास स्वतःचे डासांच्या चाव्यांपासुन संरक्षण तरी करावे. यासाठी डासांना पळवून लावणारे मलम, तेल व अगरबत्ती इत्यादींचा वापर करता येतो. पण सगळ्यात उत्तम म्हणजे मच्छरदाणी.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रामकृष्ण गोविंद नारायण हरीकेशव मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंग ||धृ||लक्ष्मी निवासा पाहे दिन बंधूतुझे लागे छदु सदा मज || १ ||तुझे नाम प्रेमी देई अखंडितनेणे जप तप दान काही || २ ||तुका म्हणे माझे हेची गा मागणे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाच्या मनात काय चालू आहे या विषयी कोणालाही पूर्णपणे माहित नसते. पण कोणाची का असेना परिस्थिती गंभीर असेल तर ती परिस्थिती लपल्याने कधीच लपत नाही. अशा लोकांविषयी माहिती असताना सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे ही माणुसकी नाही. म्हणून कोणाला हसवता येत नसेल किंवा मदत करता येत नसेल तर निदान त्यांच्या वाटेत अडथळे निर्माण करून गंमत बघू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📕 *लाडूची चोरी*📕 ━━━━━━━━━━━━━*पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहेसे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुस-या मुलाच्या हाती दिला, त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरूणांना म्हणाला,''तुम्ही दोघेचजण इथे आहात तेव्हा तुम्हां दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे,'' यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरूण म्हणाला,''देवाशप्पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.'' ज्याच्या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्हणाला,'' देवाशप्पथ खरंच सांगतो मी लाडू मुळी चोरलेला नाही.'' दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही.**तात्पर्य :- भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 सप्टेंबर 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - गौरव गाथा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- १८९८: हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.〉 १९२२: लिबियातील अझिजिया येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.〉 १९४८: ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.〉 १९८५: सुपर मारियो गेम जपान मध्ये प्रकाशित झाला.〉 १९८९: आर्च बिशप डेस्मंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अाफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.〉 १९९६: श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.〉 २००३: ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.〉 २००३: मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.〉 २००८: दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १३० जण जखमी झाले.〉 १९९३: ऑस्लो करार - इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यात हा करार झाला.〉 १९६८: शीतयुद्ध - अल्बेनियाने वॉर्सा करार सोडला.〉 १९६२: जेम्स मेरेडिथ - या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन विद्यार्थ्याला विभक्त विद्यापीठात प्रवेश देण्याचे आदेश एका अपील न्यायालयाने मिसिसिपी विद्यापीठाला दिले.〉 १९४८: मार्गारेट चेस स्मिथ - यांची युनायटेड स्टेट्स सिनेटर म्हणून निवड झाली, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.〉 १९४४: दुसरे महायुद्ध - मेलिगालासची लढाई: ग्रीक पीपल्स लिबरेशन आर्मी (ईएलएएस) च्या ग्रीक प्रतिकार शक्ती आणि सहयोगी सुरक्षा बटालियन यांच्यात लढाईची सुरुवात.〉 १९४२: दुसरे महायुद्ध - एडसन रिजची लढाई: दुसरा दिवस- अमेरिकन सैन्याने जपानी सैन्याच्या मोठ्या नुकसानासह जपानी हल्ल्यांचा यशस्वीपणे पराभव केला.〉 १९३३: एलिझाबेथ मॅककॉम्ब्स - न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या.〉 १९१४: पहिले महायुद्ध - आयस्नेची लढाई: जर्मनी आणि फ्रान्समध्ये लढाई सुरू झाली.〉 १८९९: बॅटियन शिखर - मॅकेंडर, ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखरावर (५१९९ मी - १७०५८ फूट) पहिल्यांदा चढाई केली.〉 १७५९: अब्राहमच्या मैदानात सात वर्षांच्या युद्धात ब्रिटीशांनी फ्रेंचांचा पराभव केला, हे युद्ध अमेरिकेत फ्रेंच आणि भारतीय युद्ध म्हणून ओळखले जाते.🎂 जन्म :- 〉 १९३२: शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म.〉 १९६७: अमेरिकन धावपटू मायकेल जॉन्सन यांचा जन्म.〉 १९६९: ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न यांचा जन्म.〉 १९७१: क्रोएशियाचा लॉन टेनिसखेळाडू गोरान इव्हानिसेव्हिच यांचा जन्म.〉 १९७६: न्झीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू क्रेग मॅकमिलन यांचा जन्म.〉 १९८०: भारतीय हॉकी खेळाडू वीरेन रास्किन्हा यांचा जन्म.🌹 मृत्यू :- 〉 १८९३: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८३८)〉 १९२८: सुप्रिसद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५८)〉 १९२९: क्रांतिकारक जतीनद्र दास यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात ६३ व्या दिवशी निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९०४)〉 १९७१: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ – अडिवरे, रत्नागिरी, महाराष्ट्र)〉 १९७३: भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक सज्जाद झहिर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०५)〉 १९७५: भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १८९७)〉 १९९५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश्वर नियोग यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ – कमरफादिया, शिवसागर, आसाम)〉 १९९७: प्रसिद्ध गीतकार लालजी पांडेय तथा अंजान यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १९३०)〉 २००४: गर्भनिरोधक गोळी चे संशोधक लुइस ई. मिरमोंटेस यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२५)〉 २०१२: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६)〉 २०२२: भारतीय क्रिकेटपटू जसवंत बक्रानिया यांचे निधन〉 २०२२: भारतीय राजकारणी, केरळचे आमदार एन. एम. जोसेफ यांचे निधन (जन्म: १८ ऑक्टोबर १९४३)〉 २०२१: अमेरिकन पियानोवादक आणि निर्माते, न्यूपोर्ट लोक महोत्सवाचे सहस्थापना जॉर्ज वेन यांचे निधन (जन्म: ३ ऑक्टोबर १९२५)〉 २०२०: भारतीय चित्रपट अभिनेते अजित दास यांचे निधन (जन्म: २० जानेवारी १९४९)〉 २००५: कोलंबियाचे २५वे राष्ट्राध्यक्ष ज्युलिओ सीझर टर्बे आयला यांचे निधन (जन्म: १८ जून १९१६)〉 १९१०: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचे निधन (जन्म: २६ जुलै १८६५)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊराव पाटील मतसागर यांची माहिती जरूर पहा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवा. ..... पूर्ण माहिती पाहण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आजमणिपूर दौऱ्यावर ! अनेक प्रकल्पांचे करणार उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला 'राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा' दर्जा, शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पर्यटन विभागाने जारी केले परिपत्रक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - सीओईपी अभिमान पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सात माजी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीची अधिसूचना जाहिर, विषय समित्यांच्या सभापतींचेही आरक्षण जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्टाफ सिलेक्शन - सर्व सत्रांमधील गुणांची तुलना समान आधारावर होणार; भरती परीक्षांमध्ये मूल्यांकनासाठी गुण सामान्यीकरणाची नवीन पद्धत लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारकडून मराठवाडा बेदखल, मुक्तिसंग्रामदिनी संभाजीनगरात होणारी मंत्रिमंडळाची बैठक सलग दुसऱ्या वर्षी रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्या यशामागील आधारस्तंभ त्यांचे वडील बलवान पुनिया यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दीपश्री वाणी, केंद्रप्रमुख तथा साहित्यिक, पुणे 👤 कबीरदास गंगासागरे, मा. शिक्षक, जारीकोट, धर्माबाद 👤 अनिता देशमुख, साहित्यिक, बुलढाना👤 योगेश रघुनाथराव वाघ, साहित्यिक, नाशिक 👤 नवीन रेड्डी, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 73*रंग माझा आहे काळा* *मी शाळेची आहे शान**सगळ्यांना मी देतो ज्ञान**सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - टोपी, Cap••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाची कारणे आहेत पण कमी आत्मविश्वास म्हणजेच खरे अपयश होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये देशात अव्वल क्रमांक कोणत्या शहराने पटकावला ?२) 'स्मायलींग बुद्धा ( आणि बुद्ध हसला ) हे कशाचे सांकेतिक नाव आहे ?३) अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम पुरुष टेनिस स्पर्धा २०२५ चे जेतेपद कोणी पटकावले ?४) पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे ?५) राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ? *उत्तरे :-* १) अमरावती, महाराष्ट्र २) पोखरण अणुचाचणी - १ ३) कार्लोस अल्काराज, स्पेन ४) नायट्रोजन ५) डॉ. मेधा कुलकर्णी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *चक्रीवादळे का येतात ?* 📙 *************************उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो. चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते. धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आह्मीं जावें कवण्या - संत जनाबाई आह्मीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया ॥१॥सरिता गेली सिंधूपाशीं । जरी तो ठाव न दें तिसी ॥२॥जळ कोपलें जळचरासी । माता न घे बालकासी ॥३॥जनी ह्मणें आलें शरण । जरी त्वां धरिलेंसे मौन्य ॥४॥••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घरातील भांडं व्यवस्थितपणे ठेवल्यावर त्याचा आवाज फक्त, घरातच राहत असतो. पण त्याच तोडांतून निघणाऱ्या शब्दरुपी भांड्याचा आवाज जर जास्तच झाला तर मात्र त्याचा आवाज कोसोदूर जात असतो आणि नंतर नुकसान शेवटी आपलेच होण्याची शक्यता असते. म्हणून बोलताना जरा जिभेवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📗 *तीन माशांची गोष्ट*📗 ━━━━━━━━━━━━━*स्वच्छ पाणी असलेल्या एका तळ्याचा एक पाट एका नदीला मिळाला होता. त्या तळ्यात तीन मासे होते. त्यांपैकी एक मासा दूरदर्शी होता, दुसरा शहाणा व तिसरा अगदीच मुर्ख होता. एके दिवशी दोन कोळी त्या तळ्याजवळ आले व आत पाहात असता त्यांना ते तीन लठ्ठ मासे दिसले. तेव्हा त्यांना धरण्यासाठी ते आपली जाळी आणायला गेले. त्या कोळ्यांचा बेत त्या माशांच्या लक्षात येताच ते बिचारे भिऊन गेले. त्यांपैकी जो दूरदर्शी मासा होता तो पाटातून पळून जाऊन नदीत शिरला. थोड्या वेळाने ते कोळी आले व माशांनी पाटातून पळून जाऊ नये म्हणून त्यांनी पाटाचे तोंड बंद केले. ते पाहून त्या शहाण्या माशास आपण पळून न गेल्याबद्दल पश्चात्ताप झाला. पण तितक्यात त्याला एक युक्ती सुचली. मेल्यासारखा उताणा होऊन तो पाण्यावर तरंगू लागला. कोळ्यांनी त्याला वर काढले व तो मेला असे समजून त्याला पुन्हा पाण्यात फेकून दिले. तिसरा मूर्ख मासा पाण्याच्या तळाशी जाऊन इकडूनतिकडे पळत राहिला व शेवटी बिचारा त्या जाळ्यात सापडून कोळ्याच्या हाती सापडला.**तात्पर्य - एखादे संकट येणार असे दिसताच त्याच्या प्रतिकाराची तयारी न करणे मूर्खपणाचे आहे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 सप्टेंबर 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~लेखाची Link - https://www.facebook.com/share/p/199ugunDb4/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या वर्षातील 255 वा दिवस 🚩 महत्वाच्या घटना :- १६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.〉 १८५७: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.〉 १८९७: तिरह मोहिम: सारगढीची लढाई.〉 १९१९: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.〉 १९३०: विल्फ्रेड र्होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.〉 १९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.〉 १९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.〉 १९८०: तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.〉 १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.〉 २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.〉 २००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.〉 २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.〉 २०२२: जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप - ओरियन नक्षत्रात असलेल्या ओरियन नेब्युलाचे पहिले फोटो प्रकशित केले.〉 २०१३: व्हॉयेजर १ प्रोब - नासाचे व्हॉयेजर १ प्रोब हे आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली असे घोषित केले.〉 १९९२: स्पेस शटल एंडेव्हर - प्रक्षेपित केले. नासाचे हे ५०वे शटल मिशन चिन्हांकित आहे.〉 १९९२: में कॅरोल जेमिसन - अंतराळात जाणाऱ्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन महिला बनल्या〉 १९९२: मामोरू मोहरी हे अमेरिकन स्पेसशिपमध्ये उड्डाण करणारे पहिले जपानी नागरिक बनले〉 १९९२: स्पेस शटल एंडेव्हर - मार्क ली आणि जॅन डेव्हिस हे अंतराळात जाणारे पहिली विवाहित जोडी बनले.〉 १९६६: मिथुन ११ - नासाच्या जेमिनी कार्यक्रमाचे अंतिम मिशन〉 १९६२: जॉन एफ. केनेडी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, यांनी 'आम्ही चंद्रावर जाणे निवडले' (We choose to go to the Moon) भाषण दिले.〉 १९६१: आफ्रिकन आणि मालागासी युनियन (AMU) - स्थापना झाली.〉 १९५८: जॅक किल्बी - यांनी टेक्सास इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करताना प्रथम कार्यरत इंटिग्रेटेड सर्किटचे प्रात्यक्षिक केले.〉 १९४५: पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया - कोरियावरील जपानी राजवट संपवून कोरियाचे पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया घोषित करण्यात आले.〉 १९४३: दुसरे महायुद्ध - बेनिटो मुसोलिनी यांची जर्मन कमांडो सैन्याने नजरकैदेतून सुटका केली.〉 १९४२: दुसरे महायुद्ध - एडसन रिजची लढाई: ग्वाडालकॅनल मोहिमेदरम्यान लढाईचा पहिला दिवस.〉 १९४८: स्वित्झर्लंड - देशाची फेडरल राज्य म्हणून स्थापना🎂 जन्म :-〉 १४९४: फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म.〉 १६८३: पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म.〉 १७९१: विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.〉 १८१८: गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३)〉 १८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)〉 १८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५६)〉 १९१२: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)〉 १९४८: ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू मॅक्स वॉकरयांचा जन्म.〉 १९७७: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म.〉 १९०२: ब्राझील देशाचे २१वे राष्ट्राध्यक्ष, चिकित्सक आणि राजकारणी ज्युसेलिनो कुबित्शेक यांचा जन्म (मृत्यू : २२ ऑगस्ट १९७६)〉 १८९२: अमेरिकन प्रकाशक, अल्फ्रेड ए. नॉफ, इंक. आल्फ्रेड ए. नॉफ सीनियर यांचा जन्म (मृत्यू : ११ ऑगस्ट १९८४)〉 १८१२: रोटरी-प्रकाराच्या प्रिंटिंग प्रेसचे संशोधक रिचर्ड मार्च हो यांचा जन्म (मृत्यू : ७ जून १८८६)🌹 मृत्यू :- 〉 १९१८: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.〉 १९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.〉 १९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन. (जन्म: १९ जानेवारी १८८६)〉 १९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)〉 १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)〉 १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९२५)〉 १९९२: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)〉 १९९३: अमेरिकन अभिनेता रेमंड बर यांचे निधन.〉 १९९६: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर यांचेनिधन.〉 १९९६: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९४८)〉 १९९६: ब्राझील देशाचे २९वे राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी अर्नेस्टो गिझेल यांचे निधन (जन्म: ३ ऑगस्ट १९०७)〉 १९६२: भारतीय लेखक आणि नाटककार रंगेया राघव यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १९२३)〉 १९४२: मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक वेलेंटाइन बेकर यांचे निधन (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)〉 १८७४: फ्रेंच इतिहासकार आणि राजकारणी, फ्रान्स देशाचे २२वे पंतप्रधान फ्रँकोइस गुइझोट यांचे निधन (जन्म: ४ ऑक्टोबर १७८७)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आई : संस्काराची खाण*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नागरिकांना आता व्हॉट्सअॅपवर सेवा मिळणार, आपले सरकारचे आता दुसरे व्हर्जन येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *खोटी प्रमाणपत्रे जात बदलू शकत नाहीत, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅझेटीयर कशासाठी ? भुजबळांचा सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा 14 वा हप्ता बँकेत जमा; मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अंबाबाई मंदिरात यंदा शारदीय नवरात्रात AI तंत्रज्ञानाचा वापर, मानवी चुका टळतील, सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक बळकटी; IIT भोपाळची तज्ज्ञ टीम कोल्हापुरात दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवा, कुटुंब, समाज आणि पक्षांनी सहकार्य करावे - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गेल्या 24 तासापासून सोलापुरात ढगफुटी सदृश पाऊस, रात्रभरात 118 मिलीमीटर पावसाची नोंद;मोठे नुकसान झाल्याचे समोर, राष्ट्रीय महामार्ग ठप्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्षातून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करावी, पैलवान चंद्रहार पाटलांची मागणी, अन्यथा आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्याम कांबळे, संपादक, नांदेड 👤 साहील सुगूरवाड👤 श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी👤 स्वप्नील पुलकंठवार, देगलूर 👤 शिवा शिवशेट्टे 👤 पुंडलिक बिरगले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 72*डोक्यावर बसते, पण पाय नसते**सूर्यापासून वाचवते, पण घर नसते**पाहिलं तर छान दिसते**सांगा बघू मी कोण असते ? 🤔*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मोबाईल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाण्यात दगड टाकला, म्हणजे एका वलयातून दुसरे मोठे वलय निघते यशाचे तसेच आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताने कितव्यांदा हॉकी आशिया चषक २०२५ चा किताब पटकावला ?२) ३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन केव्हा भरविण्यात येणार आहे ?३) घटनात्मकदृष्ट्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिष्ठेचे पद कोणते ?४) 'एज्युकेट गर्ल्स' या संस्थेची स्थापना २००७ साली कोणी केली ?५) मानवी शरीराचे तापमान कोणत्या ग्रंथीवर समतोल राखले जाते ? *उत्तरे :-* १) चौथ्यांदा २) १ व २ नोव्हेंबर २०२५ ३) उपराष्ट्रपती ४) सफिना हुसेन ५) हायपोथलमस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 गोंगाटामुळे काय दुष्परिणाम होतात ? 📕गोंगाटामुळे परीक्षेच्या काळात अभ्यासात लक्ष लागत नाही, मन एकाग्र होत नाही हे तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. कारण वैयक्तिक वा सार्वजनिक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर गाणी लावून गोंधळ घालायचा प्रकार आपल्याकडे आहे. भले मग कोणाचे कान बहिरे का होईनात!चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी, चुकीचा आवाज म्हणजेच गोंगाट होय. आवाजाची तीव्रता डेसीबल या एककात मोजतात. माणूस ८५ डेसीबल इतक्या तीव्रतेपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. तसेच २० ते २०,००० हर्दश एवढ्या वारंवारतेचा (Frequency चा) आवाजच तो ऐकू शकतो.गोंगाटाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात कानात आवाज होणे, दडे बसणे, थकवा येणे तसेच बहिरेपणा यांचा समावेश होतो. गोंगाटामुळे संवाद साधण्यात अडथळा येतो. चिडचिडेपणा येतो. काम करण्याची व्यक्तीची क्षमता कमी होते, याखेरीज गोंगाटात रक्तदाब वाढतो, नाडीचे ठोके वाढतात, श्वसनाचा दर वाढतो तसेच घाम येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. अशा प्रकारे गोंगाटामुळे अनेक दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आवाज जेथे निर्माण होतो तेथेच त्यावर नियंत्रण ठेवणे, ध्वनिरोधक साधनांचा वापर, व्यक्तीचे कानातील सारख्या साधनांनी आवाजापासून रक्षण करणे इत्यादी उपाय करता येतात.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनी उकलिते वेणी - संत जनाबाई तुळशीचे बनीं । जनी उकलिते वेणी ॥१॥हातीं घेऊनियां लोणी । डोई चोळी चक्रपाणि ॥२॥माझे जनीला नाहीं कोणी । ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥जनी सांगे सर्व लोकां । न्हांऊं घाली माझा पिता ॥४॥••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आकाशी झेप घेतल्यानंतर मागेएकदा अवश्य वळून बघावा. कारण त्यातील काहीजण आपले खरे मार्गदर्शक असतात, कोणी माणुसकीच्या नात्याने साथ देणारे व प्रत्येक सुख, दुःखात पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे असतात. असे नि:स्वार्थी लोक कधीच दिखाऊपणा करत नाही तर फक्त, आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशा देवमाणसांना विसरणे म्हणजेच आपल्या जीवनातील सर्वांत मोठी संपत्ती गमावणे होय.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 *कावळा आणि मैना*📗 ━━━━━━━━━━*पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात ढग भरून आले होते. एका निंबाच्या झाडावर खूप सारे कावळे बसले होते. ते सारे कावळे झाडावर बसून काव-काव करत होते आणि एकमेकांशी भांडत होते. तितक्यात तिथे एक मैना आली आणि त्याच झाडाच्या एका फांदीवर जावून बसली. मैनेला झाडावर बसलेले पाहताच सगळे कावळे आपले भांडण विसरून एकत्र झाले व मैनेवर धावून आले. बिचारी मैना त्यांना म्हणाली,"आज खूपच अंधारून आलंय, त्यातच मी माझ्या घरट्याचा रस्ता पण विसरले आहे मला कृपा करून इथे राहू द्या." सगळे कावळे एकसुरात ओरडले,"नाही, नाही, हि आमची बसायची जागा आहे तू इथे राहू शकत नाही." मैना म्हणाली," झाडे तर ईश्वराने सर्वासाठी बनविलेली आहेत. मी खूप छोटी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे मला कृपा करून इथे राहू द्या.'' कावळे म्हणाले,'' आम्हाला तुझ्यासारखी बहिण नको, तु देवाचे नाव घेतेस ना, मग जा त्या ईश्वराकडे आसरा मागायला, इथे कशाला तडमडायला आलीस, तू जा नाहीतर आम्ही तुझ्यावर तुटून पडू आणि तुझा जीव घेऊ.'' कावळे हे आपआपसात नेहमीच भांडणे करताना आपणास नेहमी पाहावयास मिळतात. नेहमी कावकाव करत एकमेकांशी भांडणे करताना रोज संध्याकाळी आपणास ते पाहावयास मिळू शकेल. मात्र दुस-या कोणत्या पक्ष्याविरूद्ध मात्र ते एकत्र होऊन ते लढतात हे पण खरे आहे. मैनेच्याबाबतीतही तसेच झाले. मैनेला कावळ्यांनी जाण्यास सांगितल्यावर ती बिचारी तिथूनच जवळच असणा-या एका आंब्याच्या झाडाकडे उडत गेली व तिथे एका फांदीवर बसली. थोड्याच वेळात मोठा पाऊस पडू लागला. पावसाचे मोठमोठे थेंब व त्याच्याबरोबरच गाराही पडू लागल्या. गारा देखील मोठमोठया पडू लागल्या. गारा पडू लागल्या व त्या कावळ्यांना कळेना की कोठे जावे. कारण निंबाच्या झाडावर फारसा आडोसा होत नाही. त्यांना गारांचा मार बसू लागला. बाहेरही पडता येईना की झाडावरही बसता येईना. बंदूकीतून सोडलेल्या गोळीसारखा गारांचा मार त्यांना बसू लागला. इकडे मैना ज्या झाडावर बसली होती त्या आंब्याच्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली व नैसर्गिकपणे तेथे एक आडोसा (खोपा) तयार झाला. छोटीशी मैना त्या खोप्यात सहजपणे बसू शकत होती. मैना आत गेली आणि तिला त्या पावसाचा व गारांचा काहीच मार बसला नाही. रात्रभर मुसळधार पाऊस पडला. सकाळ झाली आणि मैना त्या खोप्यातून बाहेर पडली आणि तिने जे पाहिले ते आश्चर्यचकित व दु:खद होते. रात्रीच्या गारांच्या माराने बहुतांश कावळे मृत्युमुखी पडले होते. तिला त्याचे खूप दु:ख झाले. तिला उडताना पाहून त्यात मरणोन्मुख असणा-या कावळ्याने विचारले की मैना तू जिवंत कशी यावर मैनेने उत्तर दिले,'' मी ज्या झाडावर बसले होते तेथे बसून मी ईश्वराची प्रार्थना केली व त्यानेच मला या संकटातून वाचविले. दु:खात परमेश्वरच आपली सुटका करू शकतो.**तात्पर्य :- ईश्वर संकटातून सुटका करतो किंवा संकटकाळात ईश्वर आपल्याला सुबुद्धी देऊन संकटात मार्ग सुचवितो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 सप्टेंबर 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - गौरव गाथा https://www.facebook.com/share/v/1Ge7GHBFAP/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- १२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.〉 १७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.〉 १७९२: होप हिरा चोरला गेला.〉 १८९३: स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.〉 १९०६: म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.〉 १९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.〉 १९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.〉 १९४२: आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.〉 १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.〉 १९६१: विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.〉 १९६५: भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.〉 १९७२: नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.〉 १९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.〉 २००१: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.〉 २००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.🎂 जन्म :- १८१६: जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म.〉 १८६२: इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म.〉 १८८४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)〉 १८८५: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९३०)〉 १८९५: भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)〉 १९०१: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८२)〉 १९११: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००)〉 १९१५: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७)〉 १९१७: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)〉 १९३९: ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म.〉 १९७६: भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.〉 १९८२: तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म.〉 १९१२: भारतीय मुत्सद्दी आणि स्वातंत्र्य सेनानी - पद्मश्री अप्पासाहेब पंत यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑक्टोबर १९९२)〉 १८६४: अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचा जन्म (मृत्यू : ११ जून १९०३)🌹 मृत्यू :- १८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.〉 १९२१: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)〉 १९४८: पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७६)〉 १९६४: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)〉 १९७१: सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९४)〉 १९७३: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं निधन.〉 १९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.〉 १९७८: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.〉 १९८७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०७)〉 १९९३: चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन.〉 १९९८: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)〉 २०११: भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचे निधन.〉 २०२२: भारतीय अभिनेते आणि खासदार कृष्णम राजू यांचे निधन (जन्म: २० जानेवारी १९४०)〉 २०२२: भारतीय धार्मिक गुरू आणि शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन (जन्म: २ सप्टेंबर १९२४)〉 २०२०: श्रीलंकेचे क्रिकेटर टोनी ओपाथा यांचे निधन (जन्म: ५ ऑगस्ट १९४७)〉 २०२०: भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९३९)〉 २०१५: भारतीय कवी आणि अभ्यासक जसवंत सिंग नेकी यांचे निधन (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)〉 १९६६: अमेरिकन उद्योजक, डेल्टा एअर लाईन्सचे सहसंस्थापक कॉलेट ई. वूलमन यांचे निधन (जन्म: ८ ऑक्टोबर १८८९)〉 १९५७: भारतीय सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, नागरी हक्क कार्यकर्ते इमानुवेल देवेन्द्रर यांचे निधन (जन्म: ९ ऑक्टोबर १९२४)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिकांचा *भाग तिसरा - कर्मयोगी साहेबराव बारडकर*यांची माहिती वरील link द्वारे जरूर ऐका आणि शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकवावे. धन्यवाद .......!~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप २३ दिवसांनंतर मागे, १३ मागण्यांना आरोग्यमंत्र्यांनी दिली तत्वतः मान्यता ; कामकाज रुळावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी, पक्षाची नवी मुख्य कार्यकारी समिती जाहीर, शिंदेंच्या नेतृत्त्वात 21 शिलेदारांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पीयूसी नसल्यास पेट्रोल–डिझेल मिळणार नाही, राज्यात 'नो पीयूसी नो फ्युएल' नियम लागू होणार, परिवहन मंत्री सरनाईकांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार, दसरा मेळावा घेण्यास महापालिकेची परवानगी, मेळाव्यासाठी घातल्या 25 अटी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पुण्यात, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवनात होणार आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे निधन, वयाच्या 51 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; आज सकाळी आष्टी ता. हदगाव येथे अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 - दुसऱ्या सामन्यात भारताने यु ए ई चा 9 विकेटने केला पराभव, कुलदीप पवारने घेतले चार विकेट *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कांचन जोशी, शिक्षिका, नांदेड 👤 दिगंबर वंगरवार, नांदेड 👤 अमोल वसंतराव पाटील 👤 गणेश यादव 👤 भगवान वाघमारे 👤 सुनील महामुनी 👤 ऋषिकेश बच्छाव👤 प्रशांत कोकाटे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 71*सांग सांग बघू, मी हातात येतो,**बोलणे, लिहिणे, खेळणे करतो.**जगभरातील बातम्या दाखवतो,**पाय नाहीत तरी ही फिरवतो.**मी कोण?"*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - पुस्तक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्य ज्याप्रमाणे आतून बाहेरून निर्मळ व तेजस्वी असतो, त्याप्रमाणे सज्जनांचे अंत:करण अंतर्बाह्य निर्मळ व तेजोमय असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेतील शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ साली भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले ?२) अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला कोणत्या वर्षी झाला ?३) राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?४) भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडणूक जिंकून आले आहेत ?५) 'द राईज ऑफ द मराठा पॉवर' या ग्रंथाचे लेखक कोण ? *उत्तरे :-* १) स्वामी विवेकानंद २) ११ सप्टेंबर २००१ ३) उपराष्ट्रपती ४) सी. पी. राधाकृष्णन ५) न्या. महादेव रानडे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 *थंडीच्या दिवसांत आपण का कुडकुडतो ?* 📕थंडीचे दिवस, सकाळची शाळा, अशावेळेस उठणे जीवावर येते. नाईलाजाने उठून कुडकुडत आपण शाळेत जातो. थंडी असल्यावरच का कुडकुडतो ? उन्हाळ्यात का नाही ?कुडकुडणे ही आपल्या शरीराची थंडीपासून संरक्षण करण्यासाठीची क्रिया आहे. आपण कुडकुडतो म्हणजे आपले स्नायू थरथरत असतात. आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राखणे आवश्यक असते. फार उष्णता वा फार थंडी यामुळे शरीरातील अवयवांना हानी पोहोचू शकते. यामुळेच बेडकासारखे थंड रक्ताचे प्राणी अशा काळात हायवरनेशनमध्ये जातात व स्वतःला खोल पुरून घेतात. या थंड रक्ताच्या प्राण्यांना शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करता येत नाही, म्हणून ते असे करतात; परंतु मानव हा गरम रक्ताचा प्राणी आहे. शरीराच्या तापमानाचे नियंत्रण वातावरणातील बदलाप्रमाणे तो करू शकतो. त्यामुळेच उष्णता वाढली की धाम येऊन व थंडी वाढली की कुडकुडण्याच्या क्रियेने शरीराचे संरक्षण केले जाते.कुडकुडणे म्हणजे स्नायुंच्या थरथरण्याच्या हालचालीने स्नायूंतून ऊर्जा निर्माण केली जाते व तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा तापातही व्यक्तीचे हातपाय थडथड उडतात. हिवतापामध्ये रोगजंतूमुळे मेंदूच्या तापमान नियंत्रण केंद्राचे कार्य बिघडते. याचा परिणाम म्हणून ताप असतानाही कुडकुडण्याच्या क्रियेतून शरीरातील उष्णता वाढवायचा प्रयत्न केला जातो!डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धरिला पंढरीचा चोर - संत जनाबाई धरिला पंढरीचा चोर । प्रेमें बांधुनियां दोर ॥१॥हृदयी बंदिवान केला । आंत विठ्ठल कोंडला ॥२॥शब्दें केली जडाजडी । पायीं विठ्ठलाचे बेडी ॥३॥सोहं शब्द नाद केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥जनी ह्मणे बा विठ्ठला । जीवें सोडीं न मी तुजला ॥५॥••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••श्रम केल्याने एकदाचे शरीर थकते पण मन कधीच थकत नाही. आणि मन कुठे,कधी घेऊन जाईल त्याचेही कधीच सांगता येत नाही. म्हणून बरेचदा आपल्यासोबत नको ते घडत असते. आणि अनेकदा अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतो. म्हणून परिस्थिती कशीही असेल तरी हिंमत हारू नये म्हणतात ना की, हिंमत आपल्यात असल्यावर बरंच काही चांगले होत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦋 ❒ घोडा आणि नदी ❒ 🦋*_एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.* *मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".* *मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.* *कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 सप्टेंबर 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - गौरव गाथा audiohttps://www.facebook.com/share/v/16B5DdRts6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- १८४६: एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.〉१८९८: लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.〉१९३६: प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.〉१९३९: दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.〉१९४३: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.〉१९६६: पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.〉१९६७: जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.〉१९७५: व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.〉१९९६: गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.〉२००१: मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.〉२००२: परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.〉२०२२: चार्ल्स (तिसरा) - चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज यांना युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स (तिसरा) म्हणून घोषित करण्यात आले आहे🎂 जन्म :- १८७२: कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा के. एस. रणजितसिंह यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू: २ एप्रिल १९३३)〉१८८७: स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९६१)〉१८९२: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म.〉१८९५: कविसम्राट तेलुगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म.〉१९१२: भारताचे ५वे उपराष्ट्रपती, ५ महिनेे हंगामी राष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २००२)〉१९४८: नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१)〉१९८९: भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म.〉१९४१: जपानी गेम डिझायनर, गेम बॉयचे निर्माते गुंपेई योकोई यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर १९९७)〉१९४०: १००-मीटर स्प्रिंट पाळण्याच्या शर्यतीमध्ये ९.९५ सेकंद वेळेसह तथाकथित 'दहा-सेकंदचा अडथळा' पार करणारे पहिले धावपटू जिम हाइन्स यांचा जन्म〉१९३२: भारतीय लेखक शेखर जोशी यांचा जन्म (मृत्यू : ४ ऑक्टोबर २०२२)〉१९२३: सायंटिफिक अटलांटा कंपनीचे सह-संस्थापक, अमेरिकन उद्योगपती ग्लेन पी. रॉबिन्सन यांचा जन्म (मृत्यू : १६ जानेवारी २०१३)〉१८३९: फंक आणि वॅगनाल्सचे सह-संस्थापक आयझॅक के फंक यांचा जन्म (मृत्यू : ४ एप्रिल १९१२)〉१४२३: अस्तुरिया देशाची राजकुमारी एलेनॉर यांचा जन्म (मृत्यू : २२ ऑगस्ट १४२५)🌹 मृत्यू :- १९००: महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले यांचे निधन.〉१९२३: बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १८८७)〉१९४८: बल्गेरियाचा राजा फर्डिनांड यांचे निधन.〉१९६४: व्हायोलिन वादक श्रीधर पार्सेकर यांचे निधन.〉१९७५: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पेजेट थॉमसन यांचे निधन.〉१९८३: नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ फेलिक्स ब्लॉक यांचे निधन.〉२०००: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमीदल्ला यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२१)〉२००६: टोंगाचा राजा टॉफाहाऊ टुपोऊ यांचे निधन.〉२०२२: भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे महासंचालक - पद्म भूषण बी. बी. लाल यांचे निधन (जन्म: २ मे १९९१)〉२०१९: इटालियन कार्यकर्ता, नॅशनल व्हॅनगार्डचे संस्थापक स्टेफानो देल्ले चिआई यांचे निधन (जन्म: १३ सप्टेंबर १९३६)〉१९७९: अँगोला देशाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो यांचे निधन (जन्म: १७ सप्टेंबर १९२२)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी श्री गोविंदभाई श्रॉफभाग - दुसरा ..... पूर्ण माहिती ऐकण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *PM मोदींच्या पंजाब-हिमाचल दौरा, हेलिकॉप्टरमधून तुटलेले पर्वत, पूल आणि बुडालेली शेती पाहिली; 1 वर्षीय मुलीला मांडीवर घेतले; पीडित कुटुंबांना भेटले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई : महाराष्ट्राचे खासदार सीपी राधाकृष्णन यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड, निवडणूक 152 मतांच्या फरकाने जिंकली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेडचे विमानतळ उद्यापासून पुन्हा सुरू होणार, सर्व विमानसेवा पूर्ववत राहणार; जिल्हाधिकारी कर्डिले यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील कृषी विभागाच्या 13 हजार कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याचा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जळगाव - संत मुक्ताई संस्थान कडून दुर्गाताई मराठे यांना आदिशक्ती नारी सन्मान पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात, आजभारत विरुद्ध यूएई यांच्यात होणार दुसरा सामना, Sony Liv वर रात्री 08 वाजता पाहता येणार सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 ईश्वर येमूल, मा. नगरसेवक, नांदेड👤 संतोष पांडागळे, नांदेड जिल्हाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ 👤 नागनाथ शिंदे, शिक्षक, धर्माबाद 👤 विजय गड्डम👤 प्रवीण भिसे पाटील 👤 साईनाथ लोसरे👤 विश्वबर पुपलवाड, धर्माबाद 👤 प्रसाद पुदेवाड👤 राजेश बाबुराव चिटकुलवार 👤 ज्ञानेश्वर इरलोड 👤 संभाजी साळुंके 👤 रोहित मुडेवार 👤 आकाश गाडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 70*"शब्दांच्या रांगा, पण आवाज नाही**ज्ञानाच्या खजिन्याचा मला अंत नाही.**उघडलं की जग नवं दिसतं**सांग बरं मी कोण आहे?"*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - नळ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचं अज्ञान हे अपराधापासून मुक्त होण्याचं निमित्त होऊ शकत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन कोठे भरविण्यात येत आहे ?२) अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा २०२५ चे जेतेपद कोणी पटकावले ?३) भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी विद्यापीठ उभारल्या जात आहे ?४) 'मौसिनराम' हे सर्वाधिक पर्जन्यासाठी ज्ञात असलेले गाव कोणत्या राज्यात आहे ?५) '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाचे लेखन कोणी केले ? *उत्तरे :-* १) अमरावती २) आर्यना सबालेंका, बेलारूस ( सलग दुसऱ्यांदा ) ३) अमरकंटक, मध्यप्रदेश ४) मेघालय ५) वि. दा. सावरकर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 अश्रू व घाम खारट का लागतात ?📕घाम वा अश्रू खारट लागतात, याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. खूप रडल्यानंतर डोळ्यांतून काही अश्रू अश्रूपिंडातून नाकाच्या पोकळीत व तेथून घशात येतात. खारट चव लागते. घामातील मिठाची कल्पना तुम्हाला उन्हाळ्यांत येईल. उन्हाळ्यांत खूप घाम येतो. घामाने कपडे ओलेचिंब होतात. वाळल्यानंतर कपड्यावर घामाचे क्षारयुक्त डाग पडतात. कधी कपड्यांवर हात फिरवल्यास क्षाराचा थर लागतो.शरीरातील पाणी व क्षार यांचा समतोल राखण्यासाठी घामाचा उपयोग होतो. डोळ्यांतील आवरण, नेत्रपटल हे भाग कोरडे होऊ नयेत; धूळ वगैरे गेल्यास ती वाहून डोळे स्वच्छ व्हावे, यासाठी अश्रू खूप उपयोगी ठरतात. अश्रु व घाम या दोहोंमध्ये सोडियम क्लोराईड हा क्षार असल्याने (मीठ म्हणजे सोडियम क्लोराईडच) ते खारट लागतात. हगवणीवर घरगुती उपाय म्हणून मीठ, साखर व पाणी यांचे द्रावण तयार करून ते पाजायला सांगतात. या द्रावणाची चव अश्रूंच्या इतकी खारट लागावी, असे सांगण्यात येते.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आमुची माळीयाची जात l शेत लावू बागाईत llआम्हा हाती मोट नाडा l पाणी जाते फुलझाडा llशांति शेवंती फुलली l प्रेम जाई जुई व्याली llसांवत्याने केला मळा l विठ्ठल देखियेला डोळा ll ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगले काहीतरी करण्यासाठी मनावर घेतले तर सर्वच काही व्यवस्थितपणे पार पडत असते. त्यासाठी थोडा वेळ काढावा लागतो. आणि त्या वेळेमुळेच आपली ओळख तर होतेच सोबतच ते कार्य करताना मनाला विशेष समाधान मिळते. म्हणून कोणतेही कार्य करताना सर्वजण साथ देतील असेही नाही.त्यातील काहीजण साथ देतील ते हजार लोकांपेक्षा महत्वाचे असतात.बाकींना त्याचे महत्व फारसे कळत नाही. म्हणून वेळेला महत्व देऊन वेळेतच कार्य करण्याचा प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📗 कष्टाची कमाई श्रेष्ठ 📗 ━━━━━━━━━━━━*एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वत:साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक संत भेटले. संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाला, तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे? चोर म्हणाले,'' आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो. तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला,'' आज तुम्ही चोरी करू श्कला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्से करा एक स्वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून म्हणाले,''महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले.**तात्पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/v/16BVNm75X3/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८३९: जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.• १८५०: कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे ३१वे राज्य बनले.• १९३९: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.• १९४५: दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.• १९८५: मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.• १९९०: श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.• १९९१: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.• १९९७: ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.• २००१: व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.• २००९: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्घाटन झाले.• २०१२: भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.• २०१५: एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.• २०१६: उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.• २०२२: उत्तर कोरिया या देशाने नवीन कायदा मंजूर करून औपचारिकपणे स्वतःला "आण्विक राज्य" घोषित केले.🎂 जन्म :- • १८२८: रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९१०)• १८५०: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १८८५)• १८९०: केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९८०)• १९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९७)• १९०४: भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोझ खान यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २००५)• १९०५: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसैन शा यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९८१)• १९०९: अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)• १९४१: अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म.• १९४१: सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते डेनिस रिची यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर २०११)• १९५०: संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म.• १९७४: कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म.• १९४८: पाकिस्तानी चित्रपट अभिनेते रशीद नाझ यांचा जन्म (मृत्यू : १७ जानेवारी २०२२)• १९१०: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा जन्म (मृत्यू : २६ मार्च १९९७)• १९०९: अमेरिकन शिक्षक, पहिल्या कृष्णवर्णीय महिला महाविद्यालयाच्या अध्यक्षा विला बीट्रिस प्लेयर यांचा जन्म (मृत्यू : २९ ऑगस्ट २००३)• ३८४: रोमन सम्राट माननीय यांचा जन्म (मृत्यू : १५ ऑगस्ट ०४२३)🌹 मृत्यू :- • १४३८: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १३९१)• १९४२: स्वातंत्र्यसैनिक शिरीष कुमार यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म: २८ डिसेंबर १९२६)• १९६०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९०)• १९७६: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १८९३)• १९७८: वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८९२)• १९९४: लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.• १९९७: युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.• १९९९: नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन.• २००१: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांची हत्या. (जन्म: २ सप्टेंबर १९५३)• २०१०: समाजवादी कामगारनेते, लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन. (जन्म: ९ मे १९२८)• २०१२: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक व्हर्गिस कुरियन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९२१ – कोहिकोड, केरळ)• २०१२: बार-कोडचे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचे निधन (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)• १९८१: भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचे निधन (जन्म: २१ ऑगस्ट १९०५)• १८९१: फ्रेंच प्रजासत्ताक देशाचे ४थे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी ज्युल्स ग्रेव्ही••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गौरव गाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचीभाग पहिलाक्रमशः ..........! ..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राजस्थानातील 8 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद, पंजाबमधील 2 हजार गावे पाण्याखाली, 296.4 मिमी जास्त पाऊस; हिमाचलमध्ये 824 रस्ते बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानं उपराष्ट्रपती निवडणूक जाहीर झाली, उपराष्ट्रपती पदासाठी मतदान आज सकाळी 10 वाजता सुरु होईल आणि 5 वाजता संपेल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बेळगावचे बासरीवादक पं.राजेंद्र कुलकर्णी यांना भीमसेन जोशी पुरस्कार, 12 ते 14 सप्टेंबरला औंध येथे भीमसेन जोशी संगीत महोत्सव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *हिंगोली बाजार समिती बरखास्त, संचालकांची जिल्हा उपनिबंधकांना दमदाटी, १० जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्र, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे 3 हजार याच महिन्यात जमा होण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्याच्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू, 2023 च्या PSI परीक्षेत राज्यात अव्वल, पण आयुष्याची झुंज ठरली अपयशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जागतिक तिरंदाजीच्या कम्पाउंड स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच सांघिक सुवर्ण पदक जिंकले. दक्षिण कोरियातील ग्वांगजू येथे झालेल्या स्पर्धेत भारताने फ्रान्सवर 235-233 असा निर्णायक विजय मिळवला, प्रथमेश फुगेची तुफान कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना 👤 श्रीकांत पाटील, SBI, धर्माबाद 👤 गणेश कल्याणकर, बिल्डर, नांदेड 👤 पंढरीनाथ डोईफोडे लोणारकर 👤 उमाकांत कोटूरवार, धर्माबाद 👤 मारोती ताकलोर👤 आकाश गाडे, येवती 👤 रमेश पेंडकर 👤 किशन मटकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 69*डोके वळवले की बोलतो**क्षणात थंड, क्षणात गरम होतो**बोलणं मात्र थेंबथेंबचं**नाव ओळखा या मित्राचं.*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - घड्याळ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अभ्यास आणि कष्ट यामुळे असाध्य गोष्टी सहजसाध्य करता येतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकत्याच कोणत्या जगविख्यात आध्यात्मिक गुरूला महाराष्ट्र सरकारकडून 'राज्य अतिथी दर्जा' देण्यात आला ?२) 'भारताचे प्रवेशद्वार' असे कोणत्या स्मारकाला म्हटले जाते ?३) गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक कोणाच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते ?४) सर्वप्रथम अस्तित्वात आलेले भाषिक राज्य कोणते ?५) 'शिक्षणाचा झिरपता सिद्धांत' कोणी मांडला ? *उत्तरे :-* १) संत मोरारीबापू, कथावाचक २) गेटवे ऑफ इंडिया ३) ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी ४) आंध्र प्रदेश ( १ ऑक्टोबर १९५३ ) ५) लॉर्ड मेकॉले*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 शैवाल/शेवाळ (अल्गी) 📙 सर्वात साधा वनस्पतीचा प्रकार म्हणजे शैवाल. मुख्यत: अपुष्प व बीजहीन या प्रकारात ही वनस्पती मोडते. गोड्या वा खाऱ्या पाण्यात वाढणारी ही वनस्पती आहे. जेथे मुबलक पाणी आहे, तेथे शैवाल असणारच. एखादा खडबडीत आधार शोधून या वनस्पतीची वाढ सुरू होते. गोड्या पाण्यातील शैवालाचा रंग हिरवा असतो, तर समुद्र शेवाल लालसर तपकिरी रंगावर असते.हरितद्रव्याचा वापर करून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ही वनस्पती स्वतःचे अन्न बनवते. त्यावरच तिची वाढ व पोषण अवलंबून असल्याने पाण्यात जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो, तेथेवरच शेवाळाची वाढ झालेली दिसून येते. अतिसूक्ष्म सागरी शेवाळाच्या खाद्यावर छोटे मासे वाढतात. प्लांक्टन वनस्पती या नावाने ती ओळखली जाते.साचलेल्या गोड्या पाण्यावर अनेकदा या वनस्पतीचा थर साचलेला आढळून येतो. एकात एक धागे व तंतू गुंतत जाऊन हा सलग थर एखादा गालीचा पसरावा, तसा पसरलेला असतो. विविध तापमानाच्या पाण्यात तगून राहणे हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य मानता येईल. जवळपास शून्याची रेंगाळणारे बर्फाळ पाणी असो किंवा एखाद्या उष्ण झर्यामुळे गरम झालेले पाणी असो, दोन्हींमध्ये शैवाल असणारच. एवढेच काय, पण एखादा डोंगरकड्यावरून वाहणारा प्रवाह असेल, तर त्याच्या संपूर्ण उतारावरही ही वनस्पती आढळते.साऱ्या जगातील विविध समुद्रांतील समुद्रशैवालाचे ७००० विविध प्रकार आजवर सापडले आहेत. पाण्याचे व शैवालाचे अतूट नाते आहे, असे समजावयास हरकत नाही.निळे व हरित शैवाल पृथ्वीतलावरील अगदी पुरातन स्वरूपाचे सजीव अवशेष मानले जातात. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी सापडलेल्या अश्मीभूत अवशेषात शैवाल सापडले असून त्याआधीचे सजीव आज तरी ज्ञात नाहीत.पृथ्वीच्या अगदी सुरुवातीच्या काळाकडे वळले तर पाण्यात सजीवांची सुरुवात झाली. त्यांतील पाण्याबाहेर पडलेली पहिली वनस्पती म्हणजे शेवाळे. पाण्यातील शेवाळाची एक जात म्हणजे प्लांक्टन. जमिनीवर आली की तिला शेवाळे वा मॉस म्हणतात. अशी ही अगदी पुरातन पण प्राथमिक स्वरूपाची वनस्पती बुरशीपेक्षा वेगळी असते. सहसा शेवाळाचे एकच रोप सापडणार नाही; कारण एकाच वेळी हवेतून, पाण्यातून, वाऱ्याद्वारे पसरलेल्या असंख्य स्पोअर्सद्वारे ही वनस्पती अन्य ठिकाणी पसरते व रुजते. त्यामुळे एका जागी पडलेली डझनावारी स्पोअर्स पडून तशीच ओलाव्याची वाट पाहत राहतात. जेव्हा पाऊस, ओल, पाण्याचा पुरेसा पुरवठा मिळेल, तेव्हा ती लगेच रुजतात. त्यांची मुळे थोडय़ाशाही खडबडीत भागात झटकन पकड घेतात. खरे म्हणजे मुळे म्हणण्यापेक्षा त्यांच्या केसाइतक्या बारीक केशवाहिन्या खडबडीत भागाच्या अगदी छोटय़ाशा भोकातही पकड मिळवतात.शेवाळाची वाढ फार झपाट्याने होते. आठवड्याभरापूर्वी स्वच्छ दिसणारा एखादा खडक पावसाळय़ात बघताबघता हिरवट दिसू लागतो. महिन्याभराने त्याच्यावरचा बोटभर जाडीचा हिरवागार गालीचा मन मोहून टाकतो. पावसाळा संपता संपता त्यालाच छोटे छोटे दांडे येऊन त्याच्या टोकाला असलेल्या पिशवीतून पुन्हा स्पोअर्स बाहेर पडतात. काही वेळा पावसाचे थेंब या पिशव्या उघडण्याचे काम करतात. आता मूळ वनस्पती वाळून गेली व ती वाळल्यामुळे करड्या रंगाचे तुकडे पडले, तरी पुढच्या पुनरुत्पादनाची सोय झालेली असते.पर्जन्यवनांमध्ये शेवाळे सर्वत्र आढळते. दाटच्या दाट थर असलेले शेवाळे हे झाडांवरही खूप उंचापर्यंत पसरलेले असते. वाळलेले ओंडके तर शेवाळलेलेच असतात. शेवाळ्यावरून पाय घसरून आपटी खाल्ल्याची आठवण नसलेले मूल क्वचितच आढळते, नाहीत का ?‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समयासी सादर व्हावे l देव ठेविले तैसे राहावे llकोणे दिवशी बसून हत्तीवर lकोणे दिवशी पालखी सुभेदार lकोणे दिवशी पायांचा चाकर l चालून जावे llकोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा lकोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा lकोणे दिवशी सावत्याचा बापा l दर्शन द्यावे ll - सावता माळी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात जर सर्वजण सुखी असते तर दु:ख,वेदना, पिडीत, अडीअडचणी दिसले नसते.माणसाचे जीवन हे सुख, दु:खाने भरलेले आहे. म्हणून कोणी दु:खात असेल तर त्यांच्याकडे बघून पाठ फिरवू नये.व कोणी सुखात असतील तर त्यांनी अती माजू नये.परिस्थिती बघून त्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करावा. व एकमेकांना साथ देऊन या मानवी जीवनाचे सार्थक करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजा जनक आणि ऋषि अष्टावक्र*राजा जनक राजा असूनही त्यांना राज वैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहत. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे. एकदा ते नदी काठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्याआवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंचआवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवात्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’*तात्पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 सप्टेंबर 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~खालील link वर क्लिक करून जरूर ऐका क्षमावाणी दिवस https://drive.google.com/file/d/1JTesGDuSc9pWkiEgaPM-Wv9ArFYBtgQD/view?usp=drivesdk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना - • २०२२: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा २८ फूट उंच पुतळा इंडिया गेट, दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण केला.• २००१: लेग स्पिनर सुभाष गुप्ते व कर्णधार मन्सूर अली खान (टायगर) पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड.• २०००: दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सिगारेट, तंबाखू आणि मद्याच्या जाहिरातींवर बंदी लागू करणारा कायदा अस्तित्वात.• १९९१: मॅसेडोनिया युगोस्लाव्हियापासून स्वतंत्र झाले.• १९६६: प्रसिद्ध टीव्ही मालिका स्टार ट्रेकचे प्रसारण सुरू झाले.• १९५४: साऊथ-ईस्ट आशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना झाली.• १९४४: दुसऱ्या महायुद्धात लंडनवर पहिल्यांदा V-2 बॉम्बने हल्ला.• १९००: अमेरिकेतील गॅल्व्हेस्टनमध्ये आलेल्या हरिकेनमुळे सुमारे ८,००० लोकांचा मृत्यू.• १८५७: रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांचे साताऱ्याच्या गेंडा माळावर फाशी 🎂 जन्म :• १९३३: आशा भोसले – सुप्रसिद्ध पार्श्वगायिका; पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त.• १९२६: भूपेन हजारिका – भारतीय संगीतकार व गायक; भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त.• १९३८: केनिची होरी – पहिला जपानी यॉट्समन ज्याने पॅसिफिक महासागर एकट्याने गाठला, तसेच वयाच्या ८३व्या वर्षी ते करताना सर्वात ज्येष्ठ.• १९१८: डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन – ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ; नोबेल पुरस्कारप्राप्त.• १९०१: हेन्ड्रिक व्हेरवोर्ड – दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान.• १८८७: स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू.• १८४८: व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ.• १८४६: पॉल चेटर – भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी 🌹 निधन:• ७०१: पोप सर्गिअस प्रथम यांचे निधन.• १९६०: फिरोझ गांधी (इंदिरा गांधी यांचे पती) यांचे निधन.• १९९१: वामन कांत – भारतीय कवी यांचे निधन.• १९९७: कमला सोहोनी – पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ यांचे निधन.• २०१०: मुरली – तामिळ अभिनेता यांचे निधन.• २०२२: कमल नारायण सिंग – भारताचे २२वे सरन्यायाधीश यांचे निधन.• २०२२: एलिझाबेथ द्वितीय – इंग्लंडची राणी यांचे निधन.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*08 सप्टेंबर - क्षमावाणी दिवस*क्षमा मागणे व क्षमा करणे दोन्ही गोष्टी खूप महत्वाचे आहे. याविषयी audio जरूर ऐका ..... पूर्ण माहिती ऐकण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण देताना ओबीसींना कोणताही धक्का नाही, तुम्ही मागत रहा, आम्ही शक्य तेवढे देत राहू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आणि ईद मेळावा एकत्र येऊन कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ नये यासाठी मुंबईत 5 सप्टेंबर ऐवजी आज 8 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा; 200 टक्के पगारवाढीसह वेतन होणार 90 हजार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ढोल- ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि भक्तांचा उत्साह; मुंबई-पुण्यात जल्लोषात गणरायाला निरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निवडणूक आयोग देशभरात मतदार पडताळणी करणार, 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत बैठक; वर्षाच्या अखेरीस सुरू होऊ शकते प्रक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अखेर दीड वर्षानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी, हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांचा पुढाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बेलारूसची 27 वर्षीय आर्यना सबालेंका हिने अमेरिकन खेळाडू अमांडा अनिसिमोवा हिला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 एल. एन. गोडबोले, गटशिक्षणाधिकारी, अर्धापूर 👤 मधुकर गिरी 👤 प्रशांत चौधरी 👤 कृष्णा हंबर्डे 👤 बालाजी वारले👤 योगेश जंगले 👤 शंकर सारगोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 68*पाय आहेत पण चालू शकत नाही**पोट आहे पण खाऊ शकत नाही**झोपल्यासारखा दिसतो पण घराला उठवून ठेवतो…*ओळखा पाहू मी कोण? 🤔*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - वेळ time••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो तेव्हा अभिमानही त्याच्यापुढे नतमस्तक होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस २०२५ ची थीम काय आहे ?३) जागतिक साक्षरता दिनाचे ब्रीदवाक्य काय आहे ?४) किमान किती वय असलेली व्यक्ती विधानसभेसाठी मतदान करू शकते ?५) खेडेगावाचे प्रथम नागरिक कोणाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) ८ सप्टेंबर २) डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे ३) मन सक्षम करा, जीवन बदला: जागतिक साक्षरता दिन साजरा करा! ४) १८ वर्षे ५) सरपंच*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📕 त्से त्से माशी म्हणजे काय ? 📕तुम्ही म्हणाल काय बुवा हे नाव! त्से त्से माशी ही घरात नेहमी दिसणाऱ्या माशीसारखीच एक प्रकारची माशी आहे. त्से त्से माशी व घरातील माशी ह्यांच्यात बरेच साम्य आहे. त्से त्से माशी अर्धा इंच लांब असते व तिचा रंग पिवळसर किंवा गडद तपकिरी असतो. कात्रीच्या पात्यांसारखे पंख असलेल्या या माशीची सोंड खूप तीक्ष्ण व मजबूत असते. या सोंडेनेच ही माशी चावते व त्वचेला छिद्र पाडून रक्त प्राशन करते. आपल्या सुदैवाने ही खतरनाक माशी आफ्रिका खंडात आढळते. आपल्याकडे ती दिसून येत नाही. त्से त्से माशी सुमारे १०० दिवस जगते. ती अंडी न घालता सरळ अळ्यांनाच जन्म देते. त्से त्से माशा माणसांना, पक्ष्यांना किंवा प्राण्यांनाही चावतात. या माशा प्रामुख्याने दिवसाच चावे घेतात. या माशांमुळे 'स्लिपींग सिकनेस' ह्या रोगाचा प्रसार होतो. 'ट्रिपॅनोसोमा ब्रूसी' नावाचे या रोगाचे जंतू त्से से माशीमुळे निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. अशा व्यक्तीला सुरुवातीला ताप येतो. तापासोबत शरीरातील लसिकाग्रंथी मोठ्या होतात, सूजतात. कालांतराने मेंदूवर परिणाम होतो. हा रोग झालेली व्यक्ती अशक्त होत जाते व वर्ष-दीड वर्षात मरण पावते. ह्या गंभीर रोगाचे त्यामुळेच दूरगामी, सामाजिक व आर्थिक परिणाम होतात. " चेहेऱ्यावरची माशीदेखील उडत नाही!" असे आपण गंमतीने म्हणतो. पण जर देश आफ्रिकेतला असेल आणि माशी 'त्से त्से' असेल तर मात्र खैर नाही. कारण अशी माशी आपल्या प्राणावरच बेतू शकते. त्से त्से माशा राहतात ती झाडेझुडपे नष्ट करून व डी.डी. टी., डायएल्ड्रीनसारख्या कीटकनाशकांचा वापर करून या माशीचा बीमोड करता येतो.डॉ. अंजली दिक्षित व डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाबाई माझी ॥१॥लसुण-मिरची-कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरीं ॥२॥ऊस-गाजर-रातळू । अवघा झालासें गोपाळू ॥३॥मोट-नाडा-विहींर-दोरी । अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥सावता ह्मणें केला मळा । विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥ - सावता माळी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घरातील भांडं व्यवस्थितपणे ठेवल्यावर त्याचा आवाज फक्त, घरातच राहत असतो. पण, त्याच तोडांतून निघणाऱ्या शब्दरुपी भांड्याचा आवाज जर जास्तच झाला तर मात्र त्याचा आवाज कोसोदूर जात असतो आणि नंतर नुकसान शेवटी आपलेच होण्याची शक्यता असते.म्हणून बोलताना जरा जिभेवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृतघ्नता एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे. अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला. रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला, ‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 सप्टेंबर 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - गणेश विसर्जन करताना एक संकल्प करू या .......http://nasayeotikar.blogspot.com/2025/09/ganpati-bappa-morya.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.• १८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.• १९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.• १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.• १९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.• १९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.• १९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.• १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.• १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.• २०२२: कोविड-१९ महामारी - भारताने कोविड-१९ अनुनासिक (Nasal Vaccine) लस मंजूर केली आणि चीननंतर असे करणारा दुसरा देश बनला.• २०२२: लिझ ट्रस - युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान बनल्या.🎂 जन्म :- • १७६६: इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १८४४)• १८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)• १८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.• १९०१: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९९७)• १९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२)• १९२३: युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.• १९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००४)• १९५७: पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.• १९६८: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर यांचा जन्म.• १९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म.• १९१५: बव्हेरियन लेफ्टनंट आणि राजकारणी, बव्हेरिया देशाचे मंत्री अध्यक्ष फ्रांझ जोसेफ स्ट्रॉस यांचा जन्म (मृत्यू : ३ ऑक्टोबर १९८८)🌹 मृत्यू :-• १९३८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.• १९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३)• १९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन.• १९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९१६)• २००७: इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.• २०२२: भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार अरविंद गिरी यांचे निधन (जन्म: ३० जून १९५८)• २०२२: भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार उमेश कट्टी यांचे निधन (जन्म: १४ मार्च १९६१)• २०१९: झिम्बाब्वे देशाचे २रे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांचे निधन (जन्म: २१ फेब्रुवारी १९२४)• १९७९: ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष पी. के. मुकिया तेवर यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १९२३)• १९७८: ऍडिडासचे संस्थापक अडॉल्फ डॅस्लर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकल्प - गेली अकरा दिवस गणपती बाप्पाच्या सहवासात दिवस कसे आनंदात गेले आहेत. पण आपल्या या सामाजिक कार्यातून काही विधायक काम करता आले असते .....! याचा विचार देखील केला नाही. म्हणून एक संकल्प करू या.... मंडळाच्या माध्यमातून एक तरी विधायक कार्य करू या......गणपती बाप्पा मोरया ............ पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील 6 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान; शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल -राष्ट्रपती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अनंत चतुर्दशी - राज्यभरात गणेश विसर्जनाची लगबग, मुंबईत 18 हजार पोलीस, 10 हजार कॅमेरे, ड्रोनद्वारे नजर अन् पहिल्यांदाचा AI चा वापर; गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोलापुरातील महिला IPS अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले, बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी मी कटिबद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, CCMP कोर्स केलेल्या डॉक्टरांची MMC मध्ये नोंद होणार; सरकारच्या निर्णयाविरुद्ध IMA ची याचिका न्यायालयाने फेटाळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे टेस्ला मॉडेल वाय कारचे बनले पहिले मालक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून समितीची स्थापना, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे समितीच्या अध्यक्षपदी तर डॉ. सदानंद मोरे, वामन केंद्रे यांच्यासह एकूण सात सदस्यांचा समितीत समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाचा महिला एकदिवसीय विश्वचषक संघ जाहीर, एलिसा हिली संघाचे नेतृत्व करणार; स्पर्धा 30 सप्टेंबरपासून सुरू होईल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठाणेदार, शिक्षक, देगलूर 👤 रितेश पोकलवार 👤 विकास डुमणे👤 अनिल सोनकांबळे 👤 आनंद गायकवाड 👤 सचिन पाटील 👤 जयेश वाणी 👤 विठ्ठल तुकडेकर, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 67*हात नाही, पाय नाही तरीही मी रोज धावतो.**थांबायला नाव नाही, सतत पुढेच सरकतो.**सांगा पाहू कोण आहे मी ? 🤔*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - तारा star••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे." *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'आशियाचा नोबेल पुरस्कार' असे कोणत्या पुरस्काराला म्हटले जाते ?२) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?३) संविधानानुसार केंद्राचे घटनात्मक प्रमुख कोण ?४) 'हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) भारतामध्ये चहाची लागवड सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये झाली ? *उत्तरे :-* १) रॅमन मॅगसेसे पुरस्कार २) उर्जित पटेल, आरबीआयचे माजी गव्हर्नर ३) राष्ट्रपती ४) आसेतुहिमालय ५) आसाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अष्टविनायकांपैकी सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर गणपती*थोडक्यात माहिती :स्थान – ओझर, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र.नाव – श्री विघ्नेश्वर गणपती.• कथा –महादैत्य विघ्नासुराने सर्व जगात विघ्न निर्माण केले. तेव्हा गणपतीने त्याला पराभूत करून "विघ्न" ही शक्ती आपल्या अधीन केली. म्हणून येथे गणपतीला विघ्नेश्वर म्हटले जाते.• मंदिर वैशिष्ट्ये –हे मंदिर अत्यंत सुंदर व सुसज्ज आहे. सोन्याचा कळस, दीपमाळा व भव्य सभामंडप आहेत. मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे.• मूर्ती स्वरूप –गणपतीचा सोंड डावीकडे वळलेला आहे. रत्नजडित डोळे व नाभीवर हिरेजडित दागिना आहे.👉 अष्टविनायक यात्रेत लेण्याद्रीचा गिरिजात्मक पाहिल्यानंतर पुढचा सातवा गणपती ओझरचा विघ्नेश्वर असाच मानला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळावाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||सिद्धी विनायक तू हेरंबा, मंगल दायक तू आरंभचिंतामणी तू जय सुख दाता, विषाल देही वैराग्याच्यारंग तुझा सोवळा …… || १ ||पशाकुंश करी विघ्नहरया, उभय करावी देशी अभयाअन्न ब्रम्ह परी मोदक माया, तुझ्या कृपेने मुका बोलतोचालतसे पांगळा ….. || २ ||गजमस्तक तू असीम बुद्धी, रिद्धी सिद्धीची समृद्धीसाहित्याची अमृत सिद्धी, प्रथम पाठीवर तुझा गणेशाॐ कार गिरविला …. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांचे विचार सकारात्मक असतात अशी माणसे त्याच सकारात्मक विचारांना आत्मसात करून नित्यनेमाने कार्य करत असतात. कारण त्यांना वेळेचे भान असते सोबतच आपण इतरांसाठी काय केले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा विचारी माणसांना कशाचीही अपेक्षा नसते किंवा कोण काय म्हणतील याकडे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. तीच माणसे अभिमानाचे दुसरे नाव असतात. म्हणून जे कोणी चांगले कार्य करत असतील त्यांचे गुणगान करता येत नसेल तर त्यांना नाव ठेवून स्वतः च्या नावाची प्रसिद्धी करू नये. माणसाचे जीवन एकदाच मिळते त्या मानवी जीवनाचे महत्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *📗वक्ता आणि श्रोते📗*━━━━━━━━━━━━━━━━*एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले. वक्ता म्हणाला, एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्स इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्याने कशी काय नदी पार केली. त्या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्त्याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्यात ताकत होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्याचे कारण काय. यावर वक्ता म्हणाला,'' ज्या मूर्खाना महत्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्ही या महत्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल'' वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.**तात्पर्य :- काहीवेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरविण्यासाठी युक्तीप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 सप्टेंबर 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - शिक्षक दिन विशेष https://nasayeotikar.blogspot.com/2025/09/teachers-day-special.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- • १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.• १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.• १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.• १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.• १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.• १९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.• २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.• २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.🎂 जन्म :-• १२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी • १८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी • १९०१: जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर • १९०५: मिनॉक्स चे शोधक वॉल्टर झाप • १९१३: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर • १९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला • १९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा • १९४१: केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे • १९५२: अभिनेता ऋषी कपूर• १९६२: यष्टीरक्षक किरण मोरे • १९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव • १९७१: दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूसनर यांचा जन्म.🌹 मृत्यू :- • १९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती • २०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री• २०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज • २०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी • २०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा • २०२२: भारतीय व्यापारी, उद्योगपती सायरस पालोनजी मिस्त्री • २०२२: भारतीय रंगमंच अभिनेते रामचंद्रन मोकेरी • २०२२: भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार राम नरेश रावत••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 05 सप्टेंबर संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने काही खास कथा, लेख, कविता, ई बुक आणि भाषण वाचण्यासाठी वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पाक-अफगाण-बांगलादेशातून 2024 पर्यंत आलेले अल्पसंख्याक भारतात राहू शकतील, यापूर्वी 2014 पर्यंत आलेल्यांना परवानगी होती, CAA अंतर्गत केंद्राचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठा आरक्षणाचा निर्णय होताच ओबीसींसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मनोज जरांगेंची प्रकृती स्थिर, पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणार; उपोषण सोडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गृह विभागात खात्यांतर्गत PSI होण्याचा मार्ग मोकळा, फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लंडनमध्ये मराठी भाषिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र उभारण्याचा निर्णय - उदय सामंत यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मेट्रो प्रकल्प, लोकल ट्रेन, विमानतळ विकासाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 7 विकेटने हरविले, एडन मार्करमचा नवा विक्रम, 23 चेंडूत केले अर्धशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सायारेड्डी सामोड, मा. शिक्षक, शारदा विद्यालय, धानोरा बु. ता. उमरी जि. नांदेड 👤 संगमेश्वर नळगिरे, सहशिक्षक, नांदेड 👤 प्रा. मुकेश धर्मले, नांदेड 👤 सुनील अस्वले, पदवीधर शिक्षक, कोल्हापूर 👤 संतोष पेंडकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 विशाल गंगुलवार 👤 मुकेश पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 66*लुक लुक करतो रात्रीला**गायब होतो दिवसाला**लाखो मैलांचा माझा प्रवास**निर्माण करतो स्वतः प्रकाश*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बी / बियाणे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भाषा ही मनुष्याच्या मनोवृत्तीचा व हृदयवृतीचा उदगार होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ६७ वा रॅमन मॅगसेसे पुरस्काराने भारतातील कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात येणार आहे ?२) SCO ची बैठक नुकतीच कोणत्या देशात झाली ?३) आशिया खंडाचा सर्वोच्च सन्मान कोणता ?४) 'हिंडून करायचा पहारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) २०२१ मध्ये केंद्र सरकारने 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार' याचे नामकरण कोणत्या नावाने केले ? *उत्तरे :-* १) एज्युकेट गर्ल्स, स्वयंसेवी संस्था, भारत २) तियानजिन, चीन ३) रॅमन मॅगसेसे पुरस्कार ४) गस्त ५) मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेण्याद्री गणपती ज्यांना 'गिरिजात्मज' गणपती असेही म्हणतात, हे अष्टविनायकांपैकी एक आहेत आणि ते महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ डोंगरावर वसलेल्या एका लेण्यांमध्ये कोरलेले आहेत. या मंदिरात, मध्ययुगीन काळात दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीमध्ये गणपतीची मूर्ती कोरण्यात आली होती. हा गणपती गिरिजात्मज (गिरीजाचा आत्माज) म्हणून ओळखला जातो, कारण तो पर्वतावर (लेण्यांमध्ये) जन्मलेला आहे, असे मानले जाते. • लेण्याद्री गणपतीची वैशिष्ट्ये :लेण्याद्री गणपती हा महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असून, त्यांचे दर्शन घेणे हे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. हे गणपती मंदिर एका डोंगरामध्ये कोरलेल्या लेण्यांमध्ये आहे. लेण्यांमध्ये एक गणपती कोरलेला असल्यामुळे या स्थळाला लेण्याद्री असे नाव पडले. 'गिरिजात्मज' या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे, ज्याचा अर्थ "पर्वतावर जन्मलेला" किंवा "गिरीजाचा पुत्र" असा होतो. या मंदिरातील मूर्ती मध्ययुगातील १७व्या शतकात कोरलेली असून, दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीत गणपतीचा आकार देण्यात आला आहे. अष्टविनायकांमधील सर्व देवतांप्रमाणेच लेण्याद्री गणपतीसुद्धा जागृत मानले जातात, म्हणजेच ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *श्री गणेश गाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सभा रंगणी गण-गौवरी चा |नाचत नाचत आला,आला हो वरद विनायक आला || धृ ||प्रथम नमोया विघ्नराया |मंगल मूर्ती या यश द्याया |कार्यारंभी वंदू कृपाळा || १ ||सकल गुणांचा शास्त्र कलांचा |खेळ मांडीला शुभशकूलांचा |श्रुत वर्ग हा तल्लीन झाला || २ ||तू सुखकर्ता – तू दुखहर्ता |तूच करता आणि करवितामोरया मोरया मंगलमूर्ती मोरयामोरया मोरया गणपती बाप्पा मोरयामोरया मोरया मयुरेश्वर मोरयामोरया मोरया भालचंद्र मोरयामोरया मोरया एकदंत मोरयामोरया मोरया गजानन मोरयामोरया मोरया बल्लाळेश्वर मोरयामोरया मोरया वरदविनायक मोरयामोरया मोरया चिंतामणी मोरयामोरया मोरया गिरिजात्मज मोरयामोरया मोरया विघ्नेश्वर मोरयामोरया मोरया अष्टविनायक मोरयामोरया मोरया लंबोदर मोरयामोरया मोरया महागणपती मोरयामोरया मोरया सिद्धिविनायक मोरयामोरया मोरया वक्रतुंड मोरया || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीची व त्याच्या मागे निंदा करण्याची आपल्यात आवड असेल तर एखाद्या गुणवान व्यक्तीची त्याच्यासमोरच स्तुती करण्याची आवड ठेवावी. जर अशी स्तुती करण्याची वारंवार आपल्यात आवड निर्माण झाली तर आपले मान ही वाढेल व एक चांगली व्यक्ती म्हणून आपल्याकडे बघितले जाईल. या प्रकारचे मान कमविण्यासाठी आपल्यातही तसे गुण असावे लागते. तेव्हाच असे विचार आपल्या मनात येतात. कारण निंदा ही कधीही मागे केली जाते. अन् स्तुती समोरच केली जाते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मातेचा उपदेश**एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.**तात्पर्य :- जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 सप्टेंबर 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16JdEBrPR6/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :-• १७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.• १९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली.• १९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.• १९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले.• २०२२: आर्टेमिस १ रॉकेट - इंधन गळतीमुळे दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने नासाने आर्टेमिस १ रॉकेटचे प्रक्षेपण दुसऱ्यांदा स्थगित केले.🎂 जन्म :- • १८५५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुंद्री • १८६९: सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल • १८७५: पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक फर्डिनांड पोर्श्या• १९०५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ कार्ल डेव्हिड अँडरसन• १९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज • १९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल • १९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे• १९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार • १९३१: नाटककार श्याम फडके• १९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी• १९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा• १९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता • १९६५: अमेरिकन अभिनेता चार्ली शीन• १९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई • १९७४: भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी • १९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय • १९४८: झांबिया देशाचे ३रे राष्ट्रपती, वकील आणि राजकारणी लेवी मवानवासा • १९४२: भारतीय अभिनेते निपॉन गोस्वामी • १९३५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी • १९२८: लक्झेंबर्ग देशाचे २०वे पंतप्रधान, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी गेस्टन थॉर्न• १७२८: इंग्लिश व्यापारी आणि अभियंते, बोल्टन आणि वॅटचे सह-संस्थापक मॅथ्यू बोल्टन 🌹 मृत्यू :- १६५८: इंग्लंडचा राज्यकर्ता ऑलिव्हर क्रॉमवेल • १९४८: चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड बेनेस • १९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर • १९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे • १९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद • १९९१: अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक फ्रँक काप्रा • २०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर • २०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन • २००७: अमेरिकन वैमानिक, ग्लोबल फायर या फुग्यातून पॅसिफिक महासागर एकट्याने उड्डाण करून न थांबता ओलांडणारे पहिले व्यक्ती स्टीव्ह फॉसेट • २००५: अमेरिकन वकील आणि कायदेतज्ज्ञ, अमेरिका देशाचे १६वे मुख्य न्यायाधीश विल्यम रेहनक्विस्ट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फुकट वाचण्याची वृत्ती......*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षण : 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यावर पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांनी सोडलं उपोषण, हैदराबाद गॅझेटचा 'शासन निर्णय' जसाच्या तसा निर्गमित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहारमधील लाखो जीविका दीदींना पंतप्रधान मोदींची मोठी भेट, व्हर्च्युअल माध्यमातून सहकारी संस्थेचा शुभारंभ, 105 कोटी रुपये हस्तांतरित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अहिल्यानगर - विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करून भारताला आत्मनिर्भर बनवावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वसईतील धोकादायक जीर्ण इमारती पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गणरायाच्या निरोपावेळी गडचिरोली, चंद्रपूर, कोकण, पुणे, सातारा, सोलापूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *T-20 विश्वचषका आधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने जाहीर केली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशीद खान T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवकांता व्ही. बिज्जेवार, सिडको, नांदेड 👤 महेंद्र सोनेवणे, शिक्षक व्ही साहित्यिक, गोंदिया 👤 प्रदीप पंदीलवाड👤 आशिष हातोडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 65*एक खोली आहे, ज्यात न खिडकी, न दरवाजा. तरीही मी बाहेर पडते, मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - स्पंज ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मातृभूमीशी एकनिष्ठ राहणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) SCO चा विस्तारित रूप काय आहे ?२) SCO ची स्थापना केव्हा झाली ?३) SCO या संघटनेचा भारत कोणत्या वर्षी सदस्य झाला ?४) SCO या संघटनेत सध्या किती सदस्य देश आहेत ?५) SCO चे मुख्यालय कोठे आहे ? *उत्तरे :-* १) Shanghai Cooperation Organisation २) १५ जून २००१ ३) जून २०१७ ४) १० देश ५) बीजिंग, चीन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛕 श्री चिंतामणी गणपती, थेऊरस्थान : पुणे जिल्हा, हवेली तालुका, थेऊर गाव (पुणे शहरापासून साधारण २५ किमी अंतरावर).अष्टविनायक यात्रेत थेऊरचा श्री चिंतामणी गणपती पाचवे गणपतीस्थान मानले जाते.📖 पौराणिक कथापूर्वी येथे ऋषी कपिलांचा आश्रम होता. त्यांच्याकडे चिंतामणी नावाचा अद्भुत मणि होता. त्याच्या तेजाने सर्व इच्छा पूर्ण होत. राजा गणराज कपिल ऋषींकडे आला व मणिच्या प्रभावाने सर्व ऐश्वर्य उपभोगला. लोभामुळे त्याने तो मणि कपिल ऋषींकडून हिसकावून घेतला. कपिल ऋषींनी श्री गणेशाची उपासना केली. गणपतीने गणराजाचा पराभव करून मणि ऋषींना परत दिला. पण ऋषींना त्याच्या शक्तीचा मोह वाटू नये म्हणून गणपतीने तो मणि आपल्या कंठात (गलेमध्ये) ठेवून घेतला. तेव्हापासून गणपतीला श्री चिंतामणी गणपती म्हणू लागले.🌸 मंदिराची वैशिष्ट्येमंदिर कृष्णा, मूळा व म्हाळसाखडी या नद्यांच्या संगमाजवळ आहे. मूर्ती सुमुखी व उजव्या सोंडेची आहे. मूर्तीला रत्नजडित डोळे आहेत. गणपतीसमोर मोरेश्वर महाराजांच्या मठाचे छत्रछाया स्वरूप जाणवते. पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. येथे आलेल्या भक्तांची संकटे, चिंता दूर होतात, म्हणून नाव "चिंतामणी".🙏 श्रद्धा आणि महत्त्वयेथे येऊन भक्त आपली चिंता, दुःख, संकटे दूर करण्यासाठी प्रार्थना करतात. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव येथे विशेष मोठ्या थाटामाटात साजरा होतो. अष्टविनायक यात्रा करणाऱ्यांसाठी हे स्थान अत्यंत पवित्र व आवश्यक आहे.👉 थोडक्यात : थेऊरचा श्री चिंतामणी गणपती हा चिंता व संकटे दूर करणारा, इच्छा पूर्ण करणारा अष्टविनायकांतील पाचवा गणपती आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळावाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||सिद्धी विनायक तू हेरंबा, मंगल दायक तू आरंभचिंतामणी तू जय सुख दाता, विषाल देही वैराग्याच्यारंग तुझा सोवळा …… || १ ||पशाकुंश करी विघ्नहरया, उभय करावी देशी अभयाअन्न ब्रम्ह परी मोदक माया, तुझ्या कृपेने मुका बोलतोचालतसे पांगळा ….. || २ ||गजमस्तक तू असीम बुद्धी, रिद्धी सिद्धीची समृद्धीसाहित्याची अमृत सिद्धी, प्रथम पाठीवर तुझा गणेशाॐ कार गिरविला …. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हावं असं नेहमीच प्रत्येकाला वाटत असते.पण, सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडून येत नसतात.अशा वेळी आपल्याला दु:ख होत असते. पण,काही गोष्टी घडायच्या असतात त्याविषयी आपल्याला कळत नाही व ज्या विषयी आपण कधी विचार केला नसतो अचानक काही गोष्टी घडून येतात म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मताप्रमाणेच घडून येईलच असेही नाही त्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार*एका गावात एक मूर्तिकार राहत होता. तो देव देवतांच्या सुंदर मूर्ती घडवत असे. एकदा त्याने देवतेची अतिशय सुंदर मूर्ती घडवली. ती मूर्ती त्याला गि हाईकाला पोचती करायची होती. त्यासाठी त्याने एक गाढव भाड्याने घेतले. ती मूर्ती गाढवाच्या पाठीवर लादली. गाढव रस्त्याने निघाले. ती सुंदर मूर्ती पाहून अनेक माणसे वाटेत थांबत होती. मुर्तीची स्तुती करत होती. काही माणसे वाकून त्या मूर्तीला नमस्कारही करत होती.त्या मुर्ख गाढवाला वाटले की, लोक आपलीच स्तुती करत आहेत. आपल्यालाच नमस्कार करत आहेत. म्हणून गाढव मोठ्या ऐटीत रस्त्याच्या मधोमध थांबले आणि मोठयाने ओरडू लागले. त्याच्या मालकाने त्याला चूचकारुन शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर मालकाने त्याला काठीचा जोरदार तडाखा हाणला. त्या तडाख्याने गाढवाचा खोटा गर्व गळून पडला. ते ताळयावर आले आणि निमुटपणे पुढे चालू लागले. ✍ *तात्पर्य*✍*"शहाण्याला शब्दांचा मार आणि मूर्खाला काठीचा मार"*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 सप्टेंबर 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16dfbAeQDr/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚩 महत्वाच्या घटना :- ● १९९९ : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.● १९४६ : भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.● १९२० : कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.● १९१६ : पाटणा उच्च न्यायालयाची स्थापना🎂 जन्म :-◆ १९४१ : साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ चित्रपट अभिनेत्री◆ १८८६ : प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे, साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक. ◆ १८७७ : फ्रेडरिक सॉडी, नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ 🌹 मृत्यू / ● २०११ : संगीतकार श्रीनिवास खळे● २००९ : आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन ● १९९९ : डी. डी. रेगे, विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रण चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.● १९९० : नरहर शेषराव पोहनेरकर, निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता लेखक ● १९७६ : विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर, मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे. ● १९६० : डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर, वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’(MACS)या संस्थेचे संचालक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागरूक पालक .......!*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठा आरक्षणावर वर्षा निवास स्थानी मुख्यमंत्र्याची उच्चस्तरीय बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सेवानिवृत्तीला पाच वर्षे शिल्लक असणाऱ्या शिक्षकांना सुट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अफगाणिस्तानमध्ये भीषण भूकंप, 800 हुन अधिक लोकांचा मृत्यू, उत्तर भारतात देखील जाणवले धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा दुसरा टप्पा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिहार - मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही, आयोगाने म्हटले-, 1 सप्टेंबरनंतर आलेल्या हरकतींवरही विचार करू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 51.50 रुपयांची केली कपात, सलग तिसऱ्यांदा व्यावसायिक सिलेंडर झाले स्वस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Women's World Cup 2025: महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी बक्षीस रकमेची घोषणा; 2022 च्या तुलनेत बक्षीस रकमेत चार पट वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनुजा देशमुख, साहित्यिक, नाशिक 👤 किशोर तळोकार, शिक्षक तथा साहित्यिक, अमरावती 👤 शरद शेलकांडे, पुणे 👤 प्रवीण इंगळे 👤 रवी भलगे 👤 हणमंत भोसके *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 64*माझ्या अंगात छिद्रं हजार, तरी मी पाणी धरून ठेवतो. दाबलं कुणी मला की मी गळतो, सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - लाईट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सावधपण, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन आणि दृढ विश्वास, निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण ?२) मोबाईलच्या संदर्भात GB म्हणजे काय ?३) 'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण ?४) 'हरिणासारखे डोळे असणारी' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) राष्ट्रपती २) Giga Byte ३) साने गुरुजी ४) मृगाक्षी, मृगनयना, कुरंगनयना, हरिणाक्षी ५) छावा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *महाडचा वरद विनायक*• स्थान : वरदविनायक मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड (कोळवण) गावाजवळ आहे. अष्टविनायक गणपतींपैकी चौथा गणपती महाडचा वरद विनायक आहे.• इतिहास : हे मंदिर 1725 साली पेशव्यांचे मंत्री श्री. मोरया गोसावींचे शिष्य रामजी महादेव बिवलकर यांनी बांधले.मूळ मूर्तीचे तोंड पूर्वेकडे आहे, पण सध्याची पूजनीय मूर्ती पश्चिमाभिमुख (प्रवेशद्वाराकडे) आहे.• मूर्तीचे वैशिष्ट्य : गणपतींच्या कपाळावर नागराज कोरलेला आहे.ही मूर्ती स्वयंभू मानली जाते.• विशेषता : भक्तांना मंदिराच्या गर्भगृहात जाऊन थेट मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेण्याची परवानगी आहे.येथे एक पवित्र सरोवर (तळे) आहे, जे शुद्धिकरण व स्नानासाठी पवित्र मानले जाते.• पालखी सोहळा : दरवर्षी भव्य मिरवणुका आणि उत्सव येथे साजरे होतात.• महत्व🙏 वरदविनायक म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण करणारा गणपती. भक्तांचा विश्वास आहे की येथे दर्शन घेतल्याने इच्छित कार्य सिद्ध होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गजानना गजानना गणरायामुखाने गाऊ या मोरया…. || धृ ||फळे फुले वाहू या पूजन करू यालाडू मोदकांचा नैवेद दावूयाभक्ती भावाने गणेशाला वंदूया, मुखाने …. || १ ||हे मोरेश्वरा हे विघ्नहरागुण किती वर्णू तुझे लंबोदराचौदा विघेचा देवा असे तू पाथा, मुखाने ….. || २ ||देव देवतांच्या हे महाराजानाम तुझे राहो सदा मुखी माझ्यासारे मिळून गणपतीचा घोष करूया, मुखाने…. || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वयाने लहान असलेल्यांकडून जेव्हा छोटीशी चूक होते तेव्हा सर्वजण त्याला नको त्या शब्दात बोलत असतात.पण तीच चूक जेव्हा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीकडून होते त्यावेळी वयाने लहान असणारा समजावून सांगतो अशावेळी त्याला शहाणपणा शिकवू नको म्हणून हाकलून लावतात.बरेचदा वयाने मोठा असलेला माणूस समजदार असतोच असे नाही तर वयाने लहान असणारा सुद्धा अनुभवी असू शकतो म्हणून एखाद्याला कमी लेखून त्याचा अपमान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा आणि घडा*एका गावात एक कावळा राहात होता. उन्हाळ्याच्या दिवसात खूप उकाडा पडला होता. कावळ्याला प्रचंड तहान लागली. तो इकडे-तिकडे उडू लागला, पण त्याला पाणी कुठेच मिळत नव्हते.थोड्या वेळाने त्याला एका झाडाखाली ठेवलेला घडा दिसला. कावळा आनंदाने त्या घड्याकडे गेला. पण आतले पाणी खूपच खाली होते. त्याची चोच तेथे पोहोचत नव्हती.कावळ्याने हार मानली नाही. त्याला एक युक्ती सुचली. त्याने जवळचे छोटे-छोटे दगड चोचीत उचलून घड्यात टाकायला सुरुवात केली. हळूहळू पाण्याची पातळी वर आली. शेवटी कावळ्याने आपली तहान भागवली.बोध :- अडचणीत हार मानू नये. हुशारीने विचार केला, तर उपाय नेहमी सापडतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)